Headlines

Admin

वरुणराजाची हुलकावणी!:महिनाभरानंतर राहुरीकरांना रिमझिम पावसाने दिलासा

राहुरी तालुक्यात तब्बल एका महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पिकांसाठी आवश्यक असणाऱ्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा मात्र आजही कायम आहे. मागील आठवड्यात पावसाने किरकोळ हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या असून रिमझिम पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला आहे. आठवड्यापूर्वी झालेल्या पावसाच्या ओलीवर तालुक्यातील अनेक…

Read More

अकलूजमध्ये श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याचे भक्तिमय वातावणात स्वागत:अभिषेक, पाद्यपूजनासह विविध कार्यक्रम उत्साहात

श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमेअंतर्गत महाराजांच्या पावन पादुकांचे अकलूज येथे शनिवारी सायंकाळी भक्तिमय वातावरणात आणि वाद्यांच्या गजरात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत विठ्ठल मंदिर परिसर भक्तिरसाने ओथंबून गेला. संपूर्ण महाराष्ट्राची परिक्रमा करून अखेरीस अक्कलकोट येथे पोहोचणारा हा पालखी सोहळा तब्बल नऊ महिन्यांचा असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही अकलूज येथे दाखल झाला. लवंग (पंचवीस चार) येथील…

Read More

अर्जुन कपूरच्या बहिणीचे प्री-वेडिंग फंक्शन सुरू:अंशुला कपूरच्या मेहंदी समारंभात सोनम, जान्हवी आणि वरुणसह अनेक स्टार्स पोहोचले

चित्रपट निर्माता बोनी कपूर यांची मुलगी आणि अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर आज म्हणजेच 6 जुलै रोजी लग्न करत आहे. ती तिचा दीर्घकाळचा प्रियकर रोहन ठक्करसोबत लग्न करणार आहे. लग्नापूर्वी तिच्या घरी प्री-वेडिंग विधी सुरू झाले आहेत. माता की चौकीनंतर अंशुलाची मेहंदी सेरेमनी आयोजित करण्यात आली होती, ज्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत….

Read More

पंढरपुरात जीर्णोद्धार पूर्ण झालेल्या मंदिरांत मूर्तींची प्राणप्रतिष्ठा:व्यंकटेश, महालक्ष्मी, हनुमान आदी मंदिरे दर्शनासाठी खुली

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत जीर्णोद्धार व संवर्धनाची कामे पूर्ण झालेल्या व्यंकटेश मंदिर, महालक्ष्मी मंदिर, काशी अन्नपूर्णा मंदिर तसेच कचेरीजवळील मारुती मंदिर येथील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा दि.४ व ५ जुलै रोजी संपन्न झाली. त्यानंतर ही सर्व मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली असून, मंदिरांतील नित्योपचार पूर्ववत सुरू करण्यात आल्याची…

Read More

"आयक्यू'सोबत "ईक्यू' अन् "एसक्यू' वाढवा तरच घडेल परिपूर्ण पिढी:"भारत टॅलेंट सर्च' परीक्षेतील 31 गुणवंतांचा सत्कार

आजच्या स्पर्धेच्या युगात आपण मुलांना पुस्तकी ज्ञान देत आहोत. पालक आणि शिक्षकांना आता मुलांच्या संगोपनाची पद्धत बदलावी लागेल. १९८० च्या दशकात वर्गात पहिला नंबर मिळवणे किंवा ‘आयक्यू’ (बुद्ध्यांक) असणे प्रतिष्ठेचे मानले जात होते. पण आजच्या काळात हुशार असणे पुरेसे नाही. जोपर्यंत मुलांमध्ये ‘ईक्यू’ (भावनिक बुद्ध्यांक) आणि ‘एसक्यू’ (आध्यात्मिक बुद्ध्यांक) विकसित होत नाही, तोपर्यंत परिपूर्ण पिढी…

