Headlines

TMC Declares Committees Valid Till 2027 To EC

नवी दिल्ली15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) गटाने सोमवारी निवडणूक आयोगासमोर (EC) आपले सविस्तर उत्तर दाखल करत बंडखोर गटाचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले. पक्षाने म्हटले आहे की, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या (AITC) सर्व संघटनात्मक समित्या पक्षाच्या घटनेनुसार 2027 पर्यंत वैध आहेत आणि बंडखोर गटाचा दावा वस्तुस्थितीनुसार आणि कायदेशीरदृष्ट्या चुकीचा आहे….

Read More

अमरावती जिल्ह्यात 10 ठिकाणी मका, ज्वारीची सरकारी खरेदी सुरु:शेतकऱ्यांनी 30 एप्रिलपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

अमरावती जिल्ह्यात मका आणि ज्वारीच्या सरकारी खरेदीसाठी १० केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. खुल्या बाजारात कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची मागणी होती. या केंद्रांवर खरेदीसाठी शेतकऱ्यांनी आगामी ३० एप्रिलपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही केंद्रे मोर्शी, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर, वरुड, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, तिवसा, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या १०…

Read More

निर्णयक्षमता गमावलेल्या आजच्या तरुण पिढीला भागवत ग्रंथ हाच मोठा आधार:ज्येष्ठ ब्रह्मचारी रेवतीनंदन दास यांचे निरुपण, श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा उत्साहात‎

आजची तरुण पिढी अनेक बाबतीत संभ्रमात असून आपली निर्णयक्षमता गमावून बसली आहे. अशा भरकटलेल्या युवकांना दिशा दाखवण्यासाठी आणि जीवनात स्थैर्य आणण्यासाठी ‘श्रीमद् भागवत ग्रंथ’ हाच खरा मोठा आधार वाटतो, असे निरुपण ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास यां . येथील नवीन टिळक रोडवरील माऊली सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्याचे चतुर्थ पुष्प गुंफताना ते…

Read More

शिर्डीत फुटपाथवरील अनधिकृत व्यवसायांवर होणार कारवाई:दबावाला बळी न पडता कारवाई करण्याच्या उपनगराध्यक्षांच्या सूचना‎

शिर्डीतील साई मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर भर बाजारपेठेत झालेल्या महिलेच्या निर्घृण खुनानंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी आक्रमक भूमिका घेत शहराला भयमुक्त करण्यासाठी कठोर कारवाईचे . बैठकीनंतर शेळके म्हणाले, “यापुढे शिर्डीतील एकाही फुटपाथवर अनधिकृत व्यवसाय करू दिला जाणार नाही. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता…

Read More

1055 राख्यांतून जवानांना सलाम; पाथर्डीच्या लेकींची देशभक्ती!:‘एक राखी सैनिक के नाम’ उपक्रमातून विद्यार्थिनींच्या हातून प्रेम, कृतज्ञता आणि देशप्रेमाचा धागा‎

रक्षाबंधनाच्या निमित्ताने सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद विद्यामंदिरात ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ आणि ‘एक राखी सैनिक के नाम’ हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्र . संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या संकल्पनेतून गेल्या १६ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी विविध…

Read More

देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षाची डेड बॉडी केली:संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा; ऑपरेशन टायगरवर पलटवार

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची चिन्हे दिसत आहेत. ऑपरेशन टायगर या नावाने सुरू असलेल्या चर्चांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हालचालींमुळे राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, शिवसेना ठाकरे गटाने मात्र या दाव्यांना जोरदार विरोध दर्शवला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…

Read More

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान:22 जूनला निकाल; संभाजीनगरमध्ये व्हीलचेअरअभावी गोंधळ, नगरसेविकेला खुर्चीवरून आणल्याने राडा

राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 पैकी 6 जागांवर महायुतीने मतदानापूर्वीच बिनविरोध विजयाचा गुलाल उधळला आहे. आता उर्वरित 11 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. यात संपूर्ण राज्याचे लक्ष छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघाकडे लागले असून येथे भाजपचे सुहास शिरसाठ व ठाकरे गटाचे गणेश लोखंडे यांच्यात थेट व अटीतटीची लढत होत आहे. दिवंगत नेते अजित…

Read More

नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद दिला नाही तर कारवाई अटळ:मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांचा इशारा, पावसाळी तयारीचा घेतला आढावा‎

नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. यात जर कोणी टाळाटाळ केली तर कारवाई अटळ असल्याचा इशारा मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी शहरात पावसाळी तयारीचा आढावा घेताना दिला. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मनपा प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, आयुक्तांनी नुकतीच शहरातील विविध भागांतील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू…

Read More

6 लाखांची सुपारी घेऊन‎ हिंगोलीच्या तरुणाचा खून‎:विदर्भातील सत्तरमाळ जंगलात आढळला मृतदेह‎

शहरातून बेपत्ता झालेल्या २३ वर्षीय‎‎ तरुणाचा ‎‎विदर्भातील‎‎ खंडाळा पोलिस ‎‎ठाण्यांतर्गत‎ ‎सत्तरमाळ ‎‎जंगलात खून‎ ‎झाल्याचे उघड‎ ‎झाले आहे. ६‎ लाखांची सुपारी देऊन हा खून‎ करण्यात आल्याचे यवतमाळ‎ स्थानिक गुन्हे शाखेच्या प्राथमिक ‎चौकशीत स्पष्ट झाले आहे. या‎प्रकरणी ८ जणांना अटक केली आहे.‎ हिंगोली शहरातील सिध्दार्थनगर‎ भागातील मंगेश उर्फ काल्या मनवर‎(२३) हा २ ऑगस्टला कामावर गेला‎ होता. रात्री…

Read More

वनोजा बागेतील सोलर प्लांटला आग; कोट्यवधींचे नुकसान:आगीचे कारण अज्ञात, पोलिस तपास सुरू

अंजनगाव सुर्जी परिसरातील वनोजा बाग येथील सोलर प्लांटमध्ये मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात सोलर प्लेट्स जळून खाक झाल्या असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या दीड वर्षांपासून या प्रकल्पाचे काम सुरू आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या मजुरांनी सुरुवातीला आग विझवण्याचा…

Read More