Headlines

पोलिओमुक्त भारताचे यश टिकवणे ही सर्वांची जबाबदारी:राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजय काटकर यांचे प्रतिपादन, लासीना येथे कार्यक्रम

पोलिओ निर्मुलनामध्ये देशाने मोठे यश मिळविले असून मागील काही वर्षात एकही पोलिओ रुग्ण आढळून आला नाही. हे यश टिकविण्यासाठी पालकांनी त्यांच्या पाच वर्षाच्या आतील पाल्यांना पोलिओ डोस देण्याचे आवाहन राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजय काटकर यांनी रविवारी ता. २८ लासीना (ता. हिंगोली) येथे केले. लासीना येथे पल्स पोलिओ लसीकरणाच्या मोहिमेचे काटकर यांच्या हस्ते उदघाटन झाले….

Read More

वडिलांच्या जवळ राहण्यासाठी त्रिशालाला बॉलिवूडमध्ये यायचे होते:संजय दत्तच्या सल्ल्यानंतर अभिनय सोडला, आता मानसिक आरोग्य तज्ज्ञ बनली आहे

संजय दत्त यांची मुलगी त्रिशाला दत्त एकेकाळी बॉलिवूडमध्ये येऊ इच्छित होती. याचे कारण अभिनयाचे स्वप्न नव्हते, तर वडिलांच्या जवळ राहणे हे होते. त्रिशालाने ‘इन्साइड थॉट्स आउट लाउड’ पॉडकास्टमध्ये सांगितले की, लहानपणी तिला वाटायचे की चित्रपटांमध्ये आल्याने ती वडिलांसोबत जास्त वेळ घालवू शकेल. त्रिशाला ही संजय दत्त आणि त्यांची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची मुलगी आहे….

Read More

कोळगाव सबस्टेशनचा वीजपुरवठा तातडीने वाढवा:22 ऐवजी आता 27 केव्ही वीज पुरवठा सुरू; शेतकऱ्यांच्या जळणाऱ्या मोटारींना दिलासा‎

३३ केव्ही कोळगाव सबस्टेशनला होणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र, युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी उपोषणाचा इशारा देताच महावितरणने याची तातडीने दखल घेतली आहे. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून वीजपुरवठा वाढवण्यात आला असून, आता २२ केव्ही ऐवजी २६ ते २७ केव्ही वीज येत असल्याने शेतीपंप सुरळीत चालू झाले आहेत. उपोषणाच्या इशाऱ्यानंतर करमाळा पोलीस…

Read More

तरुणीवर अत्याचार; धर्मांतरासाठीही दबाव:तरुणीची तुळशीची माळ तोडली, गजवा-ए-हिंदची धमकी

पंचवटीत अभियंता तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार केल्याचे तसेच तिच्या गळ्यातील तुळशीची माळ तोडून टाकत धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी अटक केलेल्या तांजिर इनामदारची २२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडितेची २०२४ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना तांजिरशी ओळख झाली. त्याने लॉजमध्ये दारू पाजून अत्याचार केला. गजवा-ए-हिंद करायचे म्हणत तिला धर्मांतरासाठी धमकावले….

Read More

सेन्सेक्समध्ये 300 अंकांपेक्षा जास्त घसरण, 76,400 वर:निफ्टीही 100 अंकांनी घसरला; आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये जास्त विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच 23 जुलै रोजी घसरण आहे. सेन्सेक्स 300 अंकांनी अधिक घसरणीसह 76,400 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे 100 अंकांची घसरण आहे, तो 23,900 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये जास्त विक्री आहे. कच्च्या तेलाची किंमत 96 डॉलरवर पोहोचली ब्रेंट क्रूडमध्ये आज सुमारे 2% ची वाढ आहे. ते…

Read More

Bacchu Kadu Vs Chandrashekhar Bawankule । Maharashtra CM Change । Bachchu Kadus Demand; BJP State Chiefs Clear Stance

महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रिपदाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदावर पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर महायुतीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. कड . बच्चू कडूंची नेमकी भूमिका काय? बच्चू कडू यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, राज्याचा मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा असावा, अशी भावना प्रत्येक शिवसैनिकाची…

Read More

संजय राऊत हे उबाठा गटाला पोखरून काढणारी वाळवी!:खासदार ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल; संजय दिना पाटलांच्या विधानाबद्दल मागितली माफी

शिवसेनेच्या नवनियुक्त राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक भूमिका मांडत शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. “संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते राहिलेले नसून ते उबाठा गटाला आतून पोखरून काढणारी वाळवी आणि बुडवणारे ‘शकुनी मामा’ झाले आहेत,” असा घणाघात त्यांनी केला. याच पत्रकार परिषदेच्या…

Read More

एस-14 संवर्गामुळे नुकसान नाही; सांगली येथील बैठकीमध्ये ग्वाही:जिल्हा परिषदेत आता वरिष्ठ, कनिष्ठ लिपिक ऐवजी एकच संवर्ग‎

जिल्हा परिषदेतील कनिष्ठ व सहाय्यक प्रशासन अधिकारी ही पदे एस-१४ या संवर्गात एकत्र होणार असल्याची ग्वाही म. रा. जिल्हा परिषद लिपीक संघटनेचे राज्याध्यक्ष सागर बाबर यांनी दिली. लिपीक संघटनेची राज्यस्तरीय संवाद बैठक सांगली येथे पार पडली. या बैठकीस राज्यात . या प्रसंगी बोलताना राज्याचे कार्याध्यक्ष तथा अमरावतीचे जिल्हाध्यक्ष पंकज गुल्हाने यांनी स्पष्ट केले की, दोन…

Read More

अक्कलकोटवरून परतताना भाविकांवर काळाचा घाला:वर्ध्याजवळ कारची उभ्या ट्रकला धडक; दोन महिलांचा मृत्यू, 8 जण गंभीर

पंढरपूर आणि अक्कलकोट येथे देवदर्शन आटोपून अत्यंत आनंदाने नागपूरकडे परतणाऱ्या भाविकांवर काळाने भीषण घाला घातला आहे. तुळजापूर-नागपूर महामार्गावरील सालोड-नागठाणा परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ शनिवारी (२३ मे) पहाटेच्या सुमारास झालेल्या कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात नागपूरच्या दोन महिलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर ६ वर्षांच्या चिमुरड्या पाहुण्यासह एकूण आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. रात्रभर ड्रायव्हिंग…

Read More

टिप्पणी:नागरिकांना सरकारचे गुलाम बनवले जात आहे, विरोध केल्यास गुन्हे- मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्टाने गुरुवारी मुंबई पोलिसांना खडे बोल सुनावले. न्यायमूर्ती माधव जामदार यांनी तोंडी टिप्पणी केली. ते म्हणाले- ‘सर्व नागरिकांना भारत सरकारचे गुलाम बनवले जात आहे. ते विरोध करू शकत नाहीत, ते आंदोलन करू शकत नाहीत- हे सर्व काय आहे? आता इतके पेपर लीक झाले की लोकांनी विरोध केला, तर तुम्ही गुन्हे दाखल कराल… हे काय…

Read More