Headlines

आसाम-बंगालमध्ये काँग्रेसचे 21 पैकी 20 आमदार मुस्लिम:AIUDF म्हणाली- काँग्रेस 'मुस्लिम लीग' बनली; भाजपने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम जागांवर सर्वात वेगळा ट्रेंड बंगालमध्ये दिसला. येथे 142 मुस्लिम जागांपैकी भाजपने 72, टीएमसीने 64 जागा आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या. तर, आसाममधील 22 मुस्लिम बहुल जागांवर काँग्रेसला 18, AIUDF ला 2 जागा मिळाल्या. केरममधील 44 मुस्लिम बहुल जागांमध्ये IUML ला 21 आणि काँग्रेसला 14 जागा मिळाल्या. केरममध्ये काँग्रेसने 114 जागांवर…

Read More

Pune RTGS Cyber Fraud: Bank Loses ₹8.5 Lakhs

पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील एका बँकेची सायबर चोरट्यांनी साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरटीजीएस (RTGS) सुविधेचा वापर करून बँकेतील एका महिला कर्मचाऱ्याला तातडीने पैसे पाठवण्यास सांगून ही फसवणूक करण्यात आली. . या प्रकरणी एका बँक कर्मचारी महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी गेल्या महिन्यात तक्रारदार…

Read More

नदी ही जीवन, संस्कृती, सभ्यतेचा आधार: डॉ. राजेंद्र सिंह:कार्यक्रम एमआयटी विद्यापीठातर्फे पुनर्जीवित नदी ‘बद्दह’ अनुवादित मराठी आवृत्तीचे प्रकाशन

“नदी म्हणजे केवळ पाणी वाहणारा कालवा नव्हे, तर ती संस्कृती आणि निसर्ग यांना जोडणारा प्रवाह असून जीवन, संस्कृती आणि सभ्यतेचा आधार आहे. नद्या कोरड्या पडल्या, तर त्यासोबत संस्कृती आणि सभ्यतेचाही ऱ्हास होतो.” असे प्रतिपादन जलतज्ज्ञ ज्येष्ठ जलसंवर्धन तज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले. पुण्यातील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) प्रेक्षागृह…

Read More

सलग तीन वेळा IVF अपयशी?:उपचारांची दिशा बदलणे आवश्यक – डॉ. रुपाली तांबे

सलग तीन वेळा आयव्हीएफ (IVF) उपचार अयशस्वी झाल्यानंतर अनेक जोडपी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक तणावात येतात. मात्र, तीन प्रयत्न अपयशी ठरल्याने पालकत्वाची संधी संपते, असा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे फर्टिलिटी तज्ज्ञांचे मत आहे. अशा वेळी अपयशामागील नेमके कारण शोधून उपचारांची दिशा बदलल्यास पुढील प्रयत्न यशस्वी होऊ शकतात, असे फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. रुपाली तांबे यांनी पुणे…

Read More

नशामुक्त भारत अभियान:राज्यस्तरीय निबंध, चित्रकला अन् रील्स स्पर्धा; 21 जूनपर्यंत मोफत नावनोंदणीचे आवाहन

अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (एएनटीएफ) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत या स्पर्धा घेण्यात येणार असून विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अमली पदार्थांच्या सेवनामुळे समाजात…

Read More

आशाताईंनी स्वर समाधी घेतली:चंद्र-सूर्य आहेत तोवर आशाताईंची गाणी अजरामर राहतील, एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांनी संगीत क्षेत्रात हिमालया एवढं उत्तुंग काम करुन ठेवलंय, जे कुठल्याही फूटपट्टीने मोजता येणार नाही. आशाताई महाराष्ट्राच्या शान होत्या आणि मराठी अस्मितेच्या मानबिंदू होत्या. आशाताईंचे निधन नाही तर त्यांनी स्वर समाधी घेतली, अशा शब्दांत शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री…

Read More

आमिर-गौरीचे लग्न; इनसाइड फोटो:मुलांनी अंगठ्या दिल्या, पत्नीच्या हाताचे चुंबन घेतले, माजी पत्नी किरण-रीना पोहोचल्या नाहीत

बॉलिवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी 5 जुलै रोजी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी लग्न केले आहे. हे लग्न आमिरच्या घरी झाले, ज्यात केवळ कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. विशेष म्हणजे आमिरच्या मागील 2 लग्नांमधील मुले इरा, जुनैद आणि आझाद लग्नाला उपस्थित होते, मात्र प्रत्येक खास कार्यक्रमात सोबत असणाऱ्या त्यांच्या दोन्ही माजी पत्नी रीना…

Read More

मान्सून 48 तासांत मुंबईत पोहोचणार:UPत मुसळधार पावसाने झाडे, खांब उन्मळून पडली; MPत वीज, पंजाबमध्ये झाड कोसळून 2 ठार

देशात 15 दिवसांपासून छत्तीसगड सीमेवर अडकलेला मान्सून सोमवारी पुढे सरकला. तो पश्चिम किनारपट्टीवर मुंबईपासून 20 किमी दूर असलेल्या अलिबागपर्यंत पोहोचला आहे. पुढील 24 ते 48 तासांत तो मुंबईत पोहोचू शकतो. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. मध्य प्रदेशातील 17 जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. छतरपूरमध्ये सोमवारी वीज कोसळून…

Read More

पुण्यातील खाऊगल्ल्या रात्री 10 वाजता बंद:सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलीस आयुक्तांचा निर्णय

पुण्यातील खाऊगल्ल्या आता रात्री १० वाजता बंद केल्या जाणार आहेत. सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे. पदपथ आणि रस्त्यावरील हातगाड्या, स्टॉल तसेच ठेले यांना रात्री १० वाजेपर्यंतच व्यवसाय करण्याची कायदेशीर परवानगी आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. अनेक ठिकाणी खाऊगल्ल्या रात्री १२ ते १ वाजेपर्यंत सुरू असतात….

Read More

शॉर्ट्स-बनियानमध्ये मंदिरात गेला वरुण धवन:पेहरावावर प्रश्नचिन्ह; चाहते म्हणाले- देवाच्या घरात तरी नीट कपडे घालायचे

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन मुंबईतील एका मंदिरात शॉर्ट्स आणि सँडो बनियान घालून दिसला. वरुण त्याच्या आगामी ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचला होता. पण आता तो त्याच्या या पेहरावामुळे सोशल मीडियात ट्रोल होत आहे. मंदिर परिसरातून बाहेर पडताना त्याच्या कपाळावर टिळा होता आणि त्याने पापाराझींना पाहून हसत पोजही…

Read More