Headlines

उद्योजकांनी सामजिक समस्यांचाही पाठपुरावा करावा- न्या. संजय मेहरे:यंग इंडिया बिझनेस क्लबची कार्यकारिणी गठीत; अध्यक्षपदी ठक्कर‎

यंग इंडिया बिझनेस क्लबच्या पदग्रहण सोहळा पार पडला. व्यापार, उद्योजकांनी आपल्या व्यवसायासमवेत समाजातील समस्यांच्या निर्दालनासाठी व सृजनशील वातावरण निर्माण करण्यासाठी योगदान देऊन समाजाप्रती असणारे दायित्व पूर्ण करावे, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायधीश संजय मेहरे यांनी याप्रसंगी केले. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर व वायबीसीचे संचालक सिद्धार्थ रुहाटीया, विदर्भ चेंबरचे…

Read More

पैशांच्या देवाणघेवाणीवरून मित्राचा खून, तिघांना अटक:आरोपींना 6 ऑगस्टपर्यंत सुनावली पोलिस कोठडी‎

पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या क्षुल्लक वादातून तिन मित्रांनीच एका ३१ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना शहरातील बापट चौक परिसरात रविवारी (दि. २) उशिरा रात्री घडली आहे. या प्रकरणात शहर पोलिसांनी काही तासातच तिन्ही मारेकऱ्यांना अटक केली आहे. शरीफ बेग रशीद बेग (३१, रा. लालखडी, अमरावती) असे मृतक तरुणाचे नाव आहे. शेख रेहान…

Read More

आषाढी काळात 24 तास उभ्या विठ्ठल-रुक्मिणीमातेचा काढला शिणवटा:प्रक्षाळ पूजेने आषाढी यात्रेतील सर्व विधी पूर्ण, देवाचा लाेड काढून मूर्तीस जलाभिषेक

आषाढी यात्रा काळात लाखो वारकऱ्यांच्या सुलभ दर्शनासाठी बंद केलेले राजोपचार, काकड आरती, धुपारती हे बंद करण्यात आले होते. शेकडो मैलावरून वारी करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले भाविक, वारकरी सावळे साजिरे रूप डोळा भरून पाहून परत फिरल्यानंतर दर्शन देऊन दमल . दि. २५ जुलै रोजी आषाढी एकादशी संपन्न झाली. दरवर्षी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, चांगला…

Read More

घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राट प्रकरणात कोट्यवधींची अनियमितता:चांदवड येथे पत्रकार परिषदेत शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरींचा आरोप‎

नगरपरिषदेच्या ‘बायो-मायनिंग व घनकचरा व्यवस्थापन’ कंत्राटात १५ ते २० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक अनियमितता व भ्रष्टाचाराची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रकरणी अहवाल मागवून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नगरविकास विभाग व संबंधित यंत्रणेला दिल्याची माहिती शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली….

Read More

राज्यात पावसाचा जोर ओसरला:घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट, मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा

गेले काही दिवस राज्याला झोडपून काढणाऱ्या मान्सूनने आता बहुतांश भागांत ब्रेक घेतल्याचे चित्र आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरला असून काही ठिकाणी उघडीप मिळाली आहे. मात्र, असे असले तरी आज 4 ऑगस्ट (मंगळवार) रोजी विदर्भातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण आणि हलक्या…

Read More

जायखेडा- बिजोटे रस्ता खड्ड्यात; दररोज जीव मुठीत धरूनच प्रवास:नागरिकांचा संताप अनावर; रस्ता दुरुस्तीसाठी आंदाेलनाचा इशारा‎

बागलाण तालुक्यातील जायखेडा–बिजोटे हा महत्त्वाचा मार्ग सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला असून, खड्डे आणि पावसाच्या पाण्यामुळे नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व वाहनचालकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून नव्या रस्त्याची मागणी होत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने परिसरात तीव्र नाराजी पसरली आहे. जायखेडा ते सटाणा जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे दिवस-रात्र…

Read More

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर शिर्डीच्या लॉजमध्ये वारंवार अत्याचार:गर्भवती राहिल्यानंतर प्रेयसीचा नंबर ब्लॉक, विरगाव पोलिसांत गुन्हा दाखल

इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे ‎प्रेमसंबंधात रूपांतर करून‎ लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर‎ वारंवार अत्याचार केल्याचा ‎धक्कादायक प्रकार उघडकीस‎ आला आहे. पीडित तरुणी‎ गर्भवती झाल्यानंतर आरोपीने‎ लग्नास नकार देत तिचा मोबाइल‎ क्रमांकही ब्लॉक केल्याचा आरोप‎ आहे. याप्रकरणी विरगाव पोलिस‎ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात‎ आला असून घटना शिर्डी हद्दीत‎ घडल्याने पुढील तपासासाठी ‎प्रकरण शिर्डी पोलिसांकडे वर्ग‎ करण्यात आले आहे….

Read More

जायकवाडी धरणात आवक कायम; उपयुक्त पाणीसाठा 88 टक्क्यांवर:22 हजार 390 क्युसेक वेगाने पाणी दाखल, मराठवाड्याला दिलासा‎

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी वरच्या धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे जायकवाडीत पाण्याची आवक कायम आहे. सोमवारी धरणात २२ हजार ३९० क्युसेक वेगाने पाणी दाखल होत असून धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ८८ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, सध्याच्या घडीला धरणाचे मुख्य दरवाजे बंद ठेवण्यात आले असून आज मंगळवारी वरील आवक बघून मुख्य सांडव्याद्वारे…

Read More

धुळे तालुक्यात म्हशीला तलावातून बाहेर काढताना शेतकरी-गुराखी बुडाला:म्हैस वाचली, निमडाळे तलावावरील घटनेत दोघांचा मृत्यू

तलावातून म्हशीला बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरल्यावर बुडणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याचा आणि त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतलेला गुराखी अशा दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाला. तर आणखी एक व्यक्ती बालंबाल बचावला. या घटनेत म्हैस स्वत:हून पाण्यातून बाहेर आली. घटना रविवारी संध्याकाळी धुळे शहराजवळील निमडाळे शिवारात घडली. बापू पांडुरंग पाटील (६५) व दशरथ नाना मोरे (३८) अशी मृतांची नावे…

Read More

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर पदाधिकारी आपसामध्ये भिडले:कल्याणच्या नेत्या वैशाली दरेकर-राणे यांनी दिला राजीनामा

कल्याण-ठाणे जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अंतर्गत गटबाजी आणि नाराजीचे नाट्य उघडकीस आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत “मातोश्री’वर पार पडलेल्या आढावा बैठकीत ठाणे व कल्याणचे पदाधिकारी आपापसात भिडले. या राजकीय गदारोळातच कल्याण लोकसभेच्या माजी उमेदवार आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशाली दरेकर-राणे यांनी आपल्या जिल्हा महिला संघटकपदाचा अचानक राजीनामा दिल्याने ठाणे-कल्याण पट्ट्यात ठाकरे…

Read More