Headlines

‘बदलाव जरुरी है’साठी नांदगाव तालुक्यात 12 गावांत होणार सभा:1 सप्टेंबरच्या दिल्ली आंदोलनात सहभागी होण्याची हाक‎

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने आयोजित देशव्यापी जनजागरण अभियानांतर्गत तालुक्यात १२ गावांमध्ये सभा घेण्यात आल्या. दुसरीकडे पक्षाचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य तुकाराम भस्मे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील कार्यकर्ते गावागावात, वस्त्या आणि बाजारपेठांमध्ये फिरुन दिल्लीच्या आंदोलनाची हाक देत आहेत. शेतकरी, कामगार, युवक, विद्यार्थी, महिला आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांशी थेट संवाद साधून त्यांना आगामी १ सप्टेंबरच्या दिल्ली येथील आंदोलनात सहभागी होण्याची…

Read More

विद्यार्थ्याच्या खांद्यावर बिस्किटाचा बॉक्स; आडसूळ शाळेतील प्रकार:मुख्याध्यापकांचे ‘चूक झाली, पुन्हा होणार नाही’चे आश्वासन‎

तालुक्यातील आडसूळ येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याच्या खांद्यावर बिस्किटाचा बॉक्स देऊन ते वाहून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. व्हायरल व्हिडिओत आडसूळ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी खांद्यावर बिस्किटाचा बॉक्स घेऊन रस्त्यावरून चालताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी…

Read More

अभय ठरला ‘मिस्टर विदर्भ’चा मानकरी:‘विदर्भ फेस ऑफ द इयर’ स्पर्धेत कामगिरी, कौतुकाचा वर्षाव‎

‘मिस्टर विदर्भ’ किताबावर नाव कोरत शहरातील प्रकाश आंबेडकर नगर येथील अभय नितीन शेगोकार यांनी अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. अमरावती येथे झालेल्या ‘विदर्भ फेस ऑफ द इयर’ स्पर्धेत विविध स्पर्धकांना मागे टाकत अभय यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची आणि आत्मविश्वासाची छाप उमटवली. त्यांच्या या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. बीएसएफ बहुउद्देशीय संस्था, अमरावती, सत् कबीर बहुउद्देशीय संस्था,…

Read More

मेहकरमध्ये जुलूस उत्साहात; सामाजिक सलोख्याचा संदेश:धार्मिक घोषणांनी दुमदुमले शहर; शांततेत झाला समारोप‎

ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने मेहकर शहरात काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये मुस्लिम समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्साह आणि धार्मिक भावना व्यक्त केली. जुलूसच्या मार्गावर करण्यात आलेली आकर्षक सजावट, हिरवे झेंडे, धार्मिक संदेश आणि विद्युत रोषणाई मुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. सदर उत्सव २६ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शिकवणुकीतील प्रेम, शांतता, बंधुभाव आणि…

Read More

शांतता, ज्ञानाचा प्रकाश अन् बंधुभावाचा संदेश; ईद-उल-मिलादुन्नबीचा जल्लोष:मोहम्मद पैगंबर यांनी सन्मानाचा मार्ग दाखवला- आ. खोडके‎

हजरत मोहम्मद पैगंबर यांनी मानवजातीला सत्य, न्याय, करुणा आणि परस्पर सन्मानाचा मार्ग दाखविला. त्यांच्या शिकवणुकीतून समाजात शांतता, सद्भावना आणि एकोपा निर्माण करण्याची प्रेरणा मिळते. त्यांचा जन्म हा संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी सुखकर ठरला, म्हणूनच जीवनात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे झालेल्या चुकांची क्षमायाचना करून सदाचाराचा मार्ग अवलंबित सर्वानी विकासाच्या ध्येयाने प्रेरीत होऊन समृद्धीकडे वाटचाल करण्याचे आवाहन आमदार सुलभा…

Read More

राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची विश्रांती:हवामान कोरडे आणि दमट राहण्याचा अंदाज, मराठवाड्यात हलक्या सरींची शक्यता

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडत असला तरी, जोरदार पावसासाठी आवश्यक असलेली हवामान प्रणाली सध्या सक्रिय नाही. त्यामुळे दमदार पावसाची शक्यता कमी असून, ऊन आणि पावसाच्या खेळामुळे उकाडा वाढला आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कोकण…

Read More

वाघिणीने हल्ला करत शेतकऱ्याला केले ठार:वन विभागाची 24 तास गस्त; ड्रोन कॅमेरे तैनात‎

मोर्शी तालुक्यातील भांबोरा येथे शेतात काम करणाऱ्या ५२ वर्षीय शेतकऱ्यावर वाघिणीने हल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि. २७) सकाळी साडेनऊ ते दहा वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, संबंधित वाघिणीने त्यापूर्वी याच परिसरात दोघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, एकाने पळ काढून, तर दुसऱ्याने पाण्यात उडी घेऊन आपला जीव वाचवला….

Read More

दिशा पाटनी 500 रुपये घेऊन मुंबईत आली होती:'हिरोपंती'च्या ऑडिशनमध्ये फेल; इंजिनिअरिंग सोडले, 'एमएस धोनी'मुळे झाली स्टार

दिशा पाटनीची बॉलिवूडपर्यंत पोहोचण्याची कहाणी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. बरेलीतून बाहेर पडून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना मॉडेलिंग सुरू करणारी दिशा अवघे ५०० रुपये घेऊन मुंबईत पोहोचली होती. येथे तिला सतत ऑडिशन द्यावे लागले. ‘हिरोपंती’चे ऑडिशन फेल झाले. पण तिने हार मानली नाही आणि अभियांत्रिकी सोडून अभिनयाला करिअर बनवले. २०१५ मध्ये ‘लोफर’मधून तिचा फिल्मी प्रवास…

Read More

पंढरपूर तालुक्यामधील 31,167 लाभार्थींच्या घरकुल यादीचे ग्रामसभेत झाले ’सोशल ऑडिट’:पक्क्या घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजना; पडताळणीनंतरच यादी होणार अपलोड‎

पक्क्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना आशेचा किरण ठरणार आहे. योजनेच्या लाभासाठी वर्षभरापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात तालुक्यातील ९५ गावांमधून तब्बल ३१ हजार १६७ कुटुंबांची नोंद झाली आहे. गावोगावी विशेष ग् . यादीत नाव नोंदवले नसेलतर नव्याने नोंदवण्याची संधी ग्रामसभेत हरकत नोंदवण्याचे आवाहन ^घरकुल यादी बाबत ज्यांना आक्षेप आहेत, तसेच सर्वेक्षणावेळी ज्यांची नावे…

Read More

नारळी पौर्णिमेनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी:अक्कलकोटमध्ये 50 हजार जणांनी घेतले दर्शन

येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात श्रावण मास, नारळी पौर्णिमा रक्षाबंधन सलग शनिवार, रविवार सुट्यामुळे वटवृक्ष मंदिरात भाविकांची गर्दी वाढत असून पहाटे पासून दिवसभर सुमारे एक लाख पेक्षा जास्त भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. पहाटे पाच वाजल्यापासुनच मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजुन गेले. २८ ऑगस्ट रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, यामुळे भाविकांची संख्या दुपटीने वाढली. हत्ती तलाव…

Read More