Headlines

Admin

बाळापूरमध्ये अपघातांचे वाढते प्रमाण:रस्त्यांसाठी 150 कोटी द्या आ. देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; 851 अपघात, 334 जणांचा मृत्यू‎

विधानसभेच्या बाळापूर मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्त्यांसाठी १५० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत आ. देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांना पत्रही दिले. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे सन २०१९ ते जून २०२६ या कालावधीत तब्बल ८५१ रस्ते अपघात झाले. या दुर्घटनांमध्ये…

Read More

अमरनाथ गुहेतील शिवलिंग पूर्णतः विरघळले:यात्रेला सध्या फक्त 5 दिवस झालेत; 3 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेणे बाकी

अमरनाथ गुहेतील नैसर्गिक बर्फाचे शिवलिंग जवळजवळ पूर्णपणे वितळले आहे. यात्रेचे अजून फक्त पाच दिवसच झाले आहेत. 57 दिवस चालणारी यात्रा 3 जुलै रोजी सुरू झाली होती. यात्रेच्या पहिल्या चार दिवसांत सुमारे 86 हजार भाविकांनी पवित्र गुहेत दर्शन घेतले. अधिकाऱ्यांच्या मते, मंगळवारी पाचव्या दिवशी ही संख्या 1 लाखांच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे. यात्रेसाठी यावर्षी 4 लाख…

Read More

विवाह संस्कारातून निसर्ग अन् ज्ञानाची पेरणी, महापुरुषांच्या प्रतिमा हातात घेऊन वधू-वराची मंगल प्रवेशिका‎

आजकालच्या विवाह सोहळ्यांवर पाश्चात्य संस्कृतीसह बडेजावाचा मोठा प्रभाव दिसून येतो. लाखो रुपयांची उधळपट्टी, डीजेचा दणदणाट आणि दिखाऊपणा यामध्येच लग्नाची इतिकर्तव्यता मानली जात असताना, अमरावतीत एका विवाह सोहळ्याने समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. नांदगाव पेठ येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र तुळे आणि यवतमाळ जिल्ह्यातील पिंपरी कलगा येथील प्रियंका तुपटकर यांच्या विवाह सोहळ्यात भारतीय संस्कृती, समाजप्रबोधन आणि पर्यावरण…

Read More

शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी खंबीरपणे शिक्षकांच्या पाठीशी राहीन:आदर्श शिक्षक, शाळा पुरस्कार वितरणप्रसंगी माजी आ. सावंत यांचे प्रतिपादन‎

“शिक्षण हे सर्व विकासाचे मूळ आहे. समाजाला दिशा देण्याचे काम शिक्षक करत असतात. त्यामुळे त्यांच्या रास्त मागण्यांसाठी आणि हक्कासाठी लढणे ही आपली जबाबदारी आहे. जुनी पेन्शन योजना, टीईटी सक्ती आणि टप्पा अनुदान यासारख्या प्रलंबित प्रश्नांवर मार्ग काढण्यासा . ​या वेळी माजी आमदार दत्तात्रय सावंत म्हणाले, मी आमदार असताना शिक्षण क्षेत्रातील असंख्य जटील प्रश्न लोकशाही व…

Read More

मुलांना व्यसनांपासून दूर ठेवण्याची गरज- काझी:‘मुस्लिम बिरादार जमात’ तर्फे गुणवंतांचा सत्कार‎

मुलींची शैक्षणिक प्रगती मुलांच्या तुलनेत अधिक असल्याचे सांगत व्यसनांपासून मुलांना दूर ठेवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी केले. येथील मुस्लिम बिरादार जमात संस्थेच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार काझी यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार दिलीप सोपल होते. यावेळी व्यासपीठावर आमदार राजेंद्र राऊत,…

Read More

शंकराचार्य लैंगिक शोषण प्रकरण आशुतोष महाराजांचा कट:गुप्त कॅमेऱ्यावर बटुक उलटला; म्हणाला- आशुतोषने धमकी – आमिष दाखवून खोटा जबाब घेतला

प्रयागराजमधील माघ मेळा… संगमाच्या काठी एका तंबूतून मंत्रांचा आवाज येत होता. काही तासांनंतर यज्ञ पूर्ण झाला. शाकंभरी पीठाधीश्वर आशुतोष ब्रह्मचारी यांनी दोन बटूंना बोलावले. त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि प्रत्येकी 6-6 हजार रुपये दक्षिणा दिली. दक्षिणा कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड घेतले. कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. बस इथूनच शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना लैंगिक शोषणाच्या प्रकरणात अडकवण्याचा खेळ…

Read More

मान्सूनचे रौद्ररूप:मुंबई, पुण्यात पावसाचे थैमान; 90 किमीच्या वाऱ्याने उडवली दाणादाण; 8 जुलैपर्यंत घराबाहेर पडू नका- मुख्यमंत्र्यांचे आवाहन

१६ दिवसांच्या खंडानंतर पुनरागमन केलेल्या मान्सूनने मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत थैमान घातले. त्यामुळे अनेक वसाहती पाण्याखाली गेल्या. शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. ९० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने २९१ झाडे उन्मळली. ८ जुलैपर्यंत नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रविवारी मुंबईतील मानखुर्द येथे चाळ कोसळून सहा जणांचा…

Read More

गौडगाव मंडळात खरिपाची 70 टक्के पेरणी:अद्रा नक्षत्राने शेतकऱ्यांना तारले, दमदार पावसाची प्रतीक्षा,दोन दिवस संततधारमुळे बळीराजा सुखावला

. बार्शी तालुक्यात आर्द्रा नक्षत्रातील पावसाने ने हजेरी लावली असून शेतकऱ्यांना खरीप पेरणीची सुरुवात करून दिली आहे. गौडगाव मंडळामध्ये पेरणीयोग्य, पाऊस झाला आहे. मागील चार दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने खरीप पेरणीला सुरुवात झाली आहे. जूनअखेरपर्यंत पावसाची गौडगाव मंडळात ९८ मिलिमीटर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची लगबग सुरू केली आहे. यावर्षी मृग नक्षत्र जवळपास कोरडेच गेले….

Read More

संताप:तक्रारीकडे दुर्लक्ष, पोलमध्ये वीज प्रवाह उतरल्याने तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

स्टेशन रोडवरील आनंदनगर परिसरात सोमवारी दुपारी घरासमोरील विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का बसून प्रीती गांगुर्डे या तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धोकादायक पोलबाबत मागील वर्षीच तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल न घेतल्याने ही घटना घडल्याचा आरोप करत दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

आंध्र प्रदेशात 13 व्या शतकातील शिलालेख सापडला:पंतप्रधान मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी इंडोनेशियात पोहोचले, 7 जुलैच्या घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. पंतप्रधान मोदी 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर क्रीडा (SPORTS) 2. ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त 3. ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा महिला टी-20 विश्वचषक जिंकला इतर 4. आंध्र प्रदेशात 13 व्या शतकातील शिलालेख सापडला 5. वक्फ बोर्डात पहिल्यांदाच दोन गैर-मुस्लिम सामील वक्फ बोर्ड…

Read More