Headlines

मोटेगावकरांकडे 10 दिवसआधीच होता NEET चा पेपर:मोबाईल डेटा डिलीट केला; दहा विद्यार्थ्यांपासून 40 हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या एम सरची A टू Z माहिती

देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता महाराष्ट्रातील लातूरचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ शिवराज मोटेगावकर यांचे नाव चर्चेत आले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणाच्या तपासात रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस अर्थात RCC या नामांकित कोचिंग संस्थेची चौकशी सुरू केली असून, संस्थेचे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांची अनेक तास चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लातूरमधील शिक्षण क्षेत्रात…

Read More

कान्सच्या रेड कार्पेटवर मराठमोळा ठसा:अशोक-निवेदिता सराफ यांच्या लूकची जोरदार चर्चा; सराफांच्या साधेपणाने जिंकली मनं

जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवांपैकी एक मानल्या जाणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये यंदा मराठी कलाकारांनी विशेष छाप पाडली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हॉलिवूड आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या ग्लॅमरस उपस्थितीची चर्चा रंगली असताना मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी आपल्या पारंपरिक मराठमोळ्या अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात त्यांनी…

Read More

कांदा प्रश्नावर ठाकरेंची शिवसेना आक्रमक:पहिल्यांदाच समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन; हजारो शिवसैनिक रस्त्यावर

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असताना त्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर मोठे चक्काजाम आंदोलन करत शिवसैनिकांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले….

Read More

भाजपला सुखाची आणि अय्याशीची सवय:निवडणुका झाल्यावर देश संकटात असल्याचे समजले का? संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदींच्या परदेश दौऱ्यावरून त्यांनी खोचक टोलेबाजी केली आहे. तसेच भाजपला सुखाची आणि अय्याशीची सवय लागली असल्याची टीका केली आहे. तसेच देशावर संकट आले आहे हे पश्चिम बंगालची निवडणूक झाल्यावर समजले का? असा सवालही त्यांनी…

Read More

जैव तंत्रज्ञानामध्येच पर्यावरण पूरक‎नवीन वान विकसित करण्याची क्षमता‎:तज्ज्ञांकडून आवाहन कृषी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय उन्हाळी प्रशिक्षण कार्यक्रम‎

प्रतिनिधी | अकोला सध्या जागतिक स्तरावर नैसर्गिक संसाधनांची अपरिमित धूप, हवामान बदल आणि त्याचे शेती आणि मानवाच्या सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम घडून येत आहेत. जैव तंत्रज्ञान आधारित संकल्पनांचा शाश्वत शेती आणि पशुसंवर्धन यांच्याकरिता प्रचंड संधी आहे. त्यामुळे “जीन ते जीनोम’ या संकल्पनेवर आधारित अॅग्री बायो नेक्स्ट २०२६- शाश्वत पीक व पशुसंवर्धन सुधारणेसाठी एकात्मिक जैवतंत्रज्ञान आणि…

Read More

Shivraj Mothegaonkar CBI Custody; NEET Paper Leak Probe Update

NEET पेपरफुटीचे धागेदोरे आता जुळू लागले आहेत. या प्रकरणात आधी रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि नंतर वनस्पतिशास्त्र लेक्चरर मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आली. आता NEET परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या अधिकाऱ्याचाही सह . याबाबत अधिकची माहिती अशी की, नीट पेपरफुटी प्रकरण केवळ राजयपूर्तेच मर्यादेत न राहता देशभरातील मोठे रॅकेट असल्याचे समोर आले…

Read More

प्रमुख रस्त्यांवर खड्डे कायम,‎ रस्ते पॅचिंगकडे मनपाचे दुर्लक्ष‎:आंदोलनाच्या इशाऱ्याचा नगरसेवकांना विसर‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर मध्य शहर व उपनगरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर, अंतर्गत रस्त्यांवर अद्यापही खड्डे कायम आहेत. पावसाळा १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरीही महापालिकेने खड्डे बुजविण्यास सुरुवात केलेली नाही. सावेडी उपनगरातील भाजप नगरसेवकांनी दहा दिवसांपूर्वी महापालिकेला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्याचा नगरसेवकांना विसर पडला आहे. परिणामी, नागरिकांना अद्यापही खड्ड्यांचे दणके सोसावे लागत…

Read More

जयंत पाटलांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर:म्हणाले- ज्यांना सांगली-पेठ रस्त्यावरील खड्डे बुजवता आले नाहीत, ते मोदींना सल्ला देतायत

ज्यांना सांगली-पेठ रस्त्यावरील खड्डे बुजविता आले नाहीत, ते आता मोदींना सल्ला देतायत, असा टोला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना लगावला आहे. पेट्रोल-डिझेलच्या टंचाईवरून तसेच देशातील सध्याच्या परिस्थितीवरून जयंत पाटलांनी केंद्र सरकारवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. यावर आता पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे….

Read More

कन्नड शहरामध्ये ७० सीसीटीव्ही:पोलिस ठाण्यात नियंत्रण कक्ष सुरू

प्रतिनिधी | कन्नड महाभारतात संजयने युद्धस्थळावरून जसे वार्तांकन केले, तसेच काम आता अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे करतील, असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी १६ रोजी सांगितले. कन्नड शहर पोलिस ठाण्यात नियंत्रण कक्षाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. सहा कोटी जिल्हा नियोजन विकास निधीतून आमदार संजना जाधव यांच्या मागणीची पूर्तता झाली. शहरातील कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ७० सीसीटीव्ही कॅमेरे…

Read More

बालानगर परिसरात पाणीटंचाई:पाने पिवळी पडून पिके करपू लागली

प्रतिनिधी | ढोरकीन पैठण तालुक्यातील ववा, वडाळा, कासार पाडळीसह बालानगर परिसरातील शेतकऱ्यांवर पाण्याचे संकट ओढवले आहे. शेतीपंपासाठी वीजपुरवठा अनियमित आहे. वाढत्या उन्हामुळे जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत आहे. पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. अनेक शेतातील पिकांची पाने पिवळी पडली आहेत. ती करपू लागली आहेत. शेतकरी संकटात सापडला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी जोर धरू लागली…

Read More