Headlines

Admin

निरोगी जीवनशैलीसाठी ध्यान अन् सकारात्मक विचार आवश्यक:निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत यांचे प्रतिपादन, केला पर्यावरण संवर्धनाचा निर्धार‎

आजच्या धावपळीच्या जीवनात नैराश्‍य, तणाव आणि मानसिक अस्वस्थता ही अनेक गंभीर आजारांची प्रमुख कारणे बनत आहेत. या समस्यांवर औषधांपेक्षा सकारात्मक विचार, नियमित योग, ध्यान आणि शिस्तबद्ध जीवनशैली हा अधिक प्रभावी उपाय आहे, असे प्रतिपादन निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत यांनी केले. महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी आणि प्रत्येक…

Read More

भूमिगत केबलमध्ये बिघाड, सावेडी उपनगरात 14 तासांवर वीज खंडित:पाण्यावाचून नागरिकांचे हाल, विजेअभावी व्यवसायही ठप्प‎

सावेडी उपनगर परिसरातील प्रोफेसर चौक परिसरात बुधवारी महावितरण कंपनीच्या भूमिगत केबलमध्ये बिघाड झाल्याने प्रोफेसर चौक फिडरवर अवलंबून असलेल्या अनेक वसाहतींमधील वीज पुरवठा तब्बल १४ तासांपेक्षा अधिक काळ बंद होता. विजेअभावी नागरिक विशेषतः गृहिणींच्या दैनंद . गेल्या दोन दिवसांपासून शहरात सतत पाऊस सुरू आहे. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास पाऊस पडत असताना सावेडी उपनगरातील वीजपुरवठा खंडित झाला….

Read More

कृषि क्षेत्रात उद्योजक बनण्याची मोठी संधी:फक्त स्वतःला अपडेट ठेवा, एक दिवसीय उद्योजकता व उच्च तंत्रज्ञान शेती जनजागृती कार्यशाळेत तज्ज्ञांचा सूर‎

राहुरी5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राहुरी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेला कृषि उद्योजकता फोरम हा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील १५ महाविद्यालयांच्या मार्फत हा फोरम कार्यरत राहणार आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर होणाऱ्य Source link

Read More

संजीव कुमार जयंती:अट घातल्याने हेमामालिनीने लग्न केले नाही; गर्लफ्रेंड्सना नंबरने बोलवाचे, सेटवर सर्वांसमोर नूतनने चापट मारली होती

सुमारे 1933 सालची गोष्ट आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या माता राणीच्या एका मंदिरात एक महिला पोहोचली. अशी मान्यता होती की, येथे खऱ्या मनाने मागितलेली कोणतीही इच्छा कधीच अपूर्ण राहत नाही. त्या महिलेची फक्त एकच इच्छा होती – एका मुलाची. तिने माता राणीच्या चरणांवर डोके टेकवून नवस केला, ‘जर मला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली, तर मी…

Read More

मणिपूरमध्ये नवीन आघाडी- 5 महिन्यांत 25 ठार:हिंसा आता नागा आणि कुकी समुदायांमध्ये सरकली; आसाम रायफल्स लक्ष्य बनले

मणिपूरमध्ये मे 2023 पासून सुरू असलेल्या मैतेई-कुकी वांशिक हिंसाचारादरम्यान एक नवीन आघाडी उघडली आहे. राज्यात सुरू असलेला हिंसाचार आता नागा आणि कुकी समुदायांमध्ये सरकला आहे. उखरुल हे त्याचे हॉटस्पॉट बनले आहे. गेल्या फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या ताज्या संघर्षात आतापर्यंत किमान 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारत-म्यानमार सीमेवर पाळत ठेवणाऱ्या आसाम रायफल्सच्या ताफ्यावर सोमवारी झालेला हल्लाही…

Read More

MP Youth Swept Away | Surat Flood Kills 19 in 3 Days; Lightning Strikes UP-Bihar

Marathi News National MP Youth Swept Away | Surat Flood Kills 19 In 3 Days; Lightning Strikes UP Bihar भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक मध्य प्रदेशात बुधवारी 27 हून अधिक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस दमोहमध्ये 1.75 इंच झाला. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. खरगोनमध्ये रूपारेल नदीच्या जोरदार प्रवाहात एका तरुणाचा मृत्यू झाला. राजस्थानमधील…

Read More

बागलाण फाउंडेशनची पंढरपूर सायकल वारी‎:9 ते 11 जुलैदरम्यान 51 सायकलपटूंचा 410 किमी प्रवास‎

आषाढी एकादशीनिमित्त बागलाण सायकल फाउंडेशनच्या वतीने ९ ते ११ जुलै या कालावधीत सटाणा ते पंढरपूर पर्यावरणपूरक सायकल वारी आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमातून आरोग्यदायी जीवनशैली, पर्यावरण संवर्धन आणि इंधन बचतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी दिली. यावर्षीच्या सायकल वारीत एकूण ५१ सायकलपटू सहभागी होणार आहे. सुमारे ४१० किलोमीटरचा…

Read More

पानगव्हाणला ग्रामस्थांकडून एसटी बसचे स्वागत:78 वर्षांनंतर गावात पहिल्यादाच महामंडळाच्या लालपरीचे आगमन‎

ग्रामीण भागातील प्रवाशांची वाढती मागणी आणि महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या प्रयत्नांमुळे वैजापूर तालुक्यातील पानगव्हाण ग्रामस्थांचे अनेक दशकांचे स्वप्न साकार झाले आहे. पानगव्हाण गावातून ७ जुलै रोजी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बसची अधिकृत फेरी सुरू झाली. ७८ वर्षांनंतर गावात लालपरीचे आगमन झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले. गावातून थेट बस सेवा सुरू झाल्यामुळे पानगव्हाण येथून वैजापूर…

Read More

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातप्रवण ठिकाणांची केली पाहणी:वळणांवर सुरक्षा उपाय वाढवा; अधीक्षक डॉ. रूपाली दरेकर यांचे निर्देश‎

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांचा धोका लक्षात घेऊन महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलिस अधीक्षक डॉ. रूपाली दरेकर यांनी गुरुवारी सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील वाहतूक कोंडी आणि अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी . पावसाळ्यात पुलांजवळ आणि सर्व्हिस रोडवर वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने अपघातांची शक्यता वाढते. याची गंभीर दखल घेत डॉ. दरेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत…

Read More

ना सुविधा, ना देखरेख; कावसानकर स्टेडियम अतिक्रमणाच्या विळख्यात:शहरातील स्टेडियम परिसराला अतिक्रमणाचा विळखा‎

ग्रामीण भागातील गुणवंत आणि गरजू खेळाडूंना स्थानिक पातळीवरच दर्जेदार व आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पैठण येथे कावसानकर स्टेडियम उभारण्यात आले आहे. मात्र, हे स्टेडियम प्रशासकीय अनास्थेमुळे गैरसोयीचे बनले आहे. आज ना नियमित देखरेख आहे, ना खेळाडूंसाठी आवश्यक मूलभूत सुविधा. त्यातच आता स्टेडीयम परिसराला बेकायदेशीर अतिक्रमणाने वेढल्यामुळे अस्तित्वच धोक्यात आले आहे. परिसरातील अतिक्रमणे…

Read More