Headlines

आमची सत्ता येऊ द्या, पक्ष कसे फुटतात ते दाखवून देऊ:संजय राऊतांचा भाजपला इशारा, जयंत पाटलांच्या विमान प्रवासावरही लगावला टोला

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली. शरद पवार गटाच्या खासदारांची पंतप्रधान मोदींसोबतची नियोजित भेट, राज्यात झालेले पक्षांतर आणि जयंत पाटील यांच्या विमान प्रवासाच्या मुद्द्यांवर राऊत यांनी अत्यंत आक्रमक आणि खोचक शब्दांत उत्तरे दिली. सत्ता गेल्यावर भाजपची अवस्था ‘माचीसच्या रिकाम्या…

Read More

मान्सूनपूर्व कामाची पोलखोल:कमी पावसातही लातूर प्लास्टिक कचऱ्याने तुंबले

मागील २४ तासांत झालेल्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील चार महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वाधिक ७६.५ मिमी पाऊस उदगीर तालुक्यातील मोघा मंडळात झाला. त्याखालोखाल जळकोट मंडळात ६७.८ मिमी पावसाची नोंद झाली. अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर आणि खंडाळी या दोन्ही मंडळांत प्रत्येकी ६६.३ मिमी पाऊस झाला. या चारही मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाल्याने शेतशिवारात पाणी साचले असून, प्रशासन…

Read More

नवीन मतदाराला द्यावा लागेल पालकांच्या SIR चा तपशील:आतापर्यंत फक्त जुन्या मतदारांना लागू होते; EC ने म्हटले- यामुळे ओळख-नोंद जुळवणे सोपे होईल

निवडणूक आयोगाने मतदार यादीत नाव नोंदवू इच्छिणाऱ्या नवीन अर्जदारांसाठीही नवीन नियम लागू केला आहे. आता फॉर्म-6 भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करू इच्छिणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला आपल्या आई-वडिलांच्या विशेष सघन पुनरावलोकनाचा (Special Intensive Revision) तपशीलही द्यावा लागेल. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनुसार, हा नियम केवळ जुन्या मतदारांपुरता मर्यादित नाही, तर पहिल्यांदा मतदार बनू इच्छिणाऱ्या अर्जदारांनाही लागू होईल….

Read More

Ambadas Danve Questions CM Fadnavis Over Kannad Farmer Loan Waiver Controversy

छत्रपती संभाजीनगरमधील कन्नडमध्ये शेतकऱ्यांवर 2 लाख 6 हजारांचे कर्ज आहे ते कर्जमुक्तीच्या यादीत सव्वा लाख रुपयेच दाखवल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. उरलेले कर्ज बँक भरणार का? अनेक शेतकऱ्यांसोबत हेच होत आहे, असा आरोप दानवे यांनी केला आहे. तर . अंबादास दानवे यांनी कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथील शेतकरी लक्ष्मीकांत खरे यांचे उदाहरण देत सरकारने…

Read More

अंगणवाडी सेविकांचे वैजापूरमध्ये आंदोलन:जळगाव येथील सेविकेच्या विनयभंग प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी‎

तालुक्यात एका गावातील अंगणवाडी सेविकेस मारहाण व विनयभंग झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी शुक्रवारी वैजापूर शहरातील पंचायत समितीसमोर अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात आले. प्रवीण डोंगरे, ज्ञानेश्वर डोंगरे, बाळू काशिनाथ डोंगरे व रवींद्र डोंगरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी…

Read More

मनपाने पाठवलेली नोटीस बेकायदेशीर!:निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलची न्यायालयात धाव, 15 दिवसांची मागितली मुदत

छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर महानगरपालिकेने मतीन पटेल यांचे घर आणि कार्यालयाला अनधिकृत बांधकामाची नोटीस बजावली होती. मात्र, ही नोटीस बेकायदेशीर असल्याचा आरोप करत एमआयएमने न्यायालयात धाव घेतली आहे. मनपा विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह…

Read More

प्रगतिशील शेतकरी:ओसाड माळरानावर ड्रॅगन फ्रूटची लागवड; उत्पन्न 12 पट वाढले, एकरी दीड लाखाची कमाई, नांदेडच्या शेतकऱ्याचा प्रयोग

दुष्काळी परिस्थिती, पाण्याचे दुर्भिक्ष आणि पारंपरिक पिकांमधून हाती येणारा अत्यल्प मोबदला यामुळे खचलेल्या शेतकऱ्यांसाठी नांदेड जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याचा प्रयोग आशेचा नवा किरण ठरत आहे. मुखेड तालुक्यातील उंद्री येथील संभाजी पाटील मुकनर यांनी आपल्या अवघ्या एक एकर ओसाड माळरानावर, जिथे वर्षाला सोयाबीनमधून केवळ 10 ते 12 हजार रुपये मिळत होते, तिथे ड्रॅगन फ्रूटची यशस्वी लागवड…

Read More

Amarnath Yatra 2026 Starts July 3

श्रीनगर18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक या वर्षीच्या अमरनाथ यात्रेसाठी आतापर्यंत 3.6 लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे. यात्रा मार्गावर अनेक ठिकाणी अजूनही 10 ते 12 फूट बर्फ साचलेला आहे, परंतु सीमा रस्ते संघटना (BRO) दोन्ही मार्गांवर वेगाने मार्ग पूर्ववत करण्यात गुंतली आहे. अधिकाऱ्यांचा दावा आहे की 15 जूनपर्यंत दोन्ही मार्ग पूर्णपणे तयार केले जातील. यात्रा 3…

Read More

साध्या थकव्याचे रूपांतर दुर्मिळ कॅन्सरमध्ये:नाशिकच्या 55 वर्षीय शेतकऱ्याची मृत्यूशी झुंज यशस्वी; 14 सेंमी आकाराचा आढळून आला ट्यूमर

अनिल कदम यांचा व्यवसाय सर्वाधिक खडतर कष्टांची मागणी करणारा अर्थात शेतीचा होता. त्यामुळे नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांना थकवा जाणवायला लागला तेव्हा हे कामामुळेच होत असणार असाच त्यांच्या कुटुंबातल्या सर्वांचा समज झाला. ही लक्षणे बळावल्यावर, त्यांना उलट्या सुरू झाल्यावर तसंच गिळताना त्रास होऊ लागल्यावर मात्र त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि नाशिकच्या या ५५…

Read More

देहूत महिला महापौरांच्या हस्ते वटवृक्ष लागवड:पर्यावरणपूरक वटपौर्णिमा साजरी, 'निर्मल वारी हरित वारी' अभियानाचा भाग

संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या वचनाचा वारसा जपत, यंदाची वटपौर्णिमा श्रीक्षेत्र देहू येथे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी केली जाणार आहे. ‘निर्मल वारी हरित वारी’ अभियानांतर्गत ‘सण वृक्षांचा… संकल्प पर्यावरण संवर्धनाचा’ या संकल्पनेतून सोमवार, दिनांक २९ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता ‘जगद्गुरु अभंग गाथा वन’ येथे वटवृक्ष लागवड आणि पूजन सोहळ्याचे…

Read More