Headlines

नामांकित बिल्डरकडून 150 ग्राहकांना 50 कोटींचा गंडा:फ्लॅट न देता फसवणूक केल्याप्रकरणी समीर जैनवर गुन्हा दाखल

पुणे जिल्ह्यातील केसनंद येथे एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या नावाखाली सुमारे १५० ग्राहकांची ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर समीर रवींद्र जैन यांच्याविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनेक वर्षे घरांचा ताबा न दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. समीर जैन हे ‘रविनंदा लँडमार्क’ कंपनीचे संचालक असून, ते मार्केटयार्ड येथील अरिहंत हाऊसिंग सोसायटीचे रहिवासी आहेत. ‘रविनंदा टॉवर्स…

Read More

प्रार्थनेतून कर्करोग बरा करण्याचा दावा:अंनिसच्या महिला कार्यकर्त्यांकडून पर्दाफाश, धर्मगुरुसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात प्रार्थनेद्वारे कर्करोग आणि ट्यूमरसारखे असाध्य आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या एका धर्मगुरुसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा येथील एका प्रार्थनास्थळात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एका ३२ वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, चिंचवड येथील पास्टर केनेथ पॉल सिल्वे यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे….

Read More

खाकी वर्दी आता होणार अधिक 'हायटेक'!:महाराष्ट्र पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्राकडून 733 कोटींची योजना मंजूर

बदलत्या काळातील गुन्हेगारीचे आव्हान मोडून काढण्यासाठी आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस दल आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज होणार आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी तब्बल ७३३.२८ कोटी रुपयांच्या भव्य योजनेला मंजुरी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती केली असून, एवढा मोठा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांनी…

Read More

कृषी विद्यापीठ अन् बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रात सामंजस्य करार:हळद संशोधन, प्रशिक्षण आणि प्रक्रियेला गती मिळणार

राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि हळद प्रक्रियेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमत (जि. हिंगोली) यांच्यात मंगळवारी ता. १६ सामंजस्य करार झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता केंद्रा सोबतच विद्यापीठाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाची माहिती होणार आहे….

Read More

आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील प्रकार:पिंप्राळा गावात अतिसाराचे थैमान, ग्रामस्थांना झाडाला सलाईन टांगून उघड्यावर उपचार; रोहित पवारांची टीका

पाणीपुरवठा व आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या जिंतूर मतदारसंघातील पिंप्राळा या आदिवासी गावात अशुद्ध पाण्यामुळे अतिसाराची साथ पसरल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गावात पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना घरासमोरील अंगणात आणि उघड्या मैदानातच उपचार घ्यावे लागत आहेत. झाडांना व दोऱ्यांना सलाईनच्या बाटल्या टांगून रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून…

Read More

कांडली फाटा येथे शक्तिपीठ विरोधात आंदोलन:सेनगावात कर्जमुक्तीसाठी ट्रॅक्टर मोर्चा, गोरेगावात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे यासह इतर मागण्यांवर घोषणाबाजी करीत शेकडो शेतकऱ्यांनी कळमनुरी तालुक्यातील कांडलीफाटा येथे मंगळवारी ता. १६ दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे अकोला ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. तसेच सेनगाव येथे कर्जमुक्तीसाठी ट्रॅक्टर आ्ंदोलन झाले तर गोरेगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन…

Read More

Plant Trees, Not White Lines; Jibe at Nitish Rane

मुंबईतील जैन समाजासाठी रस्त्यांवर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सुरू झालेला वाद आणखी तीव्र होताना दिसत आहे. या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता जैन समाजासमोर एक पर्यायी प्रस्ताव ठेवला आहे. पांढऱ्या पट . “पट्ट्यांऐवजी झाडं लावा, जैन मुनींनाही फायदा होईल” पत्रकार परिषदेत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, जैन मुनींना उन्हामुळे त्रास होऊ…

Read More

'माधुरी' हत्तीण कोल्हापुरात परतणार:पुनर्वसनासाठी 'वनतारा'च्या टीमकडून नांदणीत पाहणी, वर्षभराचा संघर्ष संपणार

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जिनसेन संस्थान मठाचे वैभव आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘माधुरी’ (महादेवी) हत्तीणीच्या पुनरागमनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. येत्या महिनाभरात माधुरीचे नांदणी मठात सुरक्षित पुनर्वसन करण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. ‘वनतारा’ आणि नांदणी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने तिच्या निवासासाठी आवश्यक सोयी-सुविधा आणि कडक सुरक्षा व्यवस्था उभारण्याचे काम सुरू असून, यामुळे…

Read More

भाजपच्या झाडावर बसून गणेश नाईकांचे माकडचाळे सुरू:पालकमंत्र्यांचे नाव डावलणाऱ्या आयुक्तांना नोटीस बजावा- प्रकाश महाजन

ठाणे येथील एका शासकीय कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचा आरोप करत शिवसेना प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर अत्यंत शेलक्या आणि जहरी शब्दांत हल्लाबोल केला. भाजपच्या झाडावर बसलेत म्हणून वनमंत्री गणेश नाईकांचे माकडचाळे सुरू आहेत, त्यांनी हे माकडचाळे आता थांबवावेत, अशा कडक शब्दांत महाजन यांनी नाईकांवर टीका केली आहे….

Read More

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून 10 जुलैपर्यंत चालेल:शेतकरी कर्जमाफी अटींवरून विरोधकांची सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी

महाराष्ट्र विधानसभेचे आगामी पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै दरम्यान होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या ३ आठवड्यांच्या सत्रावर शिक्कामोर्तब झाले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधक आमनेसामने येणार असल्याने राजकी . गेल्या ६ वर्षांत कधी अवघ्या ६ दिवसांचे, तर कधी ३ आठवड्यांपर्यंत चाललेल्या अधिवेशनांचा थरार राज्याने पाहिला आहे. त्यामुळे यंदाचे हे…

Read More