7 लाख हेक्टरवरील खरीप पिके संकटात!, पिकांची वाढ खुंटली:उत्पादन घटण्याची भीती; 16 लाख पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर
जून कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये झालेल्या पावसानंतर ऑगस्टमध्ये अवघा २५.५ मिमी पावसाची नोंद झाली. अर्थात अपवाद वगळता ऑगस्ट कोरडाच राहिला. त्यामुळे खरिपातील पिकांना पाण्याचा मोठा ताण बसला आहे. जिल्हाभरात सुमारे ७.९ लाख हेक्टरवर यंदा खरिपाची पेरणी झाली. प . जिल्ह्यातील खरीप हंगाम संकटात सापडला आहे. अनेक भागांत जमिनीतील ओलावा कमी झाल्याने बाजरी, कपाशी, सोयाबीन, तूर, मूग,…