Headlines

Supriya Sule Alleges Misuse of Central Agencies to Break NCP-Shiv Sena

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फुटले नसून त्यांना जाणीवपूर्वक फोडण्यात आले, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर विभागाचा राजक . सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधी पक्षांवर दबाव आणण्यासाठी केला जात आहे. महाराष्ट्रात…

Read More

हिंगोलीत कर्जमाफीच्या निर्णयावर शेतकऱ्यांचा संताप:शासन निर्णय जाळून सरकारविरोधात घोषणाबाजी, सरसकट कर्जमाफीची मागणी

राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असून कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे. या निषेधार्थ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज गोरेगाव येथे एकत्र येत शासनाच्या कर्जमुक्तीच्या निर्णयाची प्रतीकात्मक होळी केली. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली. राज्य सरकारने…

Read More

दाटेगाव शिवारात 263 झाडांना पाय फुटले?:टाटा पॉवरकडून झाडांची कत्तल, वन विभागाचा अहवाल; झाडे तोडली नसल्याचा कंपनीचा दावा

हिंगोली तालुक्यातील दाटेगाव, लोहगाव भागात सौर उर्जा प्रकल्प उभारणीसाठी टाटा पॉवर कंपनीकडून २६३ झाडांची विना परवानगी कत्तल केल्याचे वन विभागाच्या पाहणीमध्ये स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर हि पाहणी करण्यात आली होती. तर दुसरीकडे टाटा पॉवरने आम्ही झाडे तोडलीच नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे झाडे तोडली कोणी हा संशोधनाची भाग झाला असून तुर्तास तरी २६३ झाडांना…

Read More

गडचिरोलीत हत्तींच्या निरीक्षणासाठी 'फार्मर्स फॉर फॉरेस्ट्स'ला वन विभागाची परवानगी:संस्थेला एक वर्षाची मुदत

महाराष्ट्र वन विभागाने गडचिरोली जिल्ह्यातील वन्यजीव व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी ‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट्स’ या संस्थेला हत्तींच्या हालचालींचे शास्त्रीय निरीक्षण आणि अचूक माहिती संकलित करण्यासाठी एक वर्षाची अधिकृत परवानगी दिली आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव संरक्षक यांच्या आदेशानुसार, ही संस्था वन विभागाच्या थेट समन्वयाने काम करेल. संस्थेची मुख्य जबाबदारी हत्तींच्या हालचालींची नोंद ठेवणे,…

Read More

तब्बल 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार:कृषिमंत्री दत्ता भरणे यांची महत्त्वाची घोषणा, कर्जमाफीचे निकष बदलण्यावरही केले भाष्य

राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी कर्जमाफी योजनेचा लाभ तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून यासाठी सरकारला 36 हजार 585 कोटी रुपयांचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कर्जमाफीच्या अटी-शर्तींवरून राज्यभरात वाद सुरू असतानाच भरणे यांनी महत्त्वाचे संकेत देत, आवश्यक वाटल्यास निकषांमध्ये…

Read More

पावसाळ्यात 46% कचरा नद्यांद्वारे समुद्रात; धोका वाढला:FSIने 'कॅचमेंट-टू-कोस्ट' धोरण जाहीर केले, महाराष्ट्राचे किनारे 'अति-घाण'

वैज्ञानिक आकडेवारीनुसार, भारतातील मान्सून (पावसाळा) हा समुद्रातील प्लास्टिक आणि कचरा वाढवणारा सर्वात मोठा घटक ठरत आहे. पावसाळ्यातील पूर आणि मुसळधार पावसामुळे शहरांमधील कचरा नद्यांद्वारे थेट समुद्रात वाहून जातो, ज्यामुळे सागरी प्रदूषणात लक्षणीय वाढ होते. देशातील एकूण वार्षिक सागरी कचऱ्यापैकी तब्बल ४६% कचरा हा केवळ पावसाळ्यात नद्या आणि सागरी किनाऱ्यांवरील ८० चिन्हांकित मार्गांद्वारे समुद्रात पोहोचतो. गंगा-ब्रह्मपुत्रा…

Read More

Rajendra Jain Files Rajya Sabha Nomination; Prafull Patel Chanakya

महाराष्ट्रातील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार राजेंद्र जैन यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा अर्ज भरला गेल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक बळ . सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी 18 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र जैन यांना…

Read More

विकास कामे पूर्ण करण्याच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन:अंजनगाव बारीच्या ग्रामस्थांचा पाठिंबा, विकासकामे करण्याची मागणी‎

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अंजनगाव बारी सर्कल मधील मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. जाणता युवा संघटनेचे संस्थापक तथा समाजसेवक गिरीश चौधरी यांनी शनिवारी ६ जून रोजी मासोद येथे अन्नत्याग आंदोलनास सुरूवात केली आहे. या आंदोलनामुळे परिसरात प्रशासकीय अनास्थेविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, नागरिकांनी या आंदोलनाला मोठा पाठिंबा देखील…

Read More

मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत अंधश्रद्धेचा प्रकार:कोल्हापुरात मतमोजणी केंद्राबाहेर लिंबू-अंगारा-अगरबत्ती; 14 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान कोल्हापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी केंद्राबाहेरील एका खुर्चीवर लिंबू, अंगारा आणि अगरबत्ती ठेवण्यात आल्याचे आढळून आले. या घटनेमुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. जवळपास दशकभरानंतर होत असलेल्या या निवडणुकीकडे चित्रपटसृष्टीचे विशेष लक्ष लागले आहे. निवडणुकीपूर्वी उमेदवारी अर्ज, पॅनेल राजकारण आणि विविध आरोप-प्रत्यारोपांमुळे ही…

Read More

Gokul Gite Decision Looms; Vidhan Parishad Election Jitters for Mahayuti

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महायुतीसमोरील राजकीय अडचणी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत. राज्यसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांना उमेदवारी न मिळाल्याने निर्माण झालेली चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच आता नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर नेते गोकुळ गीत . नाशिकमध्ये भाजपलाच भाजपचे आव्हान नाशिक पदवीधर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत गोकुळ गीते यांनी स्वतःचा प्रभाव निर्माण…

Read More