Headlines

मेळघाटच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक:संघर्ष यात्रेदरम्यान आश्वासनांची काय स्थिती? ग्रामस्थांकडून घेताहेत माहिती‎

मेळघाटातील पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, रोजगार, वनहक्क आणि रस्त्यांच्या बिकट प्रश्नांसाठी दोन महिन्यांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी मेळघाट संघर्ष पदयात्रा काढली होती. मात्र, या पदयात्रेनंतरही मेळघाटातील अनेक मूलभूत प्रश्न अद्याप जसेच्या तसे कायम असल्याचा आरोप करत आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या…

Read More

खबर हटके- कार विकणारा निघाला राजकुमार:रुग्णांना मिळत आहे सुगंधी ऑक्सिजन; अजगराला कर्करोग, केमोथेरपीने वाचला जीव

बेल्जियममध्ये एक कार विक्रेता राजकुमार निघाला. तर, नागपूरमधील एका हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सुगंधी फ्लेवर्ड ऑक्सिजन दिला जात आहे. तिकडे, इंग्लंडमध्ये एका अजगराला कर्करोग झाला तेव्हा कीमोथेरपीने त्याचा जीव वाचवण्यात आला. ब्राझीलमध्ये आई-मुलीने कचऱ्यात फेकलेल्या 8,000 बाटल्यांपासून सात खोल्यांचे घर बनवले. तर, अमेरिकेत व्हिडिओ गेम खेळण्यासाठी सैनिकांना चार दिवसांच्या सुट्टीची ऑफर देण्यात आली आहे. आज ‘खबर हटके’मध्ये…

Read More

पुण्यात जनगणना करणाऱ्या महिलेला मारहाण:10-12 जणांनी केला हल्ला; महापालिका आयुक्तांचे पोलिसांना सुरक्षा पुरवण्याचे निर्देश

पुण्यात जनगणनेचे काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणी पोलिसांना पत्र लिहून हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. देशासह राज्यात सध्या जनगणनेचे काम सुरू आहे. यासाठी शिक्षकांसह विविध सरकारी कार्यालयांतील कर्मचारी प्रगणक म्हणून घरोघरी जाऊन जनगणनेचे काम करत आहेत. पण आता हे कर्मचारी नक्की कोणते काम करत आहेत…

Read More

हिंदू राष्ट्र जागृती सभेसाठी अंबादेवी, एकवीरादेवीला साकडे:आयोजकांनी निर्विघ्नतेसाठी पूजा-अर्चा केली

अमरावती येथील दसरा मैदानात ७ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या निर्विघ्न आयोजनासाठी हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आई अंबादेवी आणि एकवीरादेवीला साकडे घातले आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही मंदिरांमध्ये जाऊन पूजा-अर्चा व आरती केली. आयोजकांनुसार, हिंदूबहुल देशात हिंदूंना घुसखोरी, गोहत्या, धर्मांतर, लव्ह जिहाद, हलाल जिहाद आणि वक्फ जिहाद यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे…

Read More

प्रीती झिंटाकडे युझवेंद्र चहलने केली मागणी:ओपनिंग बॅटिंग करण्याची व्यक्त केली इच्छा, अभिनेत्री म्हणाली- IPL संपल्यानंतर करू

आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्जच्या उत्कृष्ट कामगिरीदरम्यान, फिरकीपटू युजवेंद्र चहलने संघाची सह-मालक प्रीती झिंटाकडे एका सामन्यात सलामीला फलंदाजी करण्याची मागणी केली, ज्यावर प्रीतीने मजेशीर उत्तर दिले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जची कामगिरी या हंगामात उत्कृष्ट राहिली आहे. संघाने आतापर्यंत ७ सामन्यांमध्ये ६ विजय मिळवले आहेत, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर…

Read More

सत्ताधारी आमदारांचा घरचा आहेर; सरकारच्या समित्या कागदावर:आ. वाघ, फरांदे, हिरे यांनी काढले शासनाचे वाभाडे; ‘झिरो टॉलरन्स’ची घोषणा

महिलांच्या सुरक्षिततेसाठी बंधनकारक असलेल्या ‘विशाखा’ व ‘पोश’ समित्या नाशिकमध्ये केवळ नावापुरत्याच असल्याचे वास्तव समोर आले असून, यावर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच तीव्र नाराजी व्यक्त केली. शासकीय कार्यालयांपासून खासगी कंपन्यांपर्यंत नियमांचे पालन होत नसल्याने महिलांना तक्रार करण्यासाठी विश्वासार्ह यंत्रणा उपलब्ध नसल्याचा आरोप बैठकीत केला. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या बैठकीत आमदार चित्रा वाघ, देवयानी फरांदे आणि सीमा…

Read More

पुण्यात देशी पिस्तूल बाळगणारा सराईत आरोपी अटकेत:धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरातून गुन्हे शाखेची कारवाई, गुन्हा दाखल

गुन्हे शाखेने देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात करण्यात आली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दिनेश सुरेश ढोरे (वय ३८, रा. शिव कॉलनी, आंबेगाव पठार, धनकवडी) असे आहे. त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात…

Read More

आठवडाभरात तापमान 2.7 अंश सेल्सियसने घटले:अकाेला @ 42.2; सोमवारपर्यंत कोरडे वातावरण‎

जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या अखेरीस उष्णतेचा भडका उडलेला असताच मे महिन्यात मात्र एकाच आठवड्यातच पारा २.२७ अंश सेल्सिअस कमी झाला. मंगळवार २८ एप्रिल रोजी ४५.२ अंश सेल्सिअस असलेला पारा मंगळवार ५ मे रोजी मात्र ४२. ५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आला. तसेच ११ मेपर्यंत वातावरण कोरडे राहणार असल्याचा अंदाजही मंगळवारी हवामान विभागाने वर्तवला. गतवर्षी खरीप नंतर रब्बीमध्येही…

Read More

श्याम मानव म्हणाले- धीरेंद्र शास्त्री पुन्हा आव्हान सोडून पळाले:'चमत्कारा'त अयशस्वी झाल्यास बाबागिरीचा धंदा बंद होईल; शास्त्री ठाम – दरबारात या

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या ‘दिव्य दरबार’ आणि त्यांच्या दाव्यांवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा पेटला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बाबांच्या चमत्कारांना पूर्णपणे नाकारत आता आव्हानाची रक्कम 30 लाखांवरून थेट 80 लाख रुपये केली आहे. समितीचे म्हणणे आहे की, ही लढाई रामकथेच्या विरोधात नाही, तर धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या अशा दाव्यांविरुद्ध आहे…

Read More

खाकीतील देवमाणूस!:वारीच्या वाटेवर वारकऱ्याला आली फिट; वाहतूक शाखेचे उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी वाचवले प्राण

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य केवळ कायद्याच्या चौकटीपुरते मर्यादित न ठेवता, पुणे पोलिसांनी माणुसकीचा एक मोठा आदर्श घालून दिला आहे. आषाढी वारीनिमित्त ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषात पुण्यात दाखल झालेल्या पालखी सोहळ्यादरम्यान एका वारकऱ्याला अचानक फिट आल्याने तो रस्त्यावर कोसळला. मात्र, यावेळी तिथे बंदोबस्तावर असलेले पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त (DCP) डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या तत्परतेमुळे या वारकऱ्याचे…

Read More