Headlines

अभिजित दिपके यांची प्रकृती बिघडली:नागरिकांशी संवाद साधताना मळमळ आणि उलटीचा त्रास, भेट सोडून परतले

‘कॉकरोच जनता पार्टी’चे नेते अभिजीत दिपके यांच्या आरोग्याबाबत एक महत्त्वाची आणि काळजी वाढवणारी माहिती समोर आली आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान दिपके यांची प्रकृती अचानक खालावली. संवाद सुरू असतानाच त्यांना तीव्र मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागल्याने, त्यांना हा कार्यक्रम अर्धवट सोडून घरी परतावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार,…

Read More

राजस्थान-छत्तीसगडमध्ये तापमान 40°C च्या वर जाणार:MPमध्ये पारा 1°C ते 5.4°C पर्यंत वाढला, उष्णतेची लाट नाही; आंध्र प्रदेशात 5 दिवस वादळाचा इशारा

देशभरात उष्णता वाढू लागली आहे. शुक्रवारी राजस्थानमधील बाडमेरमध्ये दिवसाचे तापमान 37.5°C पर्यंत पोहोचले. हवामान विभागाच्या मते, राज्यात पुढील दोन दिवसांत दिवसाचे तापमान 40°C च्या वर जाऊ शकते. छत्तीसगडमधील बिलासपूर, रायपूर आणि दुर्ग विभागात दिवसाचे तापमान 42°C पेक्षा जास्त जाऊ शकते. येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दिवसाबरोबरच रात्रीचे तापमानही वेगाने वाढेल. मध्य प्रदेशात वादळी पाऊस…

Read More

'साहेब, निर्णय घ्या!':नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांचे पोस्टर चर्चेत; राज्यसभा उमेदवारी गेल्यानंतर नाराजी उफाळली

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात “साहेब, निर्णय घ्या” अशा आशयाचे पोस्टर झळकल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिल्यानंतर भुजबळ समर्थकांमध्ये अस्वस्थता…

Read More

दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश-देवी शारदा विवाह सोहळा:गाणपत्य सांप्रदायाच्या परंपरेनुसार 'शारदेश मंगलम्' उत्साहात संपन्न

पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात गाणपत्य सांप्रदायाच्या परंपरेनुसार श्री गणेश आणि देवी शारदा यांचा ‘शारदेश मंगलम्’ विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी मंदिर परिसर सनई आणि मंगलाष्टकांच्या स्वरांनी निनादला होता. दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांनी भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह सोहळा थाटात पार पडला….

Read More

महिला तुरुंगाधिकाऱ्याने माजी कैदी असलेल्या तरुणाशी केले लग्न:कारागृहात झाले प्रेम, जन्मठेपेनंतर सुटका; नप उपाध्यक्षाला मारून जमिनीत गाडले होते

सतना सेंट्रल जेलच्या सहायक अधीक्षक फिरोजा खातून यांनी खुनाच्या प्रकरणात शिक्षा भोगलेल्या धर्मेंद्र (अभिलाष) नावाच्या तरुणाशी हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले. 5 मे रोजी छतरपूर जिल्ह्यातील लवकुश नगर येथे झालेल्या या लग्नाची संपूर्ण परिसरात चर्चा आहे. अभिलाषने जन्मठेपेची शिक्षा भोगली आहे. सुमारे 4 वर्षांपूर्वी तो तुरुंगातून सुटला होता. फिरोजाचे मुस्लिम कुटुंबीय या नात्यावर नाराज होते. ते…

Read More

Rohit Pawar Slams Home Minister Over Law And Order In Junnar

जुन्नरमध्ये जी अत्याचाराची घटना घडली आहे, ती सत्ताधारी स्थानिक आमदारांच्या गावात घडली आहे. त्यांच्या गावातच जर अशा घटना घडत असतील, तर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था किती खालावली आहे हेच यातून सिद्ध होत आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदच . रोहित पवार म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आम्ही अनेकदा उपस्थित केला आहे. या…

Read More

बंगालमध्ये गायींच्या कत्तलीवर बंदी, सार्वजनिक कत्तलखानेही बंद:सुवेंदु सरकारने 75 वर्षांपूर्वीचा कायदा आणला; प्राण्यांची कत्तल करण्यापूर्वी डॉक्टर फिटनेस प्रमाणपत्र देईल

पश्चिम बंगालमधील भाजप सरकारने राज्यात गायी कापण्यावर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री सुवेंदु यांनी 1950 च्या बंगाल कायद्याचा आणि 2018 च्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत एक नोटीस जारी केली आहे. या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की ‘फिटनेस सर्टिफिकेट’ शिवाय कोणत्याही जनावराची-म्हशीची हत्या पूर्णपणे प्रतिबंधित आहे. बंगाल सरकारने सांगितले की, फिटनेस सर्टिफिकेट केवळ कोणत्याही नगरपालिकेचे…

Read More

Rohit Pawar Demands Shakti Act After Mumbai Child Abuse Incident

सरसकट सर्वच खटल्यात तातडीने न्याय मिळत नाही, म्हणूनच आरोपी निर्ढावले आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही, तातडीने शक्ती कायद्यासारखा कायदा लागू करणं आवश्यक आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील . रोहित पवारांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हटलंय की, नसरापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्याची घटना ताजी असतानाही मुंबईत…

Read More

अकरावी प्रवेशाची चौथी विशेष फेरी सुरू:प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना 6 जुलैपर्यंत मुदत

अकरावी प्रवेशाची चौथी म्हणजेच विशेष फेरी सुरू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या तीन नियमित फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळाला नाही किंवा ज्यांचे प्रवेश काही कारणास्तव निश्चित झाले नव्हते, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही फेरी खुली आहे. या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या विशेष फेरीची गुणवत्ता यादी आणि महाविद्यालय वाटप (कॉलेज अलॉटमेंट)…

Read More

राम मंदिराच्या देणगीवर प्रश्नचिन्ह का?:पद्मनाभ मंदिरात जजपुढे दानपेटी उघडली जाते, सांवलिया सेठ मंदिरात जनता मोजणी करू शकते

अयोध्येतील राम मंदिराच्या देणगीवरून सध्या प्रश्न उपस्थित होत आहेत. 7 जून रोजी यूपीचे माजी मंत्री पवन पांडे यांनी देणगीत साडे 7 कोटींपर्यंतच्या चोरीचा आरोप केला होता. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनीही देणगीत चोरी झाल्याचा दावा केला होता. प्रकरणाने जोर धरल्यावर राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, देणगीच्या रकमेचे ऑडिट…

Read More