Headlines

अक्षय कुमारने भोजपुरीची हॉलीवूडशी केली तुलना:म्हटले – हे त्यांच्या समजण्याच्या पलीकडचे, परेश रावल यांनी हेरा-फेरी 3 वाद संपल्याचे संकेत दिले

बॉलिवूडचे खिलाडी कुमार अक्षय सध्या ‘वेलकम टू द जंगल’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. मंगळवारी चित्रपटाच्या गाण्याच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात अक्षयने भोजपुरीची तुलना हॉलिवूडशी केली आणि ते हॉलिवूडपेक्षा चांगले असल्याचे सांगितले आहे. अक्षयने म्हटले आहे, ‘भोजपुरी, हॉलिवूडपेक्षा चांगले आहे. ही ओळ मीच दिली आहे. कारण ते लोक हे गाणे ऐकूच शकत…

Read More

सेन्सेक्समध्ये 200 अंकांची वाढ, 77,350 वर:निफ्टीही 50 अंकांनी वाढला; ऑटो आणि IT शेअर्समध्ये जास्त खरेदी

आज म्हणजेच 16 जुलै रोजी शेअर बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स सुमारे 200 अंकांच्या वाढीसह 77,350 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही 50 अंकांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. 24,150 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये जास्त खरेदी दिसून येत आहे. आज आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार 15 जुलै रोजी अमेरिकन बाजारात…

Read More

देशमुख यांच्या जाण्याने नगरचा चालता-बोलता इतिहास हरपला:उद्योजक राजगुरू यांनी जागवल्या ज्येष्ठ पत्रकार देशमुख यांच्या आठवणी‎

अहिल्यानगर शहरावर जीवापाड प्रेम करणारे ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक आणि नगरच्या इतिहासाचे गाढे जाणकार भूषण देशमुख यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने नगरच्या सांस्कृतिक, पत्रकारिता आणि बौद्धिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी मोठी हानी झाली आहे. संपूर्ण आयुष्य त्यांनी नगरचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी समर्पित केले होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना उद्योजक शैलेश राजगुरू यांनी एका प्रसंगाचा…

Read More

सेन्सॉरने किरकोळ बदलांसह ‘राजा शिवाजी’ पास केला:मराठी आवृत्तीच्या चित्रपटात रितेश देशमुख राजा शिवाजीच्या भूमिकेत दिसणार

रितेश देशमुख लवकरच ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात दिसणार आहे. आता चित्रपटाबद्दल एक नवीन माहिती समोर येत आहे. या चित्रपटाने आपली सेन्सॉर प्रक्रिया पूर्ण केली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने याला U/A 16+ प्रमाणपत्र दिले आहे. मराठी आवृत्तीचा कालावधी 195.05 मिनिटे आहे, म्हणजेच सुमारे 3 तास 15 मिनिटे 5 सेकंद. तथापि, सेन्सॉर बोर्डाने…

Read More

राजेश्वर मंदिरालगत रोडवर 3 वर्षांपासून खड्डा; भाविक त्रस्त:आगामी श्रावण सोमवारी कावडधारकांना मोठा धोका‎

अकोला शहराचे श्रद्धास्थान असलेल्या राजेश्वर मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा गेल्या तीन वर्षांपासून तसाच असल्याने भाविक आणि परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. १७ ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार असून या खड्ड्यामुळे कावड कावडधारक भक्तांची गैरसोय होणार आहे. तसेच मंदिरात दर्शनासाठी दररोज येणाऱ्या हजारो भाविकांसह स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे….

Read More

नऊ महिन्यांच्या बालकाच्या तोंडात फेव्हिक्विक ओतले:कौटुंबिक वादातून भावजयीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, उपचार सुरू

पुण्यात कौटुंबिक वादातून नऊ महिन्यांच्या बालकाच्या तोंडात फेव्हिक्विक ओतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बालकाच्या तोंडात अंतर्गत जखमा झाल्या असून, त्याच्यावर ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. लोहगाव पोलिसांनी या प्रकरणी बालकाच्या भावजयीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अल्ताफ नबी शेख (वय ३९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद…

Read More

सिक्कीममध्ये निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन, 7 मजूर ठार:20 अजूनही अडकलेत; ढिगाऱ्यामुळे बोगदा बंद, बचाव करणारे काही कामगारही बेशुद्ध

सिक्कीममध्ये सोमवारी एका बोगद्यावर भूस्खलन झाल्याने त्याचे प्रवेशद्वार बंद झाले. त्यामुळे आत असलेले 27 मजूर अडकले. यापैकी 7 मजुरांचा मृत्यू झाला असून, 20 मजूर अजूनही अडकले आहेत. नामची जिल्ह्यातील मामरिंग येथे असलेल्या समरदुंग बोगद्यात बांधकाम सुरू होते. जिल्हाधिकारी अनुपा तामलिंग यांनी सांगितले की, बोगद्यात अडकलेल्या मजुरांची नेमकी संख्या 27 पेक्षा कमी किंवा जास्त असू शकते….

Read More

शरद पवारांचे 5-6 खासदार अस्वस्थ:पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याने खळबळ! खासदार बजरंग सोनवणे आणि शशिकांत शिंदेंनी दिलं थेट उत्तर

राज्याच्या राजकारणात सध्या फोडाफोडीच्या आणि नाराजीच्या चर्चांनी जोर धरला आहे. यातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे 5 ते 6 खासदार सध्या अस्वस्थ आहेत आणि ते काय करतील हे सांगता येत नाही,” असे विधान चव्हाण…

Read More

रोहित पवारांचं आंदोलन म्हणजे प्रसिद्धीसाठीचं नाटक:गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल, शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करत असल्याचा आरोप

पंढरपुरात सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी नसून केवळ प्रसिद्धीसाठीचे “नाटक” असल्याचा आरोप करत पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला. सांगली येथे माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, “रोहित पवारांना अभिनय चांगला जमत असल्यामुळे ते…

Read More

वारंवार वीज खंडितमुळे ग्रामस्थ संतप्त:रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध

प्रतिनिधी | खुलताबाद ऐन उन्हाळ्यातील उकाड्यामुळे नागरिक त्रस्त असताना दिवसभरात अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होत आहे. या गंभीर समस्येकडे महावितरण प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी दि.२७ महावितरण कार्यालयात धडक दिली. ग्रामस्थांना संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामुळे आधीच संतप्त असलेल्या नागरिकांचा रोष अधिकच उफाळून आला….

Read More