Headlines

नागपुरात हिट अँड रन, वृद्ध महिलेचा मृत्यू:मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला भरधाव कारने चिरडले

नागपूर शहरातील गजबजलेल्या धरमपेठ परिसरात पहाटेच्या सुमारास एका भीषण हिट अँड रनची घटना घडली. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका वृद्ध महिलेला भरधाव कारने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. ही दुर्घटना धरमपेठेतील सुगंध मंगल कार्यालयाजवळील चौकात घडली. मंगला केवटे (अंदाजे ७० वर्षे) या नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. त्यावेळी…

Read More

यापुढे बाबासाहेबांचे नाव कधीही घेऊ नका:माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांना श्याम मानव यांचा सल्ला; धीरेंद्र शास्त्रींच्या भेटीवरून केली टीका

भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेश येथील छातरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामला सहकुटुंब भेट दिली होती. तसेच त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यासोबत अर्धा तास चर्चा देखील केल्याची माहिती समोर आली होती. तसेच या भेटीचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरून भूषण गवई यांच्यावर टीका होताना दिसत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष…

Read More

शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या वाद प्रकरणात अदखलपात्र गुन्ह्यामुळे संताप:आंबी कुटुंबीय आक्रमक, आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार

शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला आहे. या प्रकरणात आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी तो केवळ अदखलपात्र, स्वरूपात नोंदवण्यात आल्याने आंबी कुटुंबीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. कुटुंबीयांच्या विरोधानंतरही पोलिसांनी ही कारवाई केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या…

Read More

राज्यात योग्यवेळी राजकीय भूकंप होईल:मंत्री संजय शिरसाट यांनी दिले संकेत; एकनाथ शिंदे योग्यवेळी योग्य निर्णय घेतील असा दावा

दिल्लीतील आम आदमी पार्टीत झालेल्या बंडाळीनंतर आता महाराष्ट्रातही राजकीय भूकंप होण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी या चर्चेला आता हवा दिली आहे. आमच्या संपर्कात अनेकजण आहेत हे आम्ही नाकारत नाही. पण ऑपरेशन टायगर असे सांगून केले जात नाही. या प्रकरणी एकनाथ शिंदे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील,…

Read More

पुण्यात ज्येष्ठ नागरिकाची 1.17 कोटींची फसवणूक:दहशतवादी संघटनेशी संबंधाची बतावणी करत सायबर चोरट्यांकडून गंडा

दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची बतावणी करून औंध येथील एका 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी 1 कोटी 17 लाख 87 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलिसठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फसवणूक 13 मार्च ते 22 एप्रिल या कालावधीत घडली. चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईल…

Read More

रामदासांच्या नव्हे, मग कोणाच्या भेटीमुळे शिवरायांमध्ये निर्माण झाले वैराग्य:शिवाजी महाराज कसे वळले स्वराज्याकडे?; जिजाऊंचे प्रयत्न ते तुकारामांची भेट, वाचाच…!

‘छत्रपती वीर शिवाजी महाराज युद्ध करून थकले. एकेदिवशी ते स्वामी समर्थ रामदासांकडे गेले. त्यांनी आपला मुकुट उतरवला आणि म्हणाले, आम्ही खूप लढाया लढल्या. आता आम्हाला पुन्हा लढायचे नाही. एक मोठी दया करा. हा मुकुट तुम्ही सांभाळा. राजपद तुम्ही सांभाळा. तुमच्या आज्ञेवरच आम्ही चाललो. आता आम्हाला पुढे चालवत नाही. आता आमच्याकडून युद्ध लढले जात नाही. आम्ही…

Read More

रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का?:1672 पूर्वी दोघांच्या भेटीचे पुरावे नाहीत, पण एका पत्रात राजे भेटीस येत असल्याचा उल्लेख

बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सततच्या युद्धामुळे थकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींकडे आपला राजपाठ सोपवण्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा रामदास स्वामी हे खरेच शिवाजी महाराजांचे गुरू होते काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. काही इतिहासकार या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ अशी मान डोलावून देतात, तर काही ठामपणे…

Read More

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई:मंचर ते जुन्नरपर्यंत धुमाकूळ घालणाऱ्या दोन टोळ्या गजाआड, 23 गुन्हे उघड, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त!

पुणे ग्रामीण पोलिसांनी घरफोडी, चैन स्नॅचिंग आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने दोन सराईत टोळ्यांतील गुन्हेगारांना अटक करून एकूण 23 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत 20 तोळे सोन्याचे दागिने, मोटारसायकल आणि गॅस सिलेंडरसह 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंचर आणि आसपासच्या परिसरात वाढत्या चोऱ्यांच्या तपासादरम्यान, स्थानिक…

Read More

हेल्मेट घालून दुचाकी चालवणाऱ्यांचा पोलिसांतर्फे सत्कार:नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

हिंगोली शहरात पोलिस विभागाच्या वतीने हेल्मेट सक्ती नंतर आता हळूहळू दुचाकी वाहन चालक हेल्मेट परिधान करून वाहन चालवत असल्याचे चित्र आहे. वाहतूक शाखेने शनिवारी तारीख २५ या वाहन चालकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. हिंगोली जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण कमी करून जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी…

Read More

भोंदू बागेश्वर बाबांकडून शिवरायांचा अपमान:भाजपचा शिवरायांचा इतिहास बदलण्याचा कट; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी

काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा भोंदू म्हणून उल्लेख करत त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप केला आहे. शिवरायांनी थकून राजपाठ रामदास स्वामींकडे दिला असे धादांत खोटे संघाच्या व्यासपीठावर बोले जाते. हा महाराजांच्या कर्तृत्वाचा अपमान आहे. मनुवादी भाजपचा शिवरायांचा इतिहास बदलण्याचा कट असून, तीच भाषा बागेश्वर बाबा बोलत आहे,…

Read More