Headlines

Admin

भरतसारखा भाऊ हवा असेल तर आधी स्वतः राम व्हा-कुमार विश्वास:रामायणात कोणीही खलनायक नाही, शबरी भेटीच्या वर्णनाने अहिल्यानगरकर गहिवरले

राम कथा आपल्याला शौर्य, वचनबद्धता, भक्ती व बंधुप्रेम शिकवते. त्यामुळे ती कुटुंबासह श्रवण करणे महत्त्वाचे आहे. आपला भाऊ भरत सारखा आपल्याला अपेक्षित असेल तर आपण स्वतः आधी राम आहोत का हे तपासले पाहिजे, असे प्रतिपादन रामकथाकार डॉ. कुमार विश्वास यांनी सोम . माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मृतीनिमित्त येथील काका ट्रस्ट व जगताप परिवाराचे…

Read More

स्नेहालयतर्फे ‘बा, बापू, विनोबा’ पुरस्कार प्रदान‎:द्वेष अन् उन्मादातून होणारी हिंसा भारतीय संस्कृतीचा विनाश घडवेल- डॉ. अभय बंग

“समवेदना, प्रेम आणि माणुसकीने प्रेरित कृती हीच धर्म आणि अध्यात्माची खरी अभिव्यक्ती आहे. मात्र, सध्या जगभरात द्वेष आणि उन्मादातून जी हिंसा पसरत आहे, ती केवळ भारतीय संस्कृतीच नव्हे तर जागतिक अध्यात्मिकतेचा विनाश घडवीत आहे,” असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी दिला. स्नेहालय संस्थेच्या वतीने आयोजित वर्ष २०२५-२६ चे ‘बा,…

Read More

टंचाई काळात कामात हलगर्जी नको, अन्यथा थेट कारवाई करू:जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा; अधिकारी,कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे

पाणीटंचाईच्या काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक सतर्क राहून जबाबदारीने काम करावे. लोकप्रतिनिधींच्या सूचनेची वाट न पाहता टंचाईग्रस्त गावांचे प्रस्ताव तातडीने सादर करा. नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे, यात कोणतीही दिरंगाई किंवा कामात शिथिलत . पाथर्डी तहसील कार्यालयात शेवगाव व पाथर्डी तालुक्यांच्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांत प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक…

Read More

कामरगावकरांनी वन्यजीवांसाठी डोंगररांगांत फुलवले पाणवठे!‎:वाढदिवस, लग्नातील खर्चाला फाटा देऊन जलसेवा; तहसीलदारांकडूनही महिनाभराच्या पाण्याचा खर्च जाहीर

अहिल्यानगर वाढत्या उन्हाची दाहकता लक्षात घेता कामरगाव (ता. नगर) ग्रामस्थांनी प्रशासकीय मदतीची वाट न पाहता लोकसहभागातून वन्यप्राण्यांसाठी ५ पाणवठे तयार केले. या स्तुत्य उपक्रमाची नगरचे तहसीलदार संजय शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. केवळ पाहणीच नाही, . कामरगाव परिसरात वनविभागाचे सुमारे ३०० हेक्टर क्षेत्र असून, येथे हरीण, मोर, ससे, रानडुक्कर आणि तरस यांसारखे वन्यप्राणी आढळतात. या…

Read More

लाखमोलाच्या केळी बागांना तीव्र‎उष्णतेपासून वाचवण्यासाठी धडपड‎:बागेच्या चहूबाजूंनी ग्रीननेट, साड्या लावून उष्ण वाऱ्यांना करतात अटकाव

तांदलवाडी परिसरात केळी हे मुख्य पीक आहे. त्यामुळे वर्षभर निर्यातक्षम उत्पादनावर शेतकऱ्यांवर भर असतो. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच उष्णता वाढून तापमान चाळिशीपार गेले आहे. यामुळे केळीचे पीक जोपासताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. उष्णतेचा कापणी . तापमान वाढीमुळे केळी झाडाची पाने कोरडी पडणे, घड निसटणे, पाने करपणे, प्रखर सूर्यकिरणांमुळे घड खराब होऊन काळे पडणे, पिकाची वाढ…

