Headlines

अकोल्याचा मुद्रांक जिल्हाधिकारी चौधरीच्या जळगावच्या घरातून 2.94 कोटींचे घबाड जप्त:10 हजार रु. लाचेचे प्रकरण; 1.53 कोटींची रोकड, 60 लाखांचे सोने हस्तगत

अकोला येथे १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेला सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हा अधिकारी (वर्ग-१) किरण पुरुषोत्तम चौधरी याच्या जळगावातील घरावर जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या छाप्यात २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांचे घबाड सापडल . अटकेत असलेला चौधरी (५७) अकोला येथे सहजिल्हा निबंधक म्हणून कार्यरत आहे. २५ जून २०२६ रोजी लाच…

Read More

‘ना सेंट्रली डायरेक्ट, ना रिमोट कंट्रोल’:राम मंदिर वादाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांचे वक्तव्य

समाजात अनेक संघटना असून उपक्रम सुरू आहेत. या सर्व संघटनांचे संचालन संघच करतो, संघ त्यांना “सेंट्रली डायरेक्ट’ किंवा “रिमोटली कंट्रोल’ करतो, असा लोकांचा मोठा गैरसमज आहे. पण संघ कार्याच्या रचनेत असे अजिबात होत नाही, असे ठाम प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. अयोध्येतील राम मंदिरात पैसे आणि दागदागिन्यांची चोरी झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे….

Read More

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेसाठी शनिवारी मतदान:12 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात, शुक्रवारी भेटीगाठींवर भर

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (KDCC) अत्यंत चुरशीची निवडणूक शनिवारी पार पडत आहे. जिल्ह्याच्या राजकीय आणि आर्थिक सत्ताकेंद्राचे महत्त्व असलेल्या या निवडणुकीत एकूण १०५३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बँकेच्या एकूण २० जागांपैकी ८ संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित १२ जागांसाठी ३१ उमेदवार रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. यामुळे निवडणुकीत मोठी…

Read More

पवना जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबवणार:मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानभवनात घोषणा, प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरासाठी महत्त्वाचा असलेला पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या संमतीने, विश्वासाने आणि संवादातूनच पुढे नेला जाईल. शेतकऱ्यांच्या भावना आणि मतांचा पूर्ण आदर करूनच यावर निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले. विधानभवन येथे पवना जलवाहिनी प्रकल्पासंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार…

Read More

पारडातील दुहेरी खूनाला 12 दिवसानंतर वाचा फुटली:करणीच्या संशयावरून हत्या, तिघे जण अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हिंगोली तालुक्यातील पारडा येथील वृध्द दांम्पत्याच्या खून प्रकरणाला अखेर १२ दिवसानंतर वाचा फुटली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन जणांना शुक्रवारी ता ३ ताब्यात घेतले आहे. त्यांनी करणीच्या संशयावरून हा खून केल्याची कबुली दिली आहे. हिंगोली तालुक्यातील पारडा येथील बळीराम वाघमारे व त्यांची पत्नी कलावती वाघमारे यांचा शेतातील आखाड्यावर मृतदेह आढळून आला होता. उत्तरीय तपासणीमध्ये…

Read More

पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची निर्णायक बैठक:15 वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळणार- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी पवना धरण–निगडी जलशुद्धीकरण केंद्र थेट जलवाहिनी प्रकल्पाला गती मिळाली असून, प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने निर्णायक पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन, मुंबई येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत प्रकल्पातील प्रशासकीय, तांत्रिक, आर्थिक आणि कायदेशीर बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार…

Read More

जोगेश्वरीतील गोमती वैशाली चाळीत भीषण आग:11 जण जखमी, दोन वृद्धांची प्रकृती गंभीर; इलेक्ट्रिक मीटर केबिनमधील आगीमुळे दुर्घटना

जोगेश्वरी पश्चिम परिसरातील एका सात मजली इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर केबिनला शुक्रवारी (ता. ३) पहाटेच्या सुमारास आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत धुराची बाधा झाल्यामुळे आणि भाजल्याने तब्बल ११ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका १३ वर्षीय मुलासह अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. जखमींपैकी दोघांना कूपर रुग्णालयात हलवण्यात आले असून, इतर ९ जणांवर ट्रॉमा…

Read More

नोटीसविना कारवाईवर हायकोर्ट संतापले:गोरस भंडार प्रकरणी एफडीएला कडक शब्दांत फटकारले

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वर्ध्यातील ‘गोरस भंडार’वर कोणतीही पूर्वकल्पना किंवा नोटीस न देता केलेल्या कारवाईवरून अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाला तीव्र शब्दांत फटकारले आहे. “आम्हीही नोटीस न देता थेट कारवाई करायची का?” असा सवाल करत न्यायालयाने एफडीएच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला. हे प्रकरण अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर ३१…

Read More

Smart Meter Row in Maharashtra Assembly; Nana Patole Slams Govt

राज्यातील वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बंधनकारक करण्यात आल्याच्या निर्णयावरून विधानसभेत आज मोठा गदारोळ पाहायला मिळाला. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी “स्मार्ट मीटर बंधनकारक असून प्रीपेड मीटर ऐच्छिक आहे,” असे स्पष्टीकरण देताच विरोधी बाकांवरून . राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे स्पष्टीकरण राज्यात विविध विद्युत कायद्यानुसार सर्व वीज वितरण कंपन्यांसाठी ‘स्मार्ट मीटर’ बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र,…

Read More

आजी-माजी महापौरांमध्ये शाब्दिक चकमक:किशोरी पेडणेकर थेट दालनात गेल्या, रितू तावडेंनी तात्काळ फोन केला; दोघी फोनवरच भिडल्या

चेंबूरमध्ये स्कूल व्हॅनवर झाड पडून 10 वर्षीय विद्यार्थ्याचा झालेला मृत्यू आणि साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू, या दोन धक्कादायक घटनांमुळे मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनांनंतर विरोधकांनी पालिकेवर जोरदार टीकास्त्र सोडले असून, उपमहापौर संजय घाडी यांनी या बेजबाबदारपणासाठी थेट पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना…

Read More