Headlines

Admin

भूकंपाच्या सलग 4 धक्क्यांनी हिंगोली जिल्हा हादरला:शिरली परिसरात 4.6 रिश्टर स्केलच्या तीव्रतेमुळे नागरिकांची रात्र जागून, अनेक घरांना तडे

हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी ता. 9 पहाटे अवघ्या दोन तासात चार भूकंपाच्या धक्याने जिल्हा हादरला असून शिरळी परिसरात 4.6 रिश्‍टर स्केलची नोंद झाली आहे. या भूकंपाच्या धक्यांमुळे नागरिकांनी रात्र जागून काढली. हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षापासून भूकंपाची मालिकाच सुरु आहे. सतत होणाऱ्या भूकंपामुळे नागरीक भयभित झाले आहेत. गुरुवारी ता. 9 पहाटे 1 वाजून 37 मिनिटांनी 4.6…

Read More

आषाढी यात्रा काळात पावसाची शक्यता; यंदा 20 पर्यायी पत्राशेड:जर्मन हँगर मंडप, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची भाविकांच्या दर्शन रांगेची तयारी‎

यंदाची आषाढी एकादशी जुलै महिन्याच्या अखेरीस येत असल्याने, यात्रेदरम्यान संभाव्य पावसाचा अंदाज घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. मंदिर परिसरातील नवीन दर्शन मंडपाच्या कामामुळे दरवर . पंढरपुरात दरवर्षी आषाढी यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी रिद्धी-सिद्धी गणपती दर्शन रांगेत साधारण १० ते १२ पत्राशेड उभारले जातात. परंतु, यंदा…

Read More

आंदोलन:जिल्ह्यात कुठेही स्मार्ट मीटर बसवू देणार नाही, वेळ पडल्यास जेलमध्ये जाऊ- खासदार लंके

राज्य सरकार एकीकडे सांगते की स्मार्ट मीटरची सक्ती नाही, मात्र दुसरीकडे शहरात व ग्रामीण भागामध्ये जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. हा प्रकार तातडीने बंद करा. यापुढे जिल्ह्यात कुठेही स्मार्ट मीटर बसवू देणार नाही. वेळ पडल्यास जनतेच्या प्रश्नासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करू आणि जेलमध्येही जाऊ, असा थेट आणि आक्रमक इशारा खासदार निलेश लंके यांनी…

Read More

उत्तराखंडमधील जागेश्वर आणि डोल आश्रमात पोहोचले अभिनेते राजपाल यादव:पारंपरिक भगव्या वस्त्रात दिसले, धामच्या धार्मिक महत्त्वाचे केले कौतुक

बॉलिवूड अभिनेते राजपाल यादव आणि हेमंत पांडे यांनी अल्मोडा जिल्ह्यातील दोन प्रमुख आध्यात्मिक स्थळे जागेश्वर धाम आणि डोल आश्रमाला भेट दिली. त्यांनी या ठिकाणी दर्शन-पूजन केले आणि संतांचे आशीर्वाद घेतले. जागेश्वर धाममध्ये दोन्ही कलाकारांनी भगवान भोलेनाथांचे दर्शन घेतले आणि विधीपूर्वक पूजा-अर्चा केली. ही पूजा आचार्य निर्मल भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मंदिर परिसरात घालवलेला वेळ…

Read More

निरोगी जीवनशैलीसाठी ध्यान अन् सकारात्मक विचार आवश्यक:निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत यांचे प्रतिपादन, केला पर्यावरण संवर्धनाचा निर्धार‎

आजच्या धावपळीच्या जीवनात नैराश्‍य, तणाव आणि मानसिक अस्वस्थता ही अनेक गंभीर आजारांची प्रमुख कारणे बनत आहेत. या समस्यांवर औषधांपेक्षा सकारात्मक विचार, नियमित योग, ध्यान आणि शिस्तबद्ध जीवनशैली हा अधिक प्रभावी उपाय आहे, असे प्रतिपादन निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत यांनी केले. महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी आणि प्रत्येक…

Read More

भूमिगत केबलमध्ये बिघाड, सावेडी उपनगरात 14 तासांवर वीज खंडित:पाण्यावाचून नागरिकांचे हाल, विजेअभावी व्यवसायही ठप्प‎

सावेडी उपनगर परिसरातील प्रोफेसर चौक परिसरात बुधवारी महावितरण कंपनीच्या भूमिगत केबलमध्ये बिघाड झाल्याने प्रोफेसर चौक फिडरवर अवलंबून असलेल्या अनेक वसाहतींमधील वीज पुरवठा तब्बल १४ तासांपेक्षा अधिक काळ बंद होता. विजेअभावी नागरिक विशेषतः गृहिणींच्या दैनंद . गेल्या दोन दिवसांपासून शहरात सतत पाऊस सुरू आहे. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास पाऊस पडत असताना सावेडी उपनगरातील वीजपुरवठा खंडित झाला….

Read More

कृषि क्षेत्रात उद्योजक बनण्याची मोठी संधी:फक्त स्वतःला अपडेट ठेवा, एक दिवसीय उद्योजकता व उच्च तंत्रज्ञान शेती जनजागृती कार्यशाळेत तज्ज्ञांचा सूर‎

राहुरी5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राहुरी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेला कृषि उद्योजकता फोरम हा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील १५ महाविद्यालयांच्या मार्फत हा फोरम कार्यरत राहणार आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर होणाऱ्य Source link

Read More

संजीव कुमार जयंती:अट घातल्याने हेमामालिनीने लग्न केले नाही; गर्लफ्रेंड्सना नंबरने बोलवाचे, सेटवर सर्वांसमोर नूतनने चापट मारली होती

सुमारे 1933 सालची गोष्ट आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या माता राणीच्या एका मंदिरात एक महिला पोहोचली. अशी मान्यता होती की, येथे खऱ्या मनाने मागितलेली कोणतीही इच्छा कधीच अपूर्ण राहत नाही. त्या महिलेची फक्त एकच इच्छा होती – एका मुलाची. तिने माता राणीच्या चरणांवर डोके टेकवून नवस केला, ‘जर मला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली, तर मी…

Read More

मणिपूरमध्ये नवीन आघाडी- 5 महिन्यांत 25 ठार:हिंसा आता नागा आणि कुकी समुदायांमध्ये सरकली; आसाम रायफल्स लक्ष्य बनले

मणिपूरमध्ये मे 2023 पासून सुरू असलेल्या मैतेई-कुकी वांशिक हिंसाचारादरम्यान एक नवीन आघाडी उघडली आहे. राज्यात सुरू असलेला हिंसाचार आता नागा आणि कुकी समुदायांमध्ये सरकला आहे. उखरुल हे त्याचे हॉटस्पॉट बनले आहे. गेल्या फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या ताज्या संघर्षात आतापर्यंत किमान 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारत-म्यानमार सीमेवर पाळत ठेवणाऱ्या आसाम रायफल्सच्या ताफ्यावर सोमवारी झालेला हल्लाही…

Read More

MP Youth Swept Away | Surat Flood Kills 19 in 3 Days; Lightning Strikes UP-Bihar

Marathi News National MP Youth Swept Away | Surat Flood Kills 19 In 3 Days; Lightning Strikes UP Bihar भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक मध्य प्रदेशात बुधवारी 27 हून अधिक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस दमोहमध्ये 1.75 इंच झाला. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. खरगोनमध्ये रूपारेल नदीच्या जोरदार प्रवाहात एका तरुणाचा मृत्यू झाला. राजस्थानमधील…

Read More