Headlines

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील 'हिरकणी' अखेर सुरक्षित!:10 दिवसांच्या चिंतेनंतर वन विभागाला मोठा दिलासा, मात्र गळ्यातील 'सॅटेलाइट पट्टा' बेपत्ता

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध ‘हिरकणी’ (STR T6) वाघिणीच्या सुरक्षेबाबत गेल्या 10 दिवसांपासून निर्माण झालेली चिंता अखेर मिटली आहे. वन्यजीव विभागाने लावलेल्या स्वयंचलित कॅमेऱ्यात हिरकणी नुकतीच कैद झाली असून, ती अत्यंत सुदृढ स्थितीत असल्याची आनंददायी माहिती समोर आली आहे. मात्र, तिच्या गळ्यातील उपग्रह संचलित स्थानदर्शक पट्टा (सॅटेलाइट जीपीएस कॉलर) गायब झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ​मागील 10…

Read More

विधान परिषद निवडणूक: दोन दिवसांत 39 अर्जांची उचल:अमरावती मतदारसंघात 11 उमेदवारांसाठी 23 अर्ज नेले

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण ३९ उमेदवारी अर्जांची उचल करण्यात आली आहे. मंगळवारी, दुसऱ्या दिवशी ११ उमेदवारांसाठी २३ अर्ज नेण्यात आले. सोमवारी, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी १६ अर्जांची उचल झाली होती. त्यानंतर मंगळवारी आणखी २३ अर्ज नेण्यात आल्याने एकूण संख्या ३९ वर पोहोचली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोंदीनुसार, महायुती…

Read More

झाकीर खानवर पुन्हा भडकली अमीषा पटेल:म्हणाली- यश मिळवणाऱ्यांवर विनोद करणे सोपे, सुपरस्टार बनून दाखवा; धुरंधरमुळे इंडस्ट्री जळत नाहीये, तर शिकतेय

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलने कॉमेडियन झाकीर खानच्या त्या विधानावर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे, ज्यात झाकीरने म्हटले होते की, ‘धुरंधर 2’ चित्रपटाच्या यशाने संपूर्ण इंडस्ट्री जळत आहे. अमीषाने झाकीरचे विधान चुकीचे असल्याचे सांगत म्हटले की, एखाद्या यशस्वी व्यक्तीची खिल्ली उडवणे खूप सोपे आहे, पण त्या टप्प्यापर्यंत पोहोचणे खूप कठीण आहे. अभिनेत्रीने स्पष्ट केले की,…

Read More

आधी दैवी शक्तीचा बागुलबुवा:आता स्मृतिभ्रंशाचे करतोय नाटक, भोंदू खरातविरोधात 19 वा गुन्हा दाखल

भोंदूबाबा अशोक खरात (६७) याला रविवारपर्यंत (२६ एप्रिल) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शुक्रवारी त्याला ऑनलाइन हजर करण्यात आले होते. दरम्यान, सर्व आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या राइट हँड ललित पोफळे यालाच खरातने तब्बल ८ कोटी ७६ लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. खरातविरोधातील दाखल झालेला हा १९ वा गुन्हा आहे….

Read More

अकोल्यात लव्ह जिहादने एका बहिणीचा जीव घेतला:महिलेची हत्या करून मृतदेह जाळला; खासदार अनिल बोंडे यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराची एक अत्यंत विदारक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका नवविवाहितेचे अपहरण, त्यानंतर धर्मांतर आणि अखेर निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह पेटवून दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या आईवडिलांना अटक केली आहे. या प्रकरणावरून भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला…

Read More

पालखी सोहळ्याच्या तोंडावर अकलूजमध्ये पाणी टंचाई:15 जुलैपर्यंत टँकरद्वारे पुरवठा, अल निनोच्या इशाऱ्यामुळे कालव्याचे पाणी बंद, साठवण तलाव कोरडा‎

हवामान खात्याने अल निनो बाबत आगाऊ सूचना देऊन कमी पर्जन्यमानाचा अंदाज दिला, मात्र तोपर्यंत पावसाळा सुरू होण्यापूर्वीच धरणे रिकामी झाल्याने पालखी सोहळ्याच्या तोंडावर पिण्याच्या पाण्याचा यक्ष प्रश्न निर्माण झाला असून अकलूज शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी आता चक्क टँकरने पाणी पुरवठा करण्यास नगर परिषदेने सुरुवात केली आहे. शहरातील जुने बोअर सुरू करण्याच्या हालचाली युद्ध पातळीवर सुरू झाल्या…

Read More

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर:उद्यापासून रस्त्यावर उतरणार, CM फडणवीसांचा एल्गार; शिंदेंचाही हल्लाबोल

देशाच्या संसदेत आज महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून अभूतपूर्व राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सादर केलेले ‘संविधान १३१ वी दुरुस्ती विधेयक २०२६’ (नारी शक्ती वंदन अधिनियम) लोकसभेत आवश्यक तांत्रिक बहुमताअभावी नामंजूर झाले. घटनादुरुस्तीसाठी उपस्थित सदस्यांच्या दोन-तृतीयांश मतांची आवश्यकता असते, मात्र संख्याबळ न जुळल्याने हे ऐतिहासिक विधेयक रखडले आहे. या निकालावरून मुख्यमंत्री…

Read More

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण:चर्मकार महासंघाचा विरोधात एल्गार, जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे; मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन‎

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात राष्ट्रीय चर्मकार महासंघाने गुरुवारी एल्गार पुकारला. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. नंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. . काही राज्यांत अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणात वर्गीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यासाठी अनेकदा आंदोलनेही झाली. आरक्षणाचा फायदा त्या त्या प्रवर्गातील काही निवडक जातींना झाला. मात्र, इतर…

Read More

धर्मेंद्र यांच्या आठवणीने भावूक झाल्या हेमा मालिनी:म्हणाल्या- मला त्यांची आठवण येते, त्यांच्याशिवाय आयुष्य कसं जगू हे माहीत नाही

अभिनेत्री हेमा मालिनी गुरुवारी त्यांचे पती आणि अभिनेते धर्मेंद्र यांच्या आठवणीने भावूक झाल्या. मुंबईत एका कार्यक्रमाचा व्हिडिओ समोर आला, ज्यात हेमा मालिनी म्हणाल्या, ‘त्यांचा प्रवास उत्कटता, समर्पण आणि प्रेक्षकांसाठी खूप जास्त प्रेमाने भरलेला होता. ते नेहमी हेच म्हणायचे की चित्रपट मनापासून जोडण्याचे माध्यम आहे. त्यांना चित्रपट आणि कॅमेऱ्याबद्दल उत्कट आवड होती. त्यांच्या जीवनसाथी म्हणून, मी…

Read More

धर्मांधता राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हान – सुनील देवधर:'माय होम इंडिया' संस्थापकांचे पुरस्कार वितरणप्रसंगी मत

धर्मांधता हे राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षेपुढील मोठे आव्हान आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पित कार्यकर्ते आणि ‘माय होम इंडिया’ संस्थेचे संस्थापक सुनील देवधर यांनी व्यक्त केले. शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. देवधर म्हणाले की, भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. भारताची मूळ संस्कृती नाकारून अनेकांनी त्यांचे धर्म,…

Read More