Headlines

शिळेवरील गीतरामायणाचा विश्वविक्रम वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियामध्ये नोंद:110 मिनिटांचे सादरीकरण, हटके ग्रुपचे शिरीष कुलकर्णी यांचा सन्मान

हटके म्युझिक ग्रुपचे संस्थापक शिरीष कुलकर्णी यांनी गीतरामायणातील २० गीतांचे ११० मिनिटे सलग शीळेवर (हनुमान ध्वनीवर) सादरीकरण करून वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियामध्ये विश्वविक्रम नोंदवला आहे. या विक्रमाबद्दल त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांनी रचलेल्या आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायणातील गीतांचे शीळेद्वारे सादरीकरण करण्याचा हा विक्रम आहे. कुलकर्णी यांनी…

Read More

'मी शिवसेना सोडलेलीच नाही':पत्रकार परिषदेत सचिन अहिरांचा मोठा दावा, आदित्य ठाकरेंविरुद्ध वरळीतून लढण्यावरही दिले सूचक उत्तर

उद्धव ठाकरे यांना आठवडाभरात दुसरा मोठा राजकीय धक्का बसल्यानंतर आता या घडामोडींना नवे वळण मिळाले आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून अर्ज भरल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतल्यानंतर सचिन अहिर यांनी केलेल्या विधानांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. “मी पक्ष सोडलेलाच नाही,” असा दावा करत त्यांनी एकीकडे तांत्रिक मुद्दा…

Read More

Balbharati Math Textbook Errors 2026; Class 4 Mistakes

राज्यभरात शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासालाही वेग आला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. मात्र, याच दरम्यान ‘बालभारती’च्या ढिसाळ कारभाराचा एक अत्यंत धक्कादायक . विशेष बाब म्हणजे, हा गोंधळ केवळ एका माध्यमापुरता मर्यादित नसून मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांच्या पुस्तकांमध्ये मोठ्या प्रमाणावर…

Read More

पंढरीच्या वारीवर काळाचा घाला!:भाविकांच्या ट्रॅक्टरला भरधाव आयशरची भीषण धडक; ट्रॅक्टरचे दोन तुकडे, एकाचा मृत्यू, 15 जखमी

आषाढी वारीसाठी नातेवाईकांना पंढरपूरकडे सोडून परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टरला भरधाव आयशर मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगावजवळ सोमवारी मध्यरात्री घडलेल्या या अपघातात एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिलांसह 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की ट्रॅक्टरचे अक्षरशः दोन तुकडे झाले, तर ट्रॉली…

Read More

महाराष्ट्रात स्वतंत्र लोककला विद्यापीठाची गरज:मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू अविनाश आवलगावकर यांचे मत

महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र लोककला विद्यापीठाची स्थापना होणे गरजेचे आहे, असे मत मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू अविनाश आवलगावकर यांनी व्यक्त केले. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित पहिल्या समरसता लोककला संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. आवलगावकर म्हणाले की, महाराष्ट्रात शेकडो लोककला आणि हजारो लोककलावंत आहेत, जे अनेक वर्षांपासून राज्याची लोककला संस्कृती आणि परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे…

Read More

'ऑपरेशन टायगर' नव्हे, 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस':सचिन अहिरांच्या जाण्यानंतर आदित्य ठाकरेंचा थेट आरोप, 'अजून किती ओरबडणार?'

शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम करत थेट शिंदे सेनेकडून उपसभापती पदाचा अर्जही भरला आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांनाही मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. यावर आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना सगळे दिले तेच स्वार्थासाठी सोडून जात असल्याची टीका…

Read More

BJP Slams Sanjay Raut on Woman Safety & Hindutva; Calls Him Maharashtra Drohi

फडणवीस हे संविधानानुसार आणि “राष्ट्र प्रथम” या भूमिकेतून काम करणारे नेते असून त्यांनी कधीही आपल्या विचारांशी तडजोड केली नाही. काँग्रेससोबत युती करून हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड करणारे संजय राऊतच महाराष्ट्रद्रोही आहेत.पाकिस्तान आणि औरंगजेबाबाबत मवाळ . नवनाथ बन म्हणाले की, मविआ सरकारच्या काळात भाजपच्या 105 आमदारांना विकासकामांसाठी एक रुपयाचाही निधी देण्यात आला नाही.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा…

Read More

सचिन अहिरांचा शिवसेनेत प्रवेश:पक्षातून आता फक्त आदित्य ठाकरे जायचे राहिलेत- बावनकुळे, असे अनेक धक्के पचवले, सचिन अहिर काही 'मास लीडर' नाहीत- राऊत

विधान परिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. ठाकरे गटाचे वरळीतील आमदार सचिन अहिर यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत उपसभापतीपदासाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या धक्कादायक घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ठाकरांच्या अहंकारामुळेच पक्ष संपत चालला असून, आता पक्षातून केवळ आदित्य…

Read More

सिंहासनाच्या मोहापायी रामाला पुन्हा वनवासात ढकललं!:अयोध्या राम मंदिरातील दानचोरीवरून राज ठाकरेंची मोदी-शहांवर टीका

अयोध्येतील भव्य राम मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या दानामध्ये (देणगी आणि दागिने) झालेल्या कोट्यवधींच्या अपहारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. “प्रभू रामचंद्रांचे नाव घेऊन सत्तेवर बसलेल्यांना या अपहाराविषयी काहीच कसे वाटत नाही?” असा थेट सवाल करत, राज ठाकरे यांनी एका…

Read More

मुंबई-पुणे महामार्गावरील कनेक्टिंग लिंकवर पुन्हा अपघात:बोगद्यातून चालत्या कारवर दोन ते तीन दगड पडले; काही दिवसांपूर्वीच झाला होता अपघात

मुंबई-पुणे महामार्गाच्या कनेक्टिंग लिंकवर (मिसिंग लिंक) पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. या पूर्वी काही दिवसांपूर्वीच या मार्गावर तीन गाड्या एकमेकांवर आदळून अपघात झाला होता. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नव्हती. आता देखील मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या एका कारवर कनेक्टिंग लिंकच्या बोगदा क्रमांक दोनमध्ये दोन ते तीन दगड पडले. त्यामुळे कारची पुढची काच फुटली असून, सुदैवाने जीवितहानी…

Read More