Headlines

बार्शीला विधानपरिषदेत नेतृत्व करण्याची चौथ्यांदा संधी शक्य:राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीमुळे सोलापुरातील भाजपला विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळण्याची अपेक्षा?‎

. विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत भाजपकडून बार्शीचे राजेंद्र राऊत व राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) कडून कासेगाव (ता. पंढरपूर) येथील वसंतराव देशमुख यांच्यात दुरंगी सामना होत आहे. महायुतीच्या मतदारांची गोळाबेरीज पाहता राऊत यांचे पारडे जड दिसतेय. राऊत यांची निवड झाल्यास बार्शी तालुक्याला विधान परिषदेवर चौथ्यांदा प्रतिनिधित्व मिळेल. ते वरिष्ठ सभागृहात जाणारे तालुक्यातील…

Read More

NEET Paper Leak Mastermind Lokhande & Cyber Engineer Arrested in Pune

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘युजी नीट’ (NEET UG) पेपरफुटी प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, या घोटाळ्याचे धागेदोरे थेट पुण्यातील वाघोली आणि बिबवेवाडी भागापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राजस्थानच्या ‘एसओजी’ कडून हा तपास आता के . पुण्यातील फुरसुंगी भागातून शेषराव सोळंकी या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शेषराव…

Read More

ऑफिसमध्ये फरशीवर गोण्या अन् भिंतीवर रक्ताचे डाग:माझ्या बायकोची बॉडी…; मृत पूनमच्या पतीने सांगितली इन्साइड स्टोरी

पुण्यातील मुंढवा परिसरात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून ॲड. संजय सावंत याने आपल्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीच्या मदतीने महिला सेक्रेटरीचा क्रूरपणे खून केला. पूनम दिनेश मुन (वय 35) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी सावंत कुटुंबातील तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी आता मृत पूनम मुन यांचे पती…

Read More

श्रीकृष्ण- सुदामा भेटीने माहेश्वरी भवनाच्या भागवत कथेचे समापन:भागवताचे चिंतन हीच जीवनाची फलश्रुती: पू. राजेशकृष्ण

पुराणात भागवत हे श्रेष्ठ पुराण असून, यात सदा भगवान श्रीकृष्ण विराजमान असतात.अश्या भागवतचे सदा चिंतन करून भगवंताची प्राप्ती करावी असा हितोपदेश वृंदावन निवासी आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार पू राजेशकृष्णजी महाराज यांनी केला. ते माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त माहेश्वरी भवन येथे आयोजित भागवत कथेत बोलत होते. भागवतकार पू. राजेशकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाची…

Read More

चांदी ₹4,421 ने घसरून ₹2.47 लाखांवर:सोने ₹552 ने घसरून ₹1.50 लाख तोळा, कॅरेटनुसार किंमत पहा

सोने-चांदीच्या दरात 16 जून रोजी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 4,421 रुपयांनी घसरून 2.47 लाख रुपयांवर आली. यापूर्वी तिची किंमत 2.51 लाख रुपये प्रति किलो होती. तर, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 552 रुपयांनी घसरून 1.50 लाख रुपयांवर आले आहे. कॅरेटनुसार सोन्याची किंमत देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची…

Read More

पुणे काँग्रेसला पूर्व-पश्चिम असे दोन शहराध्यक्ष:डॉ. विश्वजित कदम म्हणाले – 'संघटन सृजन'मुळे पक्षाला नवी उभारी मिळेल.

काँग्रेसने ‘संघटन सृजन’ अभियानांतर्गत पुणे शहरासाठी प्रथमच पूर्व आणि पश्चिम असे दोन शहराध्यक्ष नियुक्त केले आहेत. काँग्रेस नेते आणि माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी शनिवारी सांगितले की, हे नवनियुक्त शहराध्यक्ष सर्वांना सोबत घेऊन पक्षाचे काम अधिक मजबूत करतील. पुणे शहर पूर्वच्या अध्यक्षपदी माजी महापौर प्रशांत जगताप यांची, तर पश्चिमच्या अध्यक्षपदी माजी महापौर आणि माजी…

Read More

‘कॉकटेल 2’ चा ट्रेलर प्रदर्शित; 19 जून रोजी चित्रपट येणार:ट्रेलरमध्ये दाखवले शाहिद, कृती व रश्मिकाच्या पात्रांमधील घडत-बिघडत जाणारे नातेसंबंध

शाहिद कपूर, कृती सेनन आणि रश्मिका मंदाना अभिनीत ‘कॉकटेल 2’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केले आहे, ज्यांनी 2012 मध्ये आलेल्या ‘कॉकटेल’चेही दिग्दर्शन केले होते. जरी हा चित्रपट ‘कॉकटेल’ची थेट कथा पुढे नेत नसला तरी, त्याची संकल्पना नातेसंबंध, मैत्री आणि प्रेमाच्या गुंतागुंतीच्या समीकरणांवर आधारित आहे. यावेळी चित्रपटात पूर्णपणे नवीन…

Read More

होरनाडू कन्नड संघाचा 10 वा मेळावा: भाषा मन जिंकते:कन्नड भाषेला इतिहास आणि महत्त्व आहे, मेळाव्यात मान्यवरांचे उमटले सूर‎

कन्नड भाषेला इतिहास व महत्त्व आहे. आजही कन्नड संस्कृती दिसून येतो. मराठी राज्यात कन्नड शाळा आहेत. त्यामुळे ही भाषा समृध्द आहे, असे मत किरटेश्वर मठाचे स्वामीनाथ महास्वामी यांनी व्यक्त केले. भाषा हे मन जिंकण्याचे साधन आहे. कन्नड बोलल्याने आपलेसे वाटते. त्यामुळे घरात कन्नड बोलले पाहिजे, असे मत माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी व्यक्त केले. कर्नाटक…

Read More

रोहित पवारांना राहुल गांधींसारखी खोटं बोलण्याची सवय:मनसे, उबाठाला विद्यार्थ्यांशी काही देणंघेणं नाही- नवनाथ बन

रोहित पवार हे जाणीवपूर्वक रोज खोटे बोलत आहेत, अशी टीका नवनाथ बन यांनी केली आहे. राहुल गांधींप्रमाणेच रोहित पवारांनाही खोटे बोलण्याची सवय लागल्याचा दावा त्यांनी केला. मतदारसंघात कामे करायची नसल्याने केवळ खोट्या गोष्टी पसरवणे एवढेच काम त्यांच्याकडे उरले आहे, असा टोलाही बन यांनी लगावला. रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एमपीएससीचा पेपर फुटल्याचा दावा केला…

Read More

भूमिपुत्रांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय:जिल्हा सहकारी बँकांमधील 70 टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव; शासन निर्णय जारी

राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील (DCCB) नोकरभरतीबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढे जिल्हा बँकांमधील रिक्त पदांच्या भरतीमध्ये ७० टक्के जागा संबंधित जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. सहकार विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन निर्णय (GR) प्रसिद्ध केला असून, यामुळे ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना त्यांच्याच जिल्ह्यात…

Read More