Headlines

मनमाडमध्ये ट्रकची सहा वाहनांना धडक:इंदूर-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प, चालकाला अटक‎

शहरात मद्यधुंद अवस्थेत भरधाव ट्रक चालवत वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडक देत सहा जणांना जखमी केले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. संतप्त नागरिकांनी पाठलाग करून चालकाला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. ट्रक (आरजे ११ जीडी ४८११) मालेगावहून मनमाडकडे येत असताना चालकाने मद्य अथवा अन्य नशा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दहेगाव परिसरापासूनच भरधाव ट्रक चालवत त्याने…

Read More

विरमगाव रस्त्याची 30 वर्षांपासून दुरवस्था; विद्यार्थी, नागरिकांचे हाल:1995 नंतर रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत, दुरुस्तीची मागणी‎

तालुक्यातील विरमगाव येथील मुख्य रस्त्याची गेल्या तीन दशकांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या ३० वर्षांत या रस्त्याचे साधे डांबरीकरणही होऊ शकले नाही ही अत्यंत संतापजनक बाब आहे. या खराब रस्त्यामुळे शाळकरी मुले, वयोवृद्ध नागरिक आणि गरोदर महिलांना रोज नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. १९९५-९६ या काळात अशोक पाटील डोणगावकर मंत्री असताना या विरमगाव मुख्य…

Read More

जिल्हा बँकेची आज 8 टेबलवर मतमोजणी, बँकेच्या सभागृहात सकाळी 8 वाजेपासून मोजणी, 12 वाजेपर्यंत हाती येणार निकाल‎

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी शनिवारी अत्यंत चुरशीने आणि अभूतपूर्व वातावरणात मतदान पार पडले. जिल्ह्यातील एकूण १०५३ मतदारांपैकी तब्बल १०४८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला असून, जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक ९९.५३% मतदानाची नोंद झाली आहे. दरम्यान, बँकेच्या सभागृहात सकाळी ८ वाजेपासून ८ टेबलवर मतमोजणी सुरू होणार आहे. राजकीय ईर्ष्या टोकाला पोहोचलेल्या या निवडणुकीत ओबीसी विकासमंत्री अतुल सावे,…

Read More

खुन्याला पकडण्यासाठी संभाजीनगरचे पाेलिस कंत्राटी कर्मचारी बनले:नालेसफाईही केली, 9 महिन्यांपूर्वी फळविक्रेत्याला भाेसकून मुंबईत लपला हाेता

जुन्या वादातून पाच जणांनी तलवारीने गळा चिरून आणि पाय तोडून एका तरुणाची निर्घृण हत्या केली होती. ही घटना ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शहाबाजार येथील चंपा चौक परिसरातील निशान दर्ग्याजवळ घडली होती. समीर इनायत खान (३०, रा. काचीवाडा . या गुन्ह्यात यापूर्वीच चार आरोपींना अटक करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने फरार…

Read More

पीक विम्यात खोटी माहिती दिल्यास पाच वर्षांची बंदी:31 जुलैपूर्वी पीक विमा उतरवा- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

राज्यात नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि हवामान बदलामुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक सुरक्षा देण्यासाठी राज्य सरकारने २०२६-२७ या वर्षासाठी ‘सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना’ लागू केली आहे. खरीप हंगामातील १४ प्रमुख पिकांसाठी ही योजना असून, शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पूर्वी नावनोंदणी करण्याचे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी…

Read More

चांदूर बाजारच्या प्रगतिशील शेतकऱ्याचा सन्मान:उमेश बगणे यांना वसंतराव नाईक पुरस्कार

चांदूर बाजार तालुक्यातील शहापूर येथील प्रगतिशील शेतकरी उमेश रामराव बगणे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा श्री वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब, उत्पादन वाढ, गुणवत्तापूर्ण पीक व्यवस्थापन आणि प्रयोगशील शेतीच्या माध्यमातून बगणे यांनी राज्यभर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेती केवळ व्यवसाय नसून समाजाला दिशा देणारे कार्य आहे, या…

Read More

कृउबास उपसभापतीपदी अर्चना कणसे बिनविरोध:नांदगाव खंडेश्वर बाजार समितीत महिलेला प्रथमच बहुमान

नांदगाव खंडेश्वर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी अर्चना कणसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. बाजार समितीच्या स्थापनेपासून प्रथमच एका महिलेला हे प्रतिष्ठेचे पद भूषवण्याचा मान मिळाला आहे, ज्यामुळे सहकार क्षेत्रात महिलांच्या वाढत्या नेतृत्वाला बळकटी मिळाली आहे. सहकार विभागातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच एक विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. उपसभापतीपदासाठी विहित मुदतीत अर्चना…

Read More

संभाजीनगर जिल्हा बँक निवडणूक: 99.53% विक्रमी मतदान:1053 पैकी 1048 मतदारांनी बजावला हक्क, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत शनिवारी विक्रमी ९९.५३ टक्के मतदान झाले. एकूण १०५३ मतदारांपैकी १०४८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असून, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीप्रमाणेच नियोजन केले होते. भाजपने मतदारांशी संपर्क साधण्यासाठी विशेष यंत्रणा राबवली, ज्यात प्रत्येक नगरसेवकाला पाच मतदारांशी संपर्क…

Read More

Sea King Helicopter Executes Thrilling Mid Sea Rescue Amid Mumbai Rains

मुंबईच्या खवळलेल्या समुद्रात मुसळधार पाऊस आणि खराब हवामानाचा सामना करत, भारतीय नौदलाच्या ‘सी किंग’ हेलिकॉप्टरने एका ३० वर्षीय जखमी खलाशाचे प्राण वाचवले आहेत. शनिवारी मुंबईतील ‘आयएनएस शिक्रा’ या नौदलाच्या हेलिकॉप्टर तळावरून उड्डाण घेत ही आपत्कालीन वैद . भारतीय तटरक्षक दलाने ‘एक्स’ या समाजमाध्यमावर या मोहिमेची माहिती दिली आहे. ‘एमटी देश शक्ती’ या भारतीय मालवाहू जहाजावरील…

Read More

Aditya Thackeray Slams Mumbai Mayors Seaface Visit; Calls it Drama

मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना महापौर रितू तावडे यांनी वरळी सी-फेस परिसराची पाहणी करून नागरिकांना समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांच्या या पाहणीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाक . आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, “भाजपचा ड्रामा काही संपत नाही. अधिकारी आणि छायाचित्रकारांचा ताफा घेऊन दिखावा करण्यापेक्षा…

Read More