Headlines

Admin

नगरमध्ये वटपौर्णिमेला परंपरेसोबतच पर्यावरणाचेही संवर्धन‎:महापालिकेने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश, महिलांना मोफत रोपांचे केले वाटप

भारतीय संस्कृतीतील वृक्षपूजनाची परंपरा आणि पर्यावरण संवर्धनाची आधुनिक गरज यांचा संगम घडवत साई द्वारका सेवा ट्रस्ट व अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने, उपमहापौर अॅड. धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘पालकमंत्री ग्रीन . उपमहापौर जाधव यांनी ग्रीन सिटी’ ही केवळ एक योजना नसून प्रत्येक नागरिकाचा सहभाग असलेली सामाजिक लोकचळवळ असल्याचे सांगितले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक…

Read More

निवासी प्रशिक्षणातून पं.स. सदस्यांना मिळाली नवी दिशा:प्रशिक्षण नियमितपणे आयोजित करण्यात यावे‎‎

पंचायत समिती सदस्यांसाठी पुणे येथील यशदा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले तीन दिवसीय निवासी मार्गदर्शन शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शरद बुट्टे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रशिक्षण शिबिरात ग्रामविकास, प्रशासन, नेतृत्व विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या समारोपप्रसंगी सहभागी सर्व पंचायत समिती सदस्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण…

Read More

छत्रपती संभाजीनगर मनपात अधिकारी-ठेकेदारांची भ्रष्ट साखळी:भाजपचे माजी आमदार केणेकरांकडून भ्रष्टाचाराचे आरोप

मनपात सत्ता मिळवणाऱ्या भाजपला आता पक्षातील माजी आमदारांकडून टीकेचा सामना करावा लागत आहे. कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या भ्रष्टाचारमुक्त कारभाराच्या आश्वासनाला हरताळ फासला जात असून मनपात अधिकारी, ठेकेदार आणि पीएमसीची भ्रष्ट साखळी कार्यरत आहे, असा आरोप भाजपचे माजी आमदार संजय केणेकर यांनी सोमवारी (29 जून) केला. मनपा आयुक्त कुणाच्या तरी दबावाखाली काम करत…

Read More

आषाढी यात्रा:इसबावीतील पुलाचे अर्धवट काम पाहून संतप्त पालकमंत्र्यांच्या कारवाईच्या सूचना

“आषाढी यात्रा तोंडावर आलेली असताना इसबावी येथील पुलाचे काम अद्यापही अपूर्ण कसे? ठेकेदाराकडे पुरेशी यंत्रसामग्री का नाही? अशा शब्दांत तीव्र संताप व्यक्त करत “संबंधित ठेकेदारावर तत्काळ गुन्हा दाखल करा,” असे कडक आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी पाहणीवेळी प्रशासनाला दिले. पालकमंत्र्यांनी स्वतः जागेवरूनच थेट दुसऱ्या ठेकेदाराला फोन लावला चालू ठेकेदारावर कारवाई करण्याचे सूचना प्रशासनाला दिल्या….

Read More

…तर 2022 मध्ये 200 कोटींची ऑफर मी नाकारली असती का‎:मी मंत्रिपदासाठी गेलो नाही, धाराशिवचा मागासलेपणाचा डाग पुसायचा आहे‎- ओमराजे

मंत्रीपदाची अपेक्षा ठेवून किंवा अट्टहास करून शिंदेसेनेत प्रवेश केलेला नाही. माझ्यासाठी मंत्रीपदापेक्षा धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनतेची कामे आणि विकास अधिक महत्त्वाचा आहे, अशा शब्दांत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. धाराशिव जिल्ह्याचा मागासलेपणाचा डाग पुसून टाकण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची मदत मिळवणे हेच मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. खा. ओमराजे म्हणाले, धाराशिव…

Read More

घंटागाडी खरेदी, बोअरवेल दुरुस्तीला मंजुरी:आपत्तीसाठी नोडल अधिकारी, नगरसेवक पतीच्या सभागृहातील प्रवेशाने सभापती संतप्त‎

मनपाच्या सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शहरातील विविध विकासकामांना व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. मात्र, ही सभा प्रशासनाचा ढिसाळ कारभार, कंत्राटदारांची मनमानी, बाजार फी वसुलीतील उदासीनता व महापालिकेच्या आर्थिक नुकसानीच्या मुद्द्यांवरून वादळी ठरली. सदस्यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत तीव्र संताप व्यक्त केला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होऊ नये म्हणून कचरा संकलनासाठी नव्या…

Read More

टाळमृदंगाच्या गजरात सदगुरु संत वासुदेव महाराज पालखीचे आगमन:वासुदेव नामाच्या गजरात दुमदुमली नगरी; पालखीचे स्वागत, पूजन‎

टाळ-मृदंगाच्या गजरात अकोला येथून सद्गुरू श्री संत वासुदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे राजेश्वरनगरीत आगमन झाले. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या या पालखी सोहळ्याचे भाविकांनी स्वागत केले. दर्शन घेतले. . जठार पेठ परिसरात भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक वातावरणाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. श्री वासुदेव महाराज पालखीचे जठार पेठ येथे आगमन होताच भक्तांनी उत्साहात स्वागत केले. विधिवत पूजन…

Read More

समाधानकारक पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या:शेतकरी तयारीत व्यस्त, मूर्तिजापूर तालुक्यात तुरळक पावसावर कपाशीची टोचणी सुरू‎

मृग नक्षत्र संपले तरी तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. दोन दिवस आलेल्या पावसाने सरींमुळे शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली असली तरी पेरणीसाठी आवश्यक ओलावा जमिनीत निर्माण झालेला नाही. परिणामी अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग देत आहेत.शेतांमध्ये ट्रॅक्टर तसेच बैलजोडीच्या साहाय्याने वखरणी,पट्टीपास, सऱ्या पाडणे, बांध दुरुस्ती आदी…

Read More

सरकारने पुन्हा शब्द फिरवला:शेतकरी आता गप्प बसणार नाहीत, कर्जमाफीवरून रविकांत तुपकरांचा इशारा

“राज्य सरकारने ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता पुन्हा एकदा तारीख पुढे ढकलून सरकारने शेतकऱ्यांच्या विश्वासाशी मोठा घात केला आहे. सरकारने ही चालढकल तातडीने थांबवावी, शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नये, अन्यथा शेतकरी आता गप्प बसणार नाही,” असा थेट आणि कडक इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे….

Read More

टीईटी पेपरफुटीवरून काँग्रेस आक्रमक:शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे, राजीनाम्याची मागणी

राज्यात टीईटी (TET) परीक्षेचा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट असतानाच, आता या प्रकरणाचे थेट पडसाद रस्त्यावर उमटू लागले आहेत. टीईटी पेपरफुटीच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत तो अडवण्याचा प्रयत्न केला. “भ्रष्ट सरकारचा निषेध असो”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा” अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. या आक्रमक…

Read More