Headlines

लासूर रेल्वे गेट बंद राहिल्याने डोणगावच्या व्यक्तीचा मृत्यू:वेळेत उपचार मिळाले नाही, एकाच महिन्यात घडली दुसरी घटना‎

येथील रेल्वे गेट वेळेत न उघडल्याने रुग्णालयात पोहोचण्यास विलंब झाला आणि डोणगाव येथील हरिदास रुस्तम वाकळे (४३) या व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हरिदास वाकळे यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यांच्या पत्नी व…

Read More

छत्तीसगडचे हत्ती गडचिरोलीमध्येच स्थिरावले:संख्या 23 वरून 32 वर, सुरक्षेसाठी वन विभागाची हायटेक यंत्रणा सक्रिय

गडचिरोलीच्या जंगलात लोकांना आता एका नव्या थराराचा अनुभव घेता येणार आहे. कमलापूर हत्ती कॅम्पमधील पाळीव हत्तींनंतर आता छत्तीसगडमधून आलेल्या रानटी हत्तींचा मुक्त वावर लोकांना ते जाता -येताना पाहता येणार आहे. मात्र, त्यासाठी कमालीची सावधगिरी बाळगावी लागणार आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये आलेल्या 23 वन्य हत्तींच्या कळपात नव्या पिल्लांचा जन्म झाल्याने ही संख्या आता 32 वर पोहोचली…

Read More

महिलेवर दुष्कर्म:भोंदू मनोहर मामावर गुन्हा, गुन्ह्यांच्या तपासासाठी 5 अधिकाऱ्यांची एसआयटी

करमाळा येथील भोंदूबाबा मनोहर मामाने २ दिवसांपूर्वी एका महिलेला अमावास्येच्या दिवशी आजारपण दूर करण्यासाठी पूजा करण्याच्या बहाण्याने बोलावून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार नव्याने समोर आली. भोंदूबाबाविरोधात सहा गुन्हे दाखल झाले असून या सहाही गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ५ अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. संबंधित महिलेचे आजारपण दूर करतो, अमावास्येला…

Read More

मुख्यमंत्र्यांच्या सूचक विधानाने राजकीय चर्चांना उधाण:उदयजी, तुम्हाला सहकार विभाग द्यावा का?- मुख्यमंत्री फडणवीस

आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या खांदेपालटाबाबत अत्यंत सूचक आणि राजकीयदृष्ट्या रंजक विधान केले. “तुम्ही उद्योगमंत्री म्हणून उत्तम काम करताय, पण तुमची इच्छा बघता शिंदे साहेबांशी बोलून तुम्हाला सहकार विभाग द्यावा का, असा विचार माझ्या डोक्यात आला,’ या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने…

Read More

कृषी अधिकारी रुपाली ठाकरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार:'पद्मश्री विखे पाटील कृषी सेवारत्न' पुरस्काराने सन्मानित

टाकरखेडा शंभू येथील सहाय्यक कृषी अधिकारी रुपाली ठाकरे-चऱ्हाटे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यस्तरीय ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील वरळी येथे कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते रुपाली ठाकरे यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…

Read More

अमोल धवसे यांची नांदगाव शहर काँग्रेस अध्यक्षपदी पुनर्निवड:पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भूमिका

नांदगाव खंडेश्वर शहर काँग्रेस अध्यक्षपदी अमोल धवसे यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. धवसे यांनी अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून सामान्य कार्यकर्ता ते नेतृत्वापर्यंतचा प्रवास केला आहे. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याचा संपर्क साधला असून, सामाजिक बांधिलकी जपली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने केलेल्या कार्यामुळे त्यांनी शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक, शैक्षणिक…

Read More

शासकीय ज्वारी खरेदी केंद्र बंद:अनेक शेतकऱ्यांची ज्वारी घरी पडून; शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय ज्वारी खरेदी केंद्र बंद पडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते प्रकाश मारोटकर आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. बंद पडलेले खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मागणीनुसार निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा तहसीलदारांना सादर केलेल्या…

Read More

पुण्यात युवा सहकार संस्थेचे उद्घाटन:सहकार आणि लोकशाही पूरक तत्वे, आमदार रोहित पवार यांचे प्रतिपादन

आमदार रोहित पवार यांनी सहकार आणि लोकशाहीला एकमेकांना पूरक तत्वे म्हटले आहे. पुणे येथील बीएमसीसी महाविद्यालयात युवा सहकार संस्थेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. सर्वांना सोबत घेऊनच सर्वांगीण विकास होऊ शकतो, या लोकशाहीच्या पायाभूत तत्वावरच सहकार चळवळ उभी असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत सरकारने ६ जुलै २०२१ रोजी केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केली होती. २०२६ मध्ये…

Read More

प्रवीण दरेकरांचा विरोधकांना टोला:अश्विनी भिडेंसारख्या कर्तबगार महिला आयुक्तांना लगेच राजीनामा मागणे योग्य नाही

मुंबईतील मुसळधार पाऊस, पाणी तुंबणे, प्रशासनावरील टीका आणि मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली. अश्विनी भिडे या कर्तबगार अधिकारी असून एखादी दुर्दैवी घटना घडताच त्यांचा राजीनामा मागणे उचित नसल्याचे दरेकर म्हणाले. तसेच आपत्तीच्या काळात राजकारण करण्याऐवजी त्रुटी दूर करण्यावर भर दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले….

Read More

प्रशासनाचा जीवघेणा हलगर्जीपणा:पूर्वसूचनेविना धरणातून पाणी सोडले, ट्रॅक्टरसह 3 कामगार वाहून गेले; दैव बलवत्तर म्हणून बचावले

कोणतीही पूर्वकल्पना किंवा ‘अलर्ट’ न देता धरणातून पाण्याचा विसर्ग करणे किती जीवघेणे ठरू शकते, याचा भयंकर प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा बॅरेजमधून अचानक लाखो क्युसेक पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात आले. या पाण्याच्या जोरदार प्रवाहात तुमसर तालुक्यातील माडगी येथे नदीपात्रात काम करणारे तीन कामगार ट्रॅक्टरसह वाहून गेले. सुदैवाने या तिघांनीही वेळेवर किनारा…

Read More