Headlines

बदलापूर अत्याचार प्रकरण:पीडित चिमुकलींच्या शिक्षणाची जबाबदारी अखेर सरकारने उचलली; 10 वी पर्यंतचे शुल्क मंजूर

बदलापूर अत्याचार प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील पीडित दोन अल्पवयीन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी अखेर सरकारने उचलली आहे. विशेष म्हणजे दहावीपर्यंतच्या शिक्षण शुल्कालाही शासनाने मंजूरी दिल्याची माहिती समोर आली आहे. तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याची केवळ घोषणाच केली होती. तसेच शासनाकडून या मुलींची फी भरली जात नसल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी…

Read More

आधी देवीच्या पाया पडले अन्‎नंतर मंगळसूत्र घेऊन पोबारा‎:मंदिरांना केले लक्ष्य लाल बुटाच्या लेसने आळेफाटा पोलिसांनी उकलला चोरीचा थरार‎

प्रतिनिधी | आळेफाटा ऐन लग्नसराईत साऊंड सिस्टिमवर डल्ला मारणाऱ्या तसेच बेल्हे गावातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुक्ताबाई माता मंदिरात चोरी करून पसार झालेल्या परजिल्ह्यातील सराईत टोळीला आळेफाटा पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. मंदिर चोरीपासून साऊंड सिस्टिम, डीजे साहित्य आणि एलईडी टीव्ही चोरीपर्यंतच्या अनेक गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी तब्बल ३ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल…

Read More

दिवसभर उन्हाचा फटका; रात्री विजेचा खेळखंडोबा:अकाेल्याचे तापमान २० दिवसांनी पुन्हा पाेहाेचले ४६ अंश सेल्सियसपर्यंत‎

प्रतिनिधी | अकोला शहराचे तापमान २० दिवसांनी पुन्हा ४६ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले असून यापूर्वी २७ एप्रिल रोजी ४६.३ सेल्सिअस तापामानाची नोंद करण्यात आली होती. एकीकडे रात्रीचा कमाल पाराही ३०.५ असल्याने उकाड्याने हैराण झालेले अकोलेकर शनिवारी रात्री उशिरा विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने वैतागाने होते. जिल्ह्यात १७ मे २०२४ रोजी ४०.२ अंश सेल्सियस. १७ मे…

Read More

विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप;‎सामाजिक बांधिलकीचा उपक्रम‎:बालसंस्कार शिबिराचा उत्साहात झाला समारोप‎

प्रतिनिधी । नांदगाव पेठ श्री रामचंद्र संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बालसंस्कार शिबिराची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली. शिबिराच्या समारोपानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम स्व.हिराबाई तुळशीरामजी गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्टचे विवेक गुल्हाने सप्तरंग एज्युकेशन अॅण्ड सोशल वेल्फेअर सोसायटी, नांदगाव पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, नैतिक…

Read More

बाल कीर्तनकार महोत्सवात बालकांचा सहभाग‎:अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या वतीने मुंबईत करण्यात आले आयोजन‎

प्रतिनिधी | अकोला अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या वतीने मुंबई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या बाल कीर्तनकार महोत्सवात महानगरातील चार बाल कीर्तनकारांनी सहभाग घेतला. उत्कृष्ट कीर्तने सादर केली. मुंबईकरांची मने जिंकली. अ. भा. कीर्तन संस्थेचे अध्यक्ष माधव खरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या दादर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभागृहात हा महोत्सव आयोजित करण्यात आला. नागपूर, पुणे, मुंबई, नेरळ यांसह अनेक…

Read More

आर्थिक अडवणुकीवर शिक्षकांच्या संघटनांनी वेधले लक्ष:शहरात शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी विशेष बैठकीत जाणून घेतल्या सर्वांच्या अडचणी‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर माध्यमिक शिक्षण विभागातील फायली मंजुरीसाठी केली जाणारी अडवणूक, आर्थिक व्यवहारांसाठी होणारा छळ आणि महिला कर्मचाऱ्यांची होणारी कुचंबणा या गंभीर तक्रारींवरून अहिल्यानगरमध्ये शिक्षक संघटनांनी थेट नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासमोर तीव्र संताप व्यक्त केला. शहरातील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित विशेष बैठकीत हा शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. संबंधित कार्यालयीन…

Read More

प्रामाणिकपणे रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तपेढ्यांची आज गरज -पारगावकर:जनकल्याण रक्तकेंद्रातर्फे ६० हून अधिक शिबीर संयोजकांचा गौरव‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर “विज्ञानाने आज प्रगती करून कृत्रिम हृदय तयार केले असले, तरी ते चालवणारे रक्त अद्याप विज्ञान प्रयोगशाळेत बनवू शकलेले नाही. रक्ताची गरज केवळ आणि केवळ मानवी रक्तदानातूनच पूर्ण होऊ शकते. त्यामुळे कर्तव्याच्या भावनेने रक्तदान करणाऱ्यांइतकीच, प्रामाणिकपणे रक्त संकलन आणि पुरवठा करणाऱ्या रक्तपेढ्यांची आज समाजाला गरज आहे. जनकल्याण रक्तपेढी हे सेवाकार्य सक्षमपणे करत आहे,”…

Read More

श्री शिवाई देवी संस्थानला तीर्थक्षेत्र विकासाचा दर्जा:जिल्हा परिषद सीईओंच्या प्रस्तावास मिळाली मंजुरी‎

प्रतिनिधी । सिल्लोड/ शिवना अवघ्या तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील ग्रामदैवत आई श्री. शिवाई देवी संस्थानला आता शासनातर्फे तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत तीर्थस्थळाचा “क’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. सामाजिक न्याय मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत संस्थानतर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावास…

Read More

कौंदर येथील सप्ताहाची काल्याने सांगता:नवले महाराज यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने भाविकांना मंत्रमुग्ध केले

प्रतिनिधी | दावरवाडी “भक्ताच्या अंतःकरणात जर दृढ विश्वासाचे आणि भक्तीचे बळ असेल, तर त्याची बुद्धी विचलित न होता स्थिर होते. हीच स्थिर बुद्धी माणसाला हरीच्या चरणी लीन करते. ज्याच्या हृदयात ईश्वरी नामाचा प्रकाश आहे, त्याला संपूर्ण चराचरात ईश्वराचेच रूप दिसते,’ असे प्रतिपादन कीर्तनकार कृष्णा महाराज नवले यांनी केले. पैठण तालुक्यातील कौंदर येथे शन्नैश्वर जयंतीनिमित्त आयोजित…

Read More

व्याख्याते प्रदीप सोळुंके यांनी मुलींच्या वसतिगृहाला दिली ५,७४८ पुस्तके भेट:छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने राबवला उपक्रम‎

प्रतिनिधी | खंडाळा मराठा सेवा संघाच्या वतीने आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आयोजित संत तुकोबाराय व्याख्यानमालेत एका स्तुत्य उपक्रमाची नोंद झाली आहे. दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी होणाऱ्या या व्याख्यानमालेच्या अंतर्गत, १६ मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जिजाऊ मंदिर येथे वक्ते प्रदीप सोळुंके यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वक्ते प्रदीप सोळुंके यांनी…

Read More