कोल्हापूर जिल्ह्यात तिघांचा वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू:24 तासांनंतर मृतदेह शोधण्यात यश, राधानगरी व करवीर तालुक्यात शोककळा
कोल्हापूर जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात वेगवेगळ्या तीन ठिकाणी पाण्यात बुडून तिघा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. घटना घडल्यापासून कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी नदी आणि कॅनॉल पात्रात युद्धपातळीवर शोध मोहीम राबवली होती. अखेर २४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तिघांचेही मृतदेह शोधण्यात जवानांना यश…