Headlines

सेवानिवृत्त कर्मचारी विद्यापीठाचे खरे मार्गदर्शक- कुलगुरु बारहाते:निवृत्त कर्मचाऱ्यांचा कर्तव्यपूर्ती सोहळा, पत्नींचाही केला सन्मान‎

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा विद्यापीठाच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळा कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे, कार्यकारी अभियंता श…

Read More

पावसाचा फटका:आठ तालुक्यातील 57 हजार‎ हेक्टरवरील पिकांचे नुकसान‎, विक्रमी 40 मंडळांत अतिवृष्टींची झाली नोंद

अमरावती जिल्ह्यात ३० ते ३१ जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार आणि काही तालुक्यांमध्ये ढगफुटीसदृश पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पूर्वी सोयाबीनच्या बियाण्यांमुळे बसलेला फटका ताजाच असताना आता अतिपावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहेत. जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील तब्बल ४१९ गावांतील ५७ हजार…

Read More

विकासासाठी सामाजिक जाणीव, प्रेरणास्रोत जपावा:शंकरलाल खंडेलवाल कला,विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन‎

शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात स्व. शंकरलाल खंडेलवाल उपाख्य काकाजींची जयंती, लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रेरणा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगी . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष तारा हातवळणे होत्या. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार वसंत खंडेलवाल, ज्येष्ठ प्रचारक रविंद्र भुसारी, नरकेसरी प्रकाशनचे प्रबंध…

Read More

धरणांत पाणी, तरी खरिप सिंचनाच्या प्रतीक्षेत; सरासरीच्या 52 टक्के पाऊस:मुळा धरण 71टक्क्यांवर तर निळवंडे, भंडारदरा दोन्ही धरणे ओव्हरफ्लो‎

एलनिनो इफेक्टमुळे पावसात मोठा खंड पडत असला तरी जिल्हाभरात सुमारे ६ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. घाटमाथ्यांवर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे भरली; परंतु, पर्जन्यछायेच्या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. आतापर्यंत सरासरीच्या ५२ टक् . आवर्तन गरजेचे असताना धरण प्राधिकरणाकडून सप्टेंबरअखेरपर्यंत पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्याच्या निर्णयाकडे बोट दाखवले जात आहे. आवर्तन सोडल्यास भूजलपातळी वाढून विहीर…

Read More

Gurus give direction to our lives along with knowledge

Marathi News Local Maharashtra Ahmednagar Gurus Give Direction To Our Lives Along With Knowledge Guru Pournima Was Celebrated With Enthusiasm In A School In Murkute, Bhatkudgaon, Students Were Present शेवगाव1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक गुरुपौर्णिमा भारतीय संस्कृतीतील ज्ञान, संस्कार, श्रद्धा व कृतज्ञतेचा पवित्र उत्सव आहे. गुरू केवळ ज्ञान देत नाही तर जीवनाला दिशा देतात. आपल्या जीवनाला…

Read More

जायकवाडीत 64 हजार क्सुसेकने आवक; पाणीसाठा 81 टक्क्यांवर:धरण उजव्या कालव्यातून 1,100, डाव्या कालव्यातून 700 क्युसेक विसर्ग‎

गोदावरीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वेगाने सुरू आहे. शनिवारी धरणात ६४ हजार क्युसेक वेगाने पाणी जमा होत होते. त्यामुळे धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ८१ टक्क्यांवर पोहोचला असून, सध्या धरणात ६१.१२ . ९५ टक्क्यानंतर पाणी सोडण्याचा निर्णय Source link

Read More

राज्यात लवकरच नवे रुग्णवाहिका धोरण राबवणार- परिवहनमंत्री सरनाईक:मनमानी भाड्याला आता चाप; ॲपवर दिसेल रुग्णवाहिकेचे “लाइव्ह लोकेशन’

वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी रुग्णांना वेळेवर मदत मिळावी आणि खासगी रुग्णवाहिकांच्या मनमानी भाड्याला आळा बसावा, यासाठी महाराष्ट्र सरकार लवकरच सर्वसमावेशक “रुग्णवाहिका धोरण’ आणणार आहे. या अंतर्गत राज्यातील प्रत्येक नोंदणीकृत रुग्णवाहिकेवर “रिअल-टाइम’ डिजिटल देखरेख ठेवली जाईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी दिली. या नव्या धोरणाचा मुख्य उद्देश रुग्णवाहिकांचे बुकिंग, रिस्पॉन्स टाइम आणि दरनिश्चिती यामध्ये सुसूत्रता…

Read More

कर्जमाफी यादीत घोळ:पात्र शेतकरी वंचित, कर्ज आणि माफ रकमेत मोठी तफावत; तिवसातील शेतकऱ्यांमध्ये रोष, मुख्यमंत्र्यांना निवेदन

राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे समोर आले आहे. एकट्या तिवसा तालुक्यातील अनेक पात्र शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत, तर ज्यांची नावे यादीत आहेत, त्यांच्या कर्जाच्या आकड्यांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संतापाचे वातावरण आहे. या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी तिवसा तहसीलदारांमार्फत…

Read More

बडनेरा मतदारसंघात 47,890 मतदारांचे पत्ते गायब:नावे वगळण्याची भीती, निवडणूक आयोगासमोर मोठा पेच

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार पुनरिक्षण मोहिमेदरम्यान बडनेरा विधानसभा मतदारसंघात एक मोठा पेच निर्माण झाला आहे. या मतदारसंघात तब्बल ४७,८९० मतदारांचे पत्ते गायब झाले आहेत. आयोगाने निश्चित केलेली मुदत संपायला अवघे सात दिवस उरले असल्याने, या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. यासंदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक…

Read More

अमरावतीत माजी सैनिकांच्या समस्यांवर ऑनलाईन तोडगा:कर्नल नवनीत दुग्गल यांच्या 'ऑन स्पॉट' ऑर्डरने प्रश्न मार्गी

नागपूर येथील उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरिया हेडक्वार्टरमधून कर्नल (वेटरन्स) नवनीत दुग्गल यांनी शनिवारी अमरावतीला भेट दिली. माजी सैनिकांच्या सैन्य प्रशासनाशी संबंधित विविध समस्या जाणून घेऊन त्यावर त्वरित तोडगा काढणे हा त्यांच्या भेटीचा उद्देश होता. त्यांनी उपस्थितांच्या समस्या समजून घेत संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांशी ऑनलाईन संपर्क साधून तात्काळ ‘ऑन स्पॉट’ आदेश दिले. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे अनेक…

Read More