Headlines

मिसिंग लिंक प्रकल्पाचे आज उद्घाटन:देशातील पहिल्या द्रुतगती मार्गावरील भव्य प्रकल्प; काय आहेत मिसिंग लिंकची वैशिष्ट्ये?

आज मुंबई – पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पण आजपासून देशातील या पहिल्या द्रुतगती महामार्गावरील प्रवासाचे स्वरुप पूर्णतः बदलणार आहे. आज महाराष्ट्र दिनी या महामार्गावरील प्रवासासाठी मिसिंग लिंकचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सुनेत्रा पवार व एकनाथ शिंदे या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर उद्यापासून…

Read More

उद्धव ठाकरेंना 1995 पासूनच मुख्यमंत्री व्हायचे होते:नारायण राणे-राज ठाकरेंशी राजकारण फक्त खुर्चीसाठीच, राऊतांना ठाकरेंचा खरा इतिहास माहिती नाही – नीतेश राणे

संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंची पार्श्वभूमी आणि इतिहास माहिती नसेल. उद्धव ठाकरेंना 1995 पासून मुख्यमंत्र्या बनण्याची इच्छा आहे. म्हणूनच त्यांनी नारायण राणे, राज ठाकरे यांच्यासोबत राजकारण केले ते फक्त मुख्यमंत्रीपदाच्या लाचारीसाठी केले, असे म्हणत मंत्री नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. नीतेश राणे म्हणाले की, आज बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना एकनाथ शिंदेंना…

Read More

सुप्रिया सुळे 2 तास अडकल्या वाहतूक कोंडीत:मुंबई – पुणे महामार्गावर लोणावळा घाटात ट्रॅफिक जाम; VIDEO द्वारे कथन केला अनुभव

आज मुंबई – पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यामुळे विकेंड साजरा करण्यासाठी निघालेल्या शेकडो प्रवाशांना त्याचा फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही या कोंडीचा फटका बसला आहे. त्या 2 तासांपासून या कोंडीत अडकल्यात. त्यांनी या घटनेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्या कोंडीची व्यथा बोलून…

Read More

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीसांचा संवाद:एलनिनोचा इशारा; पेरणीची घाई नको, शेतकऱ्यांना खबरदारीची सूचना

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना देत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी राज्याच्या विकासाचा आढावा घेत पायाभूत सुविधांपासून गुंतवणुकीपर्यंतच्या प्रगतीवरही भाष्य केले. महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेशी संवाद साधताना फडणवीस यांनी सांगितले की, हा दिवस केवळ उत्सव साजरा करण्यापुरता मर्यादित नसून आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे. आपण विकासाच्या प्रवासात कुठे होतो, आज…

Read More

विद्यार्थ्यांची तंत्रज्ञानाकडे झेप; चिमुकल्यांनी अनुभवले विज्ञान विश्व:राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द शाळेत हायटेक प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांना मिळाले नवे शिक्षण‎

इन्फोसिस स्प्रिंगगार्ड यांच्या माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अनोखा अनुभव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, आत्मविश्वास वाढवणारा अन् कुतूहूल निर्माण करणारा ठरला. राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सॉफ्टवेअर कंपनी इन् . या उपक्रमात उर्जेचे रुपांतर, टॅब हाताळणे, थ्री डी प्रिंटर, एआय तंत्रज्ञानाचे पायाभूत शिक्षण, प्रश्न निर्मिती असे विषय कृतीतून हाताळले गेले. बाल गोपाळांनी मनातील प्रश्न…

Read More

नामस्मरणात सातत्य राखण्यासाठी मनाची एकाग्रता असणे गरजेचे:हभप मंडलिक महाराज यांचे प्रतिपादन, हरिनाम सप्ताहाला भाविकांची गर्दी‎

जीवनात अनुकूल परिस्थिती असो वा प्रतिकूल, नामस्मरण निरंतर सुरू ठेवले पाहिजे. नामस्मरणात सातत्य राखण्यासाठी मनाची एकाग्रता अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले. नेवासा बुद्रुक येथील ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महारा . हरीकथा, नामघोष आणि नामस्मरणातून मानवी जीवाला समाधान मिळते. मात्र त्यासाठी मनाची निरंतरता आवश्यक आहे. संसाराच्या तापाने थकलेल्या मनाला ग्रंथ, मठ, मंदिर…

Read More

बच्चू कडू शिवसेनेत झाले गोड:32 वर्षांनंतर धनुष्यबाण हाती घेऊन विधान परिषदेची आमदारकी केली फिक्स‎

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी (दि. ३०) मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तत्पुर्वी १९९४ मध्ये त्यांनी शिवसैनिक म्हणून राजकिय कारकीर्द सुरू केली होती. मात्र कालातंराने त्यांनी शिवसेना सोडली होती. दरम्यान आता पुन्हा ३२ वर्षांनतर बच्चू कडू शिवसेनेत परतले आहे. प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी तत्काळ विधान परिषदेच्या सदस्य पदासाठी नामांकन अर्ज दाखल…

Read More

न.प.निविदा प्रक्रियेत नगराध्यक्षांचा हस्तक्षेप:कंत्राटदार, आरोग्य सभापतीचा आरोप, निविदेची पावती फाडण्यास कर्मचाऱ्याचा नकार‎

नगरपरिषद अंजनगाव सुर्जीच्या आरोग्य विभागातील निविदा प्रक्रियेत नगराध्यक्षांनी हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याबाबत संबंधित भाजप पदाधिकारी तसेच कंत्राटदार नितीन दातीर, तसेच आरोग्य सभापती प्रवीण नेमाडे यांनी लेखी तक्रार सादर केली असून,यामुळे अंजनगाव सुर्जी नगरपरिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे. तक्रारीनुसार १६ एप्रिल २०२६ रोजी वृत्तपत्रात (२०२५-२६) आरोग्य विभागाशी संबंधित निविदा प्रक्रिया बाबत जाहिरात…

Read More

बुद्ध पौर्णिमेला 58 पर्यटकांना मिळणार “निसर्ग अनुभवाची’ संधी:कृत्रिम, नैसर्गिक पाणवठ्यावर प्राणी गणनेकरिता मचाणी तयार

बुद्ध पौर्णिमेला ५८ पर्यटकांना निसर्ग अनुभवाची संधी मिळणार असून, प्राणी गणनेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सुमारे ८१ हजार हेक्टरवर पसरलेल्या अकोट वन्य जीव विभागात १ मे रोजी बौद्ध पौर्णिमेला मचाणावर बसून टिपूर चांदण्यात निसर्ग अनुभव घेण्याची सुवर्ण संधी . दर वर्षी बौद्ध पौर्णिमेला मचाणावर बसून प्राणी गणना करण्यात येते त्यासाठी पाणवठ्याजवळ पुरेशा उंचीवर मचाण बांधण्यात…

Read More

शालेय संस्कार हे केवळ शिक्षणापुरते नाही तर आयुष्यभराचा अमूल्य ठेवा:शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे मेळाव्यात मनोगत‎

शालेय जीवनात मिळणारे संस्कार हे व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. शिस्त, प्रामाणिकपणा, सहकार्य, आदर आणि जबाबदारी यासारख्या मूल्यांची शिकवण शाळेतच मिळते. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांसोबतचे अनुभव यामुळे जीवनाकडे सकारात्मक . शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातील माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक संघाच्या वतीने बुधवारी सकाळी १० वाजता माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन…

Read More