Headlines

Admin

गलथान कारभार:शौचालयावर टाक्याच नाहीत, लाखोंचा चुराडा करून वन पर्यटन केंद्र कुणासाठी?

रावसाहेब मरकड | शेवगाव शहरातील पाथर्डी रोडवर मोठ्या दिमाखात उभारण्यात आलेल्या वन विभागाच्या पर्यटन केंद्राचे तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर थाटात उद्घाटन झाले खरे, मात्र अवघ्या काही दिवसांतच या केंद्राच्या कारभाराचे आणि दुरवस्थेचे पितळ उघडे पडले आहे. पर्यावरण संवर्धनाचे मोठे स्वप्न दाखवून उभारलेल्या या केंद्रात आता सुविधांची मोठी वानवा दिसून येत असून, पर्यटकांसाठी उभारलेल्या स्वच्छतागृहांवर साध्या…

Read More

साताऱ्यात मन सुन्न करणारी दुर्घटना:एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात अख्खं कुटुंब संपलं; विजेच्या धक्क्याने 4 जणांचा जागीच मृत्यू

सातारा जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत वेदनादायी घटना फलटण तालुक्यातून समोर आली आहे. तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी पहाटे विजेचा जोरदार धक्का लागल्याने एकाच कुटुंबातील तब्बल चार सदस्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. डोळ्यांदेखत आपल्या माणसाला तडफडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या इतर तिघांनाही या जीवघेण्या विजेच्या प्रवाहाने आपल्या कवेत घेतले. एका क्षणात संपूर्ण कुटुंबच काळाच्या पडद्याआड गेल्याने…

Read More

50 हजार वारकऱ्यांसह निवृत्तीनाथांची दिंडी लोणीत:ज्ञानोबा-तुकाराम,पांडुरंग हरीच्या जयघोषाने सहकार पंढरी दुमदुमली‎

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे (मोठी दिंडी) मंगळवारी लोणीत भक्तिमय आणि अभूतपूर्व उत्साहात आगमन झाले. ६५ दिंड्या आणि तब्बल ५० हजार वारकऱ्यांचा समावेश असलेला हा भव्य सोहळा सहकार पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणी बुद्रूक (ता. राहाता) येथे दाखल होताच संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला. टाळ-मृदंगाचा कडकडाट आणि भगव्या पताक्यांनी आसमंत उजळून निघाला होता….

Read More

तिकडे तूट:जिल्हा एक…मान्सूनचे रंग दोन, गत 24 तासांत 28 मिमी पावसासह सरासरीच्या 91% पल्ल्यापर्यंत जिल्ह्याची मजल

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाल्याने धरणातील जलसाठा मागील वर्षाच्या तुलनेत घटला आहे. ७ जुलैअखेर धरणात केवळ २९ टक्के जलसाठा असून, गेल्या वर्षी याच दिवशी तो ६३ टक्के होता. त्यामुळे जलसाठ्यात तब्बल ३४ टक्क्यांची तूट निर्माण झाली आहे. मात्र, पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर नवीन…

Read More

मोहोळमध्ये 50 वाहन चालकांवर कारवाई:वाहतूक नियमभंग करणाऱ्यांकडून 39,500 रुपयांचा दंड वसूल, पार्किंगबाबत सूचना‎

मोहोळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार हे सेवानिवृत्त झाल्याने सदर ठिकाणी पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांची नियुक्ती झाली आहे. मोहोळ पोलिस स्टेशनचा पोलिस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मोहोळ शहरातील वाहतुकीसह रस्त्यावर होणारा अतिक्रमणाचा अडथळा दूर करण्यास सुरुवात केली आहे. सोमवार, दि. ६ जुलै रोजी केलेल्या कारवाईमध्ये ५० वाहनांवर दंडात्मक कारवाई करून ३९,५०० रुपयांचा दंड…

Read More

ग्रामपंचायतींनी पालखी मार्गावरील बॅनर्ससह होर्डिंग्ज तत्काळ हटवावेत:गटविकास अधिकारी जाधव यांचे भंडीशेगाव व वाखरी ग्रामपंचायतींना पत्र‎

आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत पालखी सोहळ्यांचे आगमन होत आहे. या काळात कायदा, सुव्यवस्था आणि भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पालखी मार्ग आणि मुक्कामाच्या ठिकाणचे बॅनर्स, फ्लेक्स व होर्डिंग . पंढरपूर ग्रामीण पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांनी १ जुलै रोजी दिलेल्या पत्रान्वये पंचायत समितीने ही कडक पावले उचलली आहेत. या…

Read More

अकलूजमध्ये सहकार महर्षी कारखाना रोज 2लाख लिटर पुरवते आरओ पाणी:टँकरद्वारे माळेवाडी, संग्रामनगर, शंकरनगर परिसरात पाणीपुरवठा‎

अकलूज व पंचक्रोशीतील गावांना दर १५ दिवसांनी पाणी मिळणार असे प्रशासनाने जाहीर केल्यानंतर तहानलेल्या नागरिकांना पाणी पुरवण्यासाठी अकलूजच्या सहकार महर्षि साखर कारखान्याने अकलूज, शंकरनगर, संग्रामनगर आणि परिसरातील वाड्यांवर रोज दोन लाख लिटर आरओ पाणी पुरवण . कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या जनसेवेच्या संदर्भात अकलूज नगर परिषदेचे नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील…

Read More

टीव्ही पाहिल्याशिवाय म्हैस दूध देत नाही:असा ग्रह जिथे हिऱ्यांचा पाऊस पडतो; रस्त्यांविना गाव, लोक छतांवर चालतात

सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. त्यात एक म्हैस टीव्ही पाहताना दिसत असून, ती मालकिणीने हटवल्यावरही हटत नाही. तर, सौरमंडळात असे दोन ग्रह आहेत जिथे हिऱ्यांचा पाऊस पडतो. इराणमध्ये एक असे गाव आहे जिथे कोणताही रस्ता नाही, येथे लोक छतांवरूनच चालतात. तिकडे, केरळमध्ये फणसाच्या बियांपासून कॉफी बनवली जात आहे. तर, मध्य प्रदेश उच्च…

Read More

ग्रामपंचायतींकडून पालखी स्वागताची तयारी:हिरकणी कक्षांची उभारणी सुरू, यात्रा अनुदान मिळाल्याने कामांना वेग; 22 जुलै रोजी दिंड्यांचा तालुक्यात प्रवेश

. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे प्रस्थान झाले असून, येत्या २२ जुलै रोजी या पालख्यांचे पंढरपूर तालुक्यात आगमन होणार आहे. यंदा शासनाकडून पालखी प्रस्थानापूर्वीच भरघोस यात्रा अनुदान मिळाल्याने, स्वागतासाठी पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पंढरपूर तालुक्यतील पिराची कुरोली, भांडीशेगाव, वाखरी, गोपाळपूर आणि करकंब यांसारख्या महत्त्वाच्या…

Read More

जिल्ह्यात 25 हजार पैकी 1643 मुलींचे एचपीव्ही लसीकरण पूर्ण:गैरसमजांमुळे पालक संभ्रमात; बार्शी तालुका लसीकरणात सर्वात आघाडीवर

. गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणाऱ्या एचपीव्ही प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला सोलापूर जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाने व्यापक जनजागृती आणि मोफत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली असतानाही उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १६४३ मुलींचेच लसीकरण झाले आहे. अफवा, पालकांमधील गैरसमज आणि उन्हाळी सुट्टयांमुळे मोहिमेचा वेग मंदावल्याचे आरोग्य विभागाकडून समजते. १४ ते १५ वर्ष…

Read More