Read More

जालंधरच्या महिला अधिकाऱ्याचे कारागृहात प्रेमसंबंध:कॅनडामध्ये पंजाबी कैद्यासोबत संबंध ठेवले, त्याच्या पैशातून कॉस्मेटिक सर्जरी, परदेश सहली

कॅनडाच्या तुरुंगात तैनात असलेल्या जालंधर मूळच्या एका महिला अधिकाऱ्यावर पंजाबी कैद्यासोबतच्या संबंधांवरून गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. तपासादरम्यान असे समोर आले की, तिने आपली ड्युटी त्याच ब्लॉकमध्ये लावून घेतली होती, जिथे तो कैदी बंद होता. ती आपला बहुतेक वेळ त्याच्या कोठडीजवळ घालवत असे आणि तुरुंगाच्या अधिकृत फोन प्रणालीव्यतिरिक्त, कथितरित्या अवैध मोबाईलद्वारेही त्याच्या संपर्कात होती. त्या…

Read More

Karjat-Lonavala Ghat Landslide Halts Trains; 16 Services Cancelled

मुंबई, पुण्यासह संपूर्ण घाटमाथ्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून याचा थेट फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. कर्जत-लोणावळा दरम्यान असलेल्या घाट सेक्शनमधील ठाकूरवाडी आणि मंकी हिल दरम्यान आज अचानक मोठी दरड कोसळली. रेल्वे ट्रॅकवर प्रचंड प्रमाणात माती . रेल्वे ट्रॅकवरील दरड आणि मातीचा ढिगारा हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तात्काळ कामगारांची टीम आणि यंत्रसामग्री घटनास्थळी रवाना केली आहे….

Read More

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर वीकेंडला मसूरीमध्ये पोहोचला:लोकांसोबत फोटो काढले; मुलीच्या समर कॅम्प प्रवेशासाठी आला होता

मसूरीमध्ये वीकेंडला बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर दिसला. यावेळी त्याने स्थानिक लोक आणि चाहत्यांसोबत फोटोही काढले. शाहिद कपूर आपल्या मुलीच्या प्रवेशासाठी वुडस्टॉक शाळेत पोहोचला होता. वुडस्टॉक शाळेत या वर्षाचा दुसरा समर प्रोग्राम सुरू आहे. यात देश-विदेशातील 151 मुले सहभागी होत आहेत. सुमारे 12 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात मुलांसाठी शैक्षणिक, रचनात्मक, खेळ आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले…

Read More

मराठी राजभाषा समृध्द करण्यासाठी मुस्लिम साहित्यिकांचे मोठे योगदान:मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचा उपक्रम चर्चासत्र, कवी संमेलनाचे आयोजन‎

मराठी राजभाषा समृद्ध आहे. अनेक मुस्लिम साहित्यिकांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली असून साहित्यातील कादंबरी, कथा याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. कवितेच्या विविध प्रकारचे लिखाण आहेत, ती प्रकाशात यावीत अशी अपेक्षा प्रा. दस्तगीर जमादार यांनी केली . अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य परिषद आयोजित “पुस्तकावर बोलू या ” या उपक्रमाअंतर्गत मत व्यक्त केले . सोशल…

Read More

कभी- कभी मेरे दिल मे खयाल आता है….:ब्रिजधाम आश्रमात हिंदी गाण्यांची मैफल‎

सोरेगाव येथील ब्रिजधाम आश्रमात रविवारी सायंकाळी ‘सन्मान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या’ वतीने ‘सूरसंध्या’ या सांस्कृतिक गाण्यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. पावसाचा हलकासा शिडकावा आणि हवेतील गारवा अशा आल्हाददायक वातावरणात ‘सत्यम शिवम् सुंदरम’ हे गाणे सुरू होताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ‘कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है’ यांसारख्या सदाबहार गाण्यांमुळे आश्रमातील आजी-आजोबांसह सर्वच रसिक…

Read More