शक्तीपीठ विरोधात 3 गावातील शेतकरी आक्रमक:15-20 फूट उंचीच्या महामार्गामुळे शेती धोक्यात; रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा
बार्शी तालुक्यातील शक्तीपीठ महामार्गाविरोधातील जनक्षोभ आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. तडवळे, यावली आणि ढोराळे या तीन गावांतील शेतकरी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी एकवटले असून, “कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही,” या ठाम भूमिकेसह तीव्र आंदोलनाचे र . प्रस्तावित महामार्ग सुमारे १५ ते २० फूट उंचीवरून जाणार असल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विस्कळीत दळणवळण, उंच रस्त्यामुळे शेतात…