Headlines

राज्यातील शाळांच्या मान्सूनपूर्व तपासणीसाठी शासन सतर्क:छते, भिंती आणि निचरा व्यवस्था व्यवस्थित करा- राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

राज्यातील सर्व शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर तपासणीसंदर्भात सविस्तर आणि कडक निर्देश जारी केले आहे, अशी माहिती राज्यमंत्री (शालेय विभाग) डॉ. पंकज भोयर यांनी दिली. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांचा विचार करून शाळा इमारती, वर्गखोल्या, स्वयंपाकगृहे आणि स्वच्छतागृहांची नियमित तपासणी व देखभाल करण्यावर शासनाने विशेष भर दिला…

Read More

औंढा पंचायत समिती अपहार प्रकरण:सीईओंच्या पत्राला बीडीओकडून केराची टोपली, अंतिमपत्र देऊनही कारवाई होईना

औंढा नागनाथ पंचायत समितीमधील ५७ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाला गटविकास अधिकाऱ्याने केराची टोपली दाखवली आहे. विशेष म्हणजे अंंतिम संधी देण्याचे पत्र देऊनही कारवाई होत नसल्याने आता जिल्हा परिषदेकडून काय भुमीका घेतली जाणार याकडे औंढा तालुक्याचे लक्ष लागले आहे. औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये कपातीच्या रकमेमध्ये तब्बल ५७ लाख…

Read More

₹1783 Crore Worldwide; 32 Days Strong

26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आदित्य धरच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘धुरंधर: द रिवेंज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रमी कामगिरी करत आहे. रणवीर सिंह अभिनीत या चित्रपटाने प्रदर्शनाचे 32 दिवस पूर्ण केले आहेत आणि आता त्याने जगभरात 1783 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपट आपल्या पाचव्या आठवड्यातही उत्कृष्ट कामगिरी करत आहे आणि लवकरच 1800 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ…

Read More

शेतकऱ्यांनी काढला ट्रॅक्टर महामोर्चा; प्रशासन हादरले:एकरी 300 ते 1 हजारांचा विमा देत फसवणूक; सरकारविरोधी घोषणा‎

तुटपुंजी विमा रक्कम देऊन शेतकऱ्यांची बोळवणूक करण्यात आली असून, एकरी ३०० ते एक हजार रुपयांचा विमा देत फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींना वेळोवेळी निवेदने दिली. भेटी घेत व्यथा मांडली. तरीही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून शुक्रवारी (दि.१५) ट्रॅक्टर महामोर्चा काढून प्रशासनाला हादरा दिला….

Read More

अक्षय कुमारने भोजपुरीची हॉलीवूडशी केली तुलना:म्हटले – हे त्यांच्या समजण्याच्या पलीकडचे, परेश रावल यांनी हेरा-फेरी 3 वाद संपल्याचे संकेत दिले

बॉलिवूडचे खिलाडी कुमार अक्षय सध्या ‘वेलकम टू द जंगल’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. मंगळवारी चित्रपटाच्या गाण्याच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात अक्षयने भोजपुरीची तुलना हॉलिवूडशी केली आणि ते हॉलिवूडपेक्षा चांगले असल्याचे सांगितले आहे. अक्षयने म्हटले आहे, ‘भोजपुरी, हॉलिवूडपेक्षा चांगले आहे. ही ओळ मीच दिली आहे. कारण ते लोक हे गाणे ऐकूच शकत…

Read More