Headlines

7 लाख हेक्टरवरील खरीप पिके संकटात!, पिकांची वाढ खुंटली:उत्पादन घटण्याची भीती; 16 लाख पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर‎

जून कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये झालेल्या पावसानंतर ऑगस्टमध्ये अवघा २५.५ मिमी पावसाची नोंद झाली. अर्थात अपवाद वगळता ऑगस्ट कोरडाच राहिला. त्यामुळे खरिपातील पिकांना पाण्याचा मोठा ताण बसला आहे. जिल्हाभरात सुमारे ७.९ लाख हेक्टरवर यंदा खरिपाची पेरणी झाली. प . जिल्ह्यातील खरीप हंगाम संकटात सापडला आहे. अनेक भागांत जमिनीतील ओलावा कमी झाल्याने बाजरी, कपाशी, सोयाबीन, तूर, मूग,…

Read More

व्हीएमव्हीकडे ‘जीएमसी’ची वक्रदृष्टी; होस्टेलसाठी केली इमारतीची मागणी:माजी विद्यार्थी संघटनेसह ‘एआयएसएफ’ने केला विरोध, संचालकांना दिले निवेदन‎

ऐतिहासिक इमारतीमुळे अजरामर झालेल्या शंभर वर्षे जुन्या विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या (पूर्वीचे व्हीएमव्ही) इमारतीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे (जीएमसी) विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह नाही. त्यामुळे जीएमसीने व्हीएमव्हीकडे वक्रदृष्टी फिरविली आहे. होस्टेलसाठी तात्पुरत्या स्वरूपात व्हीएमव्हीची इमारत द्यावी, अशी मागणी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास लोकशाही व सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल,…

Read More

आत्मनिर्भर भारतसाठी युवक सृदृृढ हवा:शिवाजी विद्यालयात व्यसनमुक्त भारत अभियान; दत्ता पाकिरे यांचे प्रतिपादन‎

सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन, समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व श्री शिवाजी विद्यालय, शहर शाखेच्या संयुक्त विद्यमाने “व्यसनमुक्त भारत अभियान’अंतर्गत संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. देशाला आत्मनिर्भर बनवायचे असेल तर देशाचा युवक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असला पाहिजे. त्यासाठी तो व्यसनमुक्त असणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्र सेवा…

Read More

मध्यरात्री तीन तासांच्या बैठकीनंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन तूर्तास स्थगित:मंत्री उईके यांनी 1 सप्टेंबरला मुंबईत बोलावली निर्णयासाठी बैठक‎

आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध महत्त्वाच्या मागण्यांसाठी २० ऑगस्टपासून सुरू असलेले आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. अमरावती येथील आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयासमोर सात दिवस ठिय्या देऊनही शासनाकडून दखल घेतली न गेल्याने संतप्त झालेल्या शेकडो वि . तीन दिवसांपुर्वी शेकडो विद्यार्थी अमरावतीहून यवतमाळकडे पायी निघाले. २८ ऑगस्टच्या मध्यरात्री विद्यार्थी बाभूळगाव येथे पोहोचले. त्यावेळी आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक…

Read More

माऊली कोकाटे ‘क्रांतिसूर्य केसरी’ तब्बल 3 लाखांचा ठरला मानकरी:संतनाथ महाराज यात्रेनिमित्त लढती; सिडनाळे ‘संतनाथ केसरी’‎

श्री सच्चिदानंद संतनाथ महाराज यात्रेनिमित्त वैराग येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन आखाड्यांमध्ये महाराष्ट्रासह विविध भागांतून आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मल्लांनी आपल्या कुस्तीच्या डावपेचांनी उपस्थितांची मने जिंकली. धनजी भूमकर आखाड्यात पैलवान अमित जगदाळे, संतनाथ केसरी आखाड्यात शुभम सिडनाळे, तर क्रांतीसूर्य कै. आ चंद्रकांत निंबाळकर आखाड्यात पै. माऊली कोकाटे यांनी किताब पटकावला. क्रांतीसूर्य किताबासाठी महाराष्ट्र केसरी पैलवान दादा…

Read More

सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा चटका; किराणा मालाच्या दरात वाढ:वस्तूंचे दर वाढल्याने घरगुती बजेट कोलमडले; खोबरे, खाद्यतेलाचा समावेश‎

मागील पंधरा दिवसांपासून किराणा मालाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक ताण पडत आहे. खोबरे, खाद्यतेल, डाळी, गूळ, शेंगदाण्यांबरोबरच ड्रायफ्रूटसह दैनंदिन स्वयंपाकासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचे दर वाढल्याने महिन् . सोलापूर जिल्ह्यासह तालुक्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पावसाने ऑगस्ट अखेरपर्यंत दांडी मारली आहे. समाधान कारक एकही पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके…

Read More

गवळीशिवरा येथील महारुद्र‎मारुतीला पावसासाठी साकडे‎:तिसऱ्या शनिवारी दोन लाख भाविकांनी महारुद्र मारुतीचे घेतले दर्शन

नवसाला पावणाऱ्या श्रीक्षेत्र गवळीशिवरा येथील महारुद्र मारुती मंदिरात तिसऱ्या श्रावणी शनिवारी श्रद्धेचा महापूर आल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने मारलेल्या दडीमुळे चिंतातूर झालेल्या शेतकरी राजासह तब्बल दोन लाखांहून अधिक भाविकांनी महारुद्राच्या चरणी हजेरी लावत ‘चांगला पाऊस पडू दे आणि शेती पिकू दे’, असे साकडे घातले. पहाटेपासूनच मंदिराच्या आवारात भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या….

Read More

घातक केमिकलचा मुख्य सूत्रधार जेरबंद:इस्तेकार खानला नेपाळ सीमेलगत अटक‎

घातक रासायनिक केमिकल व पावडरची अवैध विल्हेवाट लावणाऱ्या बहुराज्यीय सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार इस्तेकार अहमद निसार खान (३८, रा. बलरामपूर, उत्तर प्रदेश) याला सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी नेपाळ सीमेलगतच्या भागातून अटक केली. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या मास्टरमाईंडचा तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेण्यात पोलिसांना यश आले. पळशी, फर्दापूर, आळंद, शिवूर, तोंडापूर परिसरात आढळलेल्या रासायनिक ड्रम्सपासून या तपासाला…

Read More

न्यू ओएसिस स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून साकारली राखी

फुलंब्री न्यू ओएसिस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, फुलंब्री येथे शुक्रवारी रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात आणि अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे, विश्वासाचे आणि जबाबदारीचे प्रतीक असलेल्या या सणानिमित्त विद्यार्थ्यांनी एकत्र येत मानवी साखळीद्वारे अत्यंत आकर्षक राखीची प्रतिकृती साकारली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राखी निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने…

Read More

टिकली आणते म्हणत तिसऱ्या दिवशीच पळाली ‘लुटेरी दुल्हन”:वाळूज परिसरात धक्कादायक प्रकार; 6 जणांविरोधात तक्रार

लग्नानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी बाजारात खरेदीसाठी गेलेली नववधू “मी टिकली घेऊन लगेच येते,’ असे सांगून दागिने व रोकड घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिसगाव शिवारातील खवड्या डोंगर भागात शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने विश्वास संपादन करत लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर स्त्रीधन म्हणून दीड लाख रुपये उकळून नवरी, तिची आई व दोन मध्यस्थांनी नवरदेवाकडील मंडळींचा…

Read More