Headlines

शिक्षक भरती आणि समायोजनाबाबत सरकारची मोठी माहिती:मंत्री जयकुमार गोरे म्हणाले- पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय हे शक्य नाही!

राज्यातील शिक्षक भरती, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आणि पदोन्नती प्रक्रियेबाबत विधानसभेत महत्त्वाची माहिती देण्यात आली. भाजप आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री जयकुमार गोरे यांनी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन लवकर करण्याच्या सूचना संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) दिल्या जातील, मात्र त्यापूर्वी पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. मंत्री जयकुमार…

Read More

हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पिकविमा योजना जाहीर:31 जुलैपर्यंत विमा भरता येणार

हिंगोली यंदाच्या खरीप हंगामासाठी हिंगोली जिल्ह्यात प्रधानमंत्री पिकविमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद या पाच पिकांचा समावेश आहे. इच्छुक शेतकऱ्यांना 31 जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी दिली आहे. जिल्ह्यात या वर्षी पिकविमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स…

Read More

आमची अन् काँग्रेसची विलीनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा नाही:पक्षात कोणीही नाराज नाही, अन् असला तर बाहेर बोलणार नाही; चव्हाणांच्या दाव्यावर सुळेंचे उत्तर

पृथ्वीराज चव्हाण आणि माझी भेट काही झाली नाही. त्यांना आमचे कोणते खासदार भेटले आणि ते त्यांना अस्वस्थ वाटले माहिती नाही. आमच्या पक्षाचे 8 ही खासदार एक कुटुंब म्हणून काम करत असतो, आमच्यातील कोणी त्यांना भेटले असे मला वाटत नाही, पण ते राज्याचे मोठे नेते आहेत त्यांच्या कानावर काही आले असेल तर माझी नैतिक जबाबदारी आहे…

Read More

मालेगाव SIR वरून किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप:'बांगलादेशींना हिंदू ठरविण्याचा अड्डा', 1.26 लाखांहून अधिक संशयास्पद मतदारांचा दावा

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेवरून मालेगावातील मतदार पडताळणी प्रक्रियेबाबत गंभीर आरोप केले आहेत. मालेगाव हे “बांगलादेशींना हिंदुस्थानी आणि हिंदू ठरविण्याचा अड्डा बनत आहे,” असा आरोप करत त्यांनी मोठ्या प्रमाणावर संशयास्पद मतदार आढळल्याचा दावा केला. सोमय्या म्हणाले की, अहिल्यानगर महापालिकेत जुन्या नोंदींमध्ये बदल करून सुमारे 15 हजार बेकायदेशीर जन्म…

Read More

Maharashtra CM & Deputy CM To Give Strong Reply To Opposition Charges Today

गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांनी गाजत असलेल्या राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विरोधकांनी आतापर्यंत उपस्थित केलेले विविध प्रश्न, आरोप आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर आज राज्याचे म . दरम्यान, कालच्या कामकाजात नाशिक रिंगरोड भूसंपादन प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, पिंपरी-चिंचवड कचरा डेपो दुर्घटना, ‘लोकराज्य’ मासिकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उलट्या छायाचित्रावरून झालेला गदारोळ आणि…

Read More

नाशिक धर्मांतर प्रकरण:गर्भवती TCS कर्मचारी निदा खानला जामीन मंजूर; न्यायालयाने दिला भगवान श्रीकृष्ण जन्माचा दाखला

नाशिक येथे धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणात आरोपी असलेल्या माजी टीसीएस कर्मचारी निदा खानला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने नमूद केले की, निदा पाच महिन्यांची गर्भवती असून तुरुंगात बाळाला जन्म देण्याचा मानसिक आघात कोणत्याही महिलेसाठी असह्य असतो. भगवान कृष्णाच्या जन्माचा दाखला दिला न्यायालयाने तुरुंगात झालेल्या भगवान कृष्णाच्या जन्माचाही दाखला दिला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के….

Read More

Sengaon Police Seize Pan Masala Jeep; Rs 2.09 Lakhs Goods, Two Booked

सेनगाव ते रिसोड मार्गावर सुलदली फाटा येथे सेनगाव पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये पानमसाल्या सोबतच गुटख्याची वाहतूक करणाऱ्या जीपसह 2.09 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 9 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पो . सेनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यासाठी सहाय्यक…

Read More

ऊसतोड मजुराचे अपहरण; चार दिवस‎ छळ, तोंडात लघुशंका करून मारहाण‎:जखमी मजुरावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू‎

उचलीचे 50 हजार रुपये परत न केल्याच्या कारणावरून ‎ऊसतोड मजुराचे अपहरण करून त्याला 4 दिवस डांबून ‎ठेवले. या काळात त्याला बेदम मारहाण करुन छळ केला.‎ तोंडात लघुशंका केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला ‎आहे. या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा नोंद करुन‎ घेतला नाही, असा आरोप आहे. देविदास कापसे‎(रा.उमापूर, ता.गेवराई) असे मारहाण झालेल्या ऊसतोड‎ मजुराचे नाव आहे,…

Read More

सिटी बससाठी "जेबीएम' कंपनीची निवड केंद्र सरकारकडून:महापौर, स्थायी समिती सभापतींनी पत्रकार परिषद घेऊन ‘ग्रीननेक्सट’चा करार

येत्या १५ ऑगस्टपूर्वी शहरात बहुप्रतीक्षित ‘सिटी बस’ सेवा सुरू होणार असून यासाठी जेबीएम कंपनीसोबत केंद्र सरकारनेच करार केला आहे. नेक्सजेन ग्रीन मोबिलिटी प्रा. लि. ही कंपनी या कंपनीला जेबीएम कंपनीनेच नियुक्त केले आहे. मनपाचा करार हा जेबीएम कंपनीसोबतच असून सर्वस्वी जबाबदारी ही जेबीएमचीच आहे, अशी माहिती मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, महापौर शारदा खेडकर…

Read More

ट्रकच्या धडकेने जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाण्याची नासाडी:अमरावतीकरांवर पुन्हा जलसंकट, गुरुवारी सायंकाळी नळ राहिले कोरडे‎

. येथील अग्रवाल पेट्रोलपंपावर गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ब्रेक फेल झालेल्या ट्रकने अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला धडक दिली. व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे शहरवासीयांना गुरुवारी सायंकाळी पिण्याचे पाणी मिळाले नाही. गुरुवारी ज्या परिसरांचा पाणी भरण्याचा दिवस होता, त्यांना आता शनिवारीच पाणी मिळणार आहे. नागरिकांना पाण्यासाठी पुन्हा वणवण भटकावे लागणार…

Read More