Read More

There is no space for charging stations; ‘Khatara’ bus travel time, bus stand problems; Bus station work stalled for eight years

जामनेर आगारात जागा नसल्याने एस.टी. महामंडळाला चार्जिंग स्टेशन उभारणे शक्य झाले नाही. यामुळे मात्र इतर डेपोतील जुन्या झालेल्या खटारा गाड्यांमधून प्रवास करण्याची वेळ जामनेरातील प्रवाशांवर आली आहे. गेल्या आठ वर्षांपासून बसपोर्टचे काम रखडले असून जामनेर ब . जामनेर एसटी डेपोसह आगाराची मिळून तब्बल तीन एकर जागा आहे. २०१७ साली शासनातर्फे १४ कोटी रुपये निधी मंजूर…

Read More

वारकऱ्यांचे व्यासपीठ हे एक संत विचारांचे व्यासपीठ- पालकमंत्री:तरडेला वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षा प्रदान सोहळा‎

वारकऱ्यांचे व्यासपीठ हे संत विचारांचे व्यासपीठ आहे. मला नेहमीच वेगळी ऊर्जा मिळते. या ठिकाणी राजकारण नको, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. श्रीक्षेत्र तरडे खुर्द (ता. धरणगाव) येथे वारकरी परंपरेच्या भक्तिमय वातावरणात वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षा प्रदान सोहळा उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महंत श्रीकांतदास महाराज होते. संत…

Read More

जुनी बेज व पिळकोसला एकाच रात्री तीन चोऱ्या:दाेन दुचाकींसह मंदिरातील चांदीचा मुकुट लंपास‎

जुनी बेज व पिळकोस परिसरात रविवारी मध्यरात्री धाडसी चोरीच्या घटना घडल्या. दोन दुचाकींसह मांगबारी घाटातील नवश्या गणेश मंदिरातील गणपती मूर्तीवरील चांदीचा मुकुट अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुनी बेज येथील नितीन खैरनार यांची स्प्लेंडर (एमएच १५ एफई ४५८८) व पिळकोस येथील पंकज जाधव यांची…

Read More

मूलभूत प्रश्नांसाठी गोळशी फाट्यावर रास्ता रोको:रेशनकार्ड, पाणीटंचाई व आरोग्य सुविधेबाबत भूमिपुत्र एल्गार संघटना आक्रमक, उपाययाेजन करण्याचे आश्वासन‎

दिंडोरी व पेठ तालुक्यातील जनतेच्या प्रलंबित मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाने दखल न घेतल्याने भूमिपुत्र एल्गार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर कनोजे यांच्या नेतृत्त्वाखाली नाशिक – पेठ रस्त्यावरील गोळशी फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला. नायब तहसीलदार चैताली . यावेळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात होता. आंदोलनात उत्तमराव चौरे, संतोष भोई, सरपंच तुकाराम चोथवे, लक्ष्मण जाधव,…

Read More

पैठण उद्यानातील संगीत कारंजे बंद होण्याची शक्यता:स्वच्छताही रखडली, स्थानिक अधिकारी हतबल, वरिष्ठांचे दुर्लक्ष, अपुऱ्या मनुष्यबळाचा परिणाम‎

पैठण येथील ३१० एकर क्षेत्रातील संत ज्ञानेश्वर उद्यान ‘दिव्य मराठी’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पुन्हा सुरू झाले आहे. तरी सध्या उद्यानातील व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दररोज हजारो पर्यटक उद्यानाला भेट देत असताना, मूलभूत सुविधांचा अभाव आणि . पाटबंधारे विभागाच्या ताब्यात असलेल्या या उद्यानाकडे संभाजीनगर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उद्यान विकास समितीने केला आहे….

Read More