Headlines

Admin

महिला बचतगटांचा आढावा:महिला बचतगटांनी जेम पोर्टलद्वारे व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून घ्यावी- रहाटकर

महिला बचत गटांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा ‘जेम’ पोर्टलवर नोंदणी करून आपल्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून घ्यावी. महानगरपालिकेने बचत गटांसाठी आधुनिक विक्री स्टॉल उभारावेत, अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष योजनांसाठी निधीची तरतूद करावी, अशी सुचना अमरावती भेटीदरम्यान महानगर पालिकेतील महिला बचत गटांच्या सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात आयोजित आढावा बैठकीत…

Read More

नमुना गल्लीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खोलीमधील गॅस सिलिंडरला आग:घरापर्यंत जाण्याचा मार्ग अरुंद, अग्निशमन विभागाची तारांबळ‎

शहरातील नमूना गल्ली क्र. ५, काळे हॉस्पीटलजवळ असलेल्या घरातील सिलिंडरला भीषण आग लागल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले. विशेष बाब अशी की, वरच्या मजल्यावर ही आग लागली तेथे विद्यार्थी राहात होते. बरे घरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अरुंद असल्याने अग्निशमन विभागाला आगीपर्यंत पोहोचणे सहज शक्य होत नसल्याने जवानांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर…

Read More

बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल न केल्यास जोडेमारो आंदोलनाचा इशारा:कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलावर बोगस बियाण्याचे पोते ठेवून नोंदवला निषेध‎

निकृष्ट व उगवणशक्ती कमी असलेले बोगस बियाणे विक्री केल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे सर्व कृषी विक्रेत्यांनी केलेल्या या लुटीच्या निषेधार्थ तालुका काँग्रेस कमिटीने बुधवारी ८ जुलैला तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना इशार . काँग्रेसच्या वतीने प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला की, पुढील दोन दिवसांत संबंधित बियाणे उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांना नवीन बियाणे उपलब्ध…

Read More

सोयाबीन बियाणे निकृष्ट निघाल्यामुळे बुस्टर कंपनीवर गुन्हे नोंदवा- साबळे:बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल न‎केल्यास जोडेमारो आंदोलनाचा इशारा‎

तालुक्यातील लाडकी खोपडा गावासह विविध भागातील शेत शिवारात बुस्टर कंपनीचे हुतुतू सोयाबीन बियाणे निकृष्ट निघाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हितेश साबळे यांनी बुस्टर कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह कृषी शास्त्रज्ञांनी शेतीला भेट देऊन पाहणी केली. या पाहणीच्या वेळी आरआरसी संशोधन केंद्राचे कृषी शास्त्रज्ञ पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी उज्ज्वल आगरकर,…

Read More

राज्यात पावसाचा जोर ओसरला:विदर्भाला विश्रांती! तरीही पुणे-साताऱ्यासह 17 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

गेले चार दिवस संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर आज थोडा कमी झाला आहे. सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, आज पावसाने काहीशी उसंत घेतल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. पावसाचा जोर कमी…

Read More

‘एसआयआर’साठी काँग्रेस पक्ष सज्ज:जिल्हाध्यक्षांद्वारे पदाधिकाऱ्यांना टिप्स

मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक पातळीवर तयारी सुरु केली आहे. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या उपस्थितीत अलिकडेच काँग्रेस भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी अभियानादरम्यान घ्यावयाची काळजी आणि ही मोहीम यशस्वीरित्या पूर्णत्वास जाण्यासाठी काही टिप्स दिल्या. माजी मंत्री यशोमती ठाकूर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या नियमांचे व निर्देशांचे…

Read More

नाविन्यपूर्ण कला असणाऱ्या विद्यार्थ्यांना वाव द्यायला हवा- डॉ. अशोक रुपनर:दोन दिवसीय क्षमता विकास कार्यशाळेत 50 शिक्षकांचा सहभाग‎

मुलांना प्रात्यक्षिक करायचे असतात परंतु हव्या तेवढ्या सुविधा नसतात. शाळेमध्ये घ्यायचे झाल्यास अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो. रोजच्या वेळापत्रकामधून वेळ भेटत नाही तर सुट्टीच्या दिवशी अशा ऍक्टिव्हिटी घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर मुलांना सायन्स सेंटरमध्ये घेऊन जायला हवे, प्रात्यक्षिक दाखवायला हवेत. सर्वच मुले नाविन्यपूर्ण नसतात, परंतु ज्यांच्याजवळ नाविन्यपूर्ण कला आहे त्यांना वाव द्यायला हवा, असे प्रतिपादन डॉ. अशोक…

Read More

33 पालख्या अन् 204 दिंड्याचे माढा तालुक्यामध्ये होणार स्वागत:मराठवाड्याचे प्रवेशद्वार वैष्णवांच्या मेळ्यासाठी सज्ज; कुर्डुवाडीत भाविकांची लगबग

कुर्डुवाडी हे रेल्वेचे जंक्शन असून मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा यांना जोडणाऱ्या कुर्डुवाडी शहरात व परिसरात आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या दिंड्या पालखी सोहळ्यांच्या स्वागतासाठी तालुका व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आषाढी वारी आता काही दिवसांवर आली असून माढा तालुक्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या ३३ पालख्या व २०४ दिंड्यांच्या स्वागतासाठी येथील शासकीय यंत्रणा…

Read More

भूकंपाच्या सलग 4 धक्क्यांनी हिंगोली जिल्हा हादरला:शिरली परिसरात 4.6 रिश्टर स्केलच्या तीव्रतेमुळे नागरिकांची रात्र जागून, अनेक घरांना तडे

हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी ता. 9 पहाटे अवघ्या दोन तासात चार भूकंपाच्या धक्याने जिल्हा हादरला असून शिरळी परिसरात 4.6 रिश्‍टर स्केलची नोंद झाली आहे. या भूकंपाच्या धक्यांमुळे नागरिकांनी रात्र जागून काढली. हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षापासून भूकंपाची मालिकाच सुरु आहे. सतत होणाऱ्या भूकंपामुळे नागरीक भयभित झाले आहेत. गुरुवारी ता. 9 पहाटे 1 वाजून 37 मिनिटांनी 4.6…

Read More

आषाढी यात्रा काळात पावसाची शक्यता; यंदा 20 पर्यायी पत्राशेड:जर्मन हँगर मंडप, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची भाविकांच्या दर्शन रांगेची तयारी‎

यंदाची आषाढी एकादशी जुलै महिन्याच्या अखेरीस येत असल्याने, यात्रेदरम्यान संभाव्य पावसाचा अंदाज घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. मंदिर परिसरातील नवीन दर्शन मंडपाच्या कामामुळे दरवर . पंढरपुरात दरवर्षी आषाढी यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी रिद्धी-सिद्धी गणपती दर्शन रांगेत साधारण १० ते १२ पत्राशेड उभारले जातात. परंतु, यंदा…

Read More