Headlines

Admin

एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता:मॉन्सूनच्या प्रगतीवर परिणाम होणार? हवामान तज्ज्ञांचे निरीक्षण, सरकार अलर्ट मोडवर

भारताची ज्या गोष्टीमुळे झोप उडाली होती, अखेर तीच धक्कादायक घटना घडली आहे. प्रशांत महासागरामध्ये ‘एल निनो’ ही हवामान प्रणाली पूर्णपणे सक्रिय झाली असून, त्याचे थेट संकट आता भारतावर धडकले आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) आणि अर्थ सिस्टम सायन्स ऑर्गनायझेशन (ESSO) च्या हवामान तज्ज्ञांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या संकटामुळे देशातील मान्सून धोक्यात आला असून…

Read More

खाण्यापिण्याच्या वस्तू आणि वाहतूक महाग:चांदी एका दिवसात ₹9,991, सोने ₹3,018 ने वाढले; एका ग्राहकाला 200 लिटरपेक्षा जास्त डिझेल नाही

कालची मोठी बातमी महागाईशी संबंधित होती. देशात किरकोळ महागाईचा वेग पुन्हा वाढला आहे. मे महिन्यात ती वाढून 3.93% वर पोहोचली आहे, जी एप्रिलमध्ये 3.48% होती. गेल्या 5 महिन्यांत, किरकोळ महागाई रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 4% च्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर, 12 जून रोजी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली. एक किलो चांदी…

Read More

ओबीसींना बेदखल कराल तर निवडणुकीत पाडू:ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी 'चलो मुंबई'चा नारा, प्रा. लक्ष्मण हाकेंचा सरकारसह पवार कुटुंबियांवर हल्लाबोल

ओबीसी आरक्षणाचे रक्षण, जातीनिहाय जनगणना आणि समाजाची एकजुट या मागण्यांसाठी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी एल्गार पुकारला आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे झालेल्या जनजगृती सभेत त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली असून लवकरच ‘चलो मुंबई’चा नारा देणार असल्याचे जाहीर केले आहे. जयपूर येथील जनजागृती सभेनंतर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. यावेळी प्रा. हाके म्हणाले…

Read More

अदितीवरील असभ्य पोस्टवर भाजपचा विरोध:कानपूरमध्ये प्रादेशिक अध्यक्ष प्रकाश पाल म्हणाले- अखिलेश यादवांनी याला राजकीय वळण दिले

सपा राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या मुलीवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी भाजपने कानपूरमध्ये अशा पोस्ट केल्याबद्दल आक्षेप घेतला आहे.भाजपने अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अखिलेश यादव यांच्यावर या मुद्द्याचे राजकारण करण्याचाही आरोप केला आहे. कानपूर-बुंदेलखंडचे प्रादेशिक अध्यक्ष प्रकाश पाल यांनी या प्रकरणी म्हटले की, मुलीचा सन्मान आणि सुरक्षा ही संपूर्ण…

Read More

जाचक, गुंतागुंतीच्या विविध अटींमुळे कर्जमाफीपासून शेतकरी राहणार वंचित:राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक‎

जाचक व गुंतागुंतीच्या अटींमुळे शेतकरी पीक कर्जमाफिपासून मोठ्या प्रमाणात वंचित राहणार असल्याने कोणत्याही अटी विनाच ही योजना राबवण्यात यावी, अशी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे करण्यात आली. या मागणीसाठी पक्षाचे पदाधिकारी- क . पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळाकडून मान्यता प्रदान करण्यात आली. दरम्यान योजनेतील अटी- निकषांबाबत शुक्रवारी राकाँ शरदचंद्र पवार…

Read More

हरियाणाचे CM सैनी कंगना रनोटसोबत चित्रपट पाहणार:काल दिल्लीत झालेल्या भेटीत ठरला प्लॅन; BBV च्या विशेष शोमध्ये पोहोचणार

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी शनिवारी संध्याकाळी अभिनेत्री आणि खासदार कंगना रनोट यांच्यासोबत त्यांच्या ‘भारत भाग्य विधाता (BBV)’ या नवीन चित्रपटाचा विशेष शो पाहणार आहेत. मुख्यमंत्री आणि कंगना चंदीगडमध्ये आयोजित संध्याकाळच्या शोमध्ये एकत्र उपस्थित राहतील. माहितीनुसार, एक दिवसापूर्वीच मुख्यमंत्री सैनी आणि कंगना यांची दिल्लीत भेट झाली होती. यावेळी दोघांमध्ये चित्रपट आणि विविध समकालीन विषयांवर चर्चा…

Read More

अधिक मासात माय-लेकींच्या ओटीभरणाचा ट्रेंड:लेकींकडून आईचा सन्मान; आहेराच्या साडीमुळे बाजारपेठेत आर्थिक उलाढाल‎

sअधिक मास हा भगवान विष्णूच्या आराधनेचा अतिशय पवित्र काळ मानला जातो. हा मास १५ जूनपर्यंत असून या पवित्र महिन्यात जावई आणि लेकीचा विशेष सन्मान करून त्यांना चांदी, सोन्याचे दागिने किंवा वस्तू भेट देण्याची जुनी परंपरा आहे. या निमित्ताने अनेक ठिकाणी कौटुंबिक गेट-टुगेदर सोहळे रंगत आहेत. या पारंपरिक सोहळ्यांमध्येच यंदा ग्रामीण भागात आणखी एक नवा ट्रेंड…

Read More

कांदा उत्पादकांना दिलासा:केंद्र सरकारने वाढवला खरेदी दर; आता 1580 वरून 1650 रुपये प्रतिक्विंटलने होणार खरेदी

महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बफर स्टॉक कार्यक्रमांतर्गत कांदा खरेदीच्या दरात वाढ करण्यात आली असून आता सरकार 16.50 रुपये प्रति किलो म्हणजेच 1,650 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करणार आहे. सुधारित दर आजपासून लागू होणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. कांदा…

Read More

नवीन गाड्यांवरील सरकारी सवलत हडपण्याचा खेळ:53 ग्राहकांच्या नावाने बनावट स्क्रॅप प्रमाणपत्रे; दिव्य मराठी मूळ ग्राहकांपर्यंत पोहोचल्यावर झाला खुलासा

राजस्थानमध्ये नवीन कार खरेदीवर मिळणाऱ्या सरकारी सवलतीत मोठ्या फसवणुकीचा पर्दाफाश झाला आहे. दैनिक दिव्य मराठीच्या तपासात समोर आले की, एका कार डीलरने 53 ग्राहकांना नवीन कार विकल्या. त्यांच्या नावावर यूपी-गुजरात-दिल्ली नंबरच्या गाड्यांचे स्क्रॅप सर्टिफिकेट (COD- सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट) बनावट पद्धतीने बनवले. प्रत्येक सर्टिफिकेटवर मिळणाऱ्या 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंतच्या सवलतीचा फायदा स्वतः घेतला. ही…

Read More

अन्नछत्र मंडळाच्या महाप्रसादगृहाचे काम वर्षात दुसऱ्या मजल्यापर्यंत प्रगतीपथावर:छतावर 51 फुटांची स्वामींची मूर्ती आणि एकाचवेळी 7500 भाविकांची क्षमता‎

. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून स्वामीभक्तांची सेवा व नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. सध्याचे महाप्रसादगृह भविष्यात वाढत्या भाविकांच्या संख्येमुळे अपुरे पडू शकते याचा विचार करुन मंडळाने पाच मजली वातानुकुलित महाप्रसादगृहाच्या निर्मीतीचा संकल्प केला. दरम्यान मागील वर्षी…

Read More