Headlines

भाऊ अन् भाच्यांच्या त्रासाला बहीण कंटाळली!:हिंगोली तालुक्यात वृद्ध महिलेने शेतात संपवले जीवन, चाैंघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे जेसीबीच्या पैशाच्या कारणावरून सख्खा भाऊ व भाच्यांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून महिलेने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ता. 30 हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिग्रस कऱ्हाळे येथील जगन भिसे व त्याच्या मामाचा मुलगा वैजनाथ कऱ्हाळे या दोघांनी मिळून…

Read More

जुन्या रिक्षांचे होणार इलेक्ट्रिक रिक्षात रुपांतर:सरकार सकारात्मक, चार्जिंग अन् किटसाठी रोज पैसे घेण्याचा पर्याय – मंत्री सरनाईक

पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे रिक्षा चालकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून सरकारने जुन्या रिक्षांचे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक रिक्षात रुपांतर करण्यावर गांभिर्याने विचार सुरू केला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या अभिनव उपक्रमाची माहिती दिली. मंत्रालयात पेट्रोल, सीएनजीवर चालणाऱ्या जुन्या रिक्षाचे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक रिक्षामध्ये रूपांतर करणे आणि ईव्ही…

Read More

नवीन मंदिरात श्री संत दामाजीपंतांची मूर्ती प्रतिष्ठापना:मंगळवेढ्यामध्ये दि. 15 ते17 ऑगस्टदरम्यान धार्मिक सोहळा, विविध कार्यक्रमांचे आयोजन‎

श्री संत दामाजीपंत यांच्या नवीन मंदिरातील मंदिर पूजन, मूर्ती प्रतिष्ठापना व कळशारोहण सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. १५ ते १७ ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध धार्मिक विधी, सामुदायिक संगीत भजन, ज्ञानेश्वरी हरिपाठ, कीर . शनिवार, दि. १५ रोजी सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत पूजा-पठन, वास्तुपूजन व देवता जलाधिवास…

Read More

सब्र का फल मिठा होता है:ज्या पदासाठी थांबलो ते 8-10 दिवसांत मिळणार, रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत भरत गोगावलेंचे सूचक विधान

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय तिढ्यावर आता लवकरच पडदा पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेना शिंदे सेनेचे आमदार भरत गोगावले यांनी “ज्या पदासाठी आम्ही थांबलो होतो, ते येत्या आठ ते दहा दिवसांत मिळणार आहे,” असे सूचक वक्तव्य करत रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत मोठा दावा केला आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदाची घोषणा आता अंतिम टप्प्यात असल्याची…

Read More

राज्यातील शाळांच्या मान्सूनपूर्व तपासणीसाठी शासन सतर्क:छते, भिंती आणि निचरा व्यवस्था व्यवस्थित करा- राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

राज्यातील सर्व शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने मान्सूनपूर्व आणि मान्सूनोत्तर तपासणीसंदर्भात सविस्तर आणि कडक निर्देश जारी केले आहे, अशी माहिती राज्यमंत्री (शालेय विभाग) डॉ. पंकज भोयर यांनी दिली. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांचा विचार करून शाळा इमारती, वर्गखोल्या, स्वयंपाकगृहे आणि स्वच्छतागृहांची नियमित तपासणी व देखभाल करण्यावर शासनाने विशेष भर दिला…

Read More

Mumbai Thackeray Faction Posters Spark Debate; Political Message on Anniversary

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, पक्षाच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत उबाठा गटाने मोठ्या प्रमाणावर पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टर्समधून पक्षाने आपल्या विचारधारेचा आणि . ‘गद्दार बदलले, चेहरे बदलले… पण विचार नाही’ मुंबईतील विविध भागांत लावण्यात आलेल्या पोस्टर्सवरील एक संदेश विशेष चर्चेत आला आहे. “गद्दार बदलले, चेहरे बदलले……

Read More

महामंडळांना आमदारांनी बळकटी द्यावी:‘चौथा स्तंभ’ मजबूत करण्यासाठी पत्रकार, विक्रेत्यांचे साकडे, निर्णयाकडे लागले लक्ष‎

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने पुढाकार घेतला आहे. संघाच्या शिष्टमंडळाने चांदूर-धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसड यांची भेट घेत पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी शासनाने घोषित केलेल्या महामंडळांना बळकटी देण्याची मागणी केली आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे पत्रकार व संबंधित कर्मचारी तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदनही यावेळी…

Read More

HCLTech Shares Biggest Fall in 11 Years

मुंबई20 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक HCLटेकचे शेअर्स बुधवार, 22 एप्रिल रोजी 10% घसरून 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळी 1295 रुपयांवर आले आहेत. ऑक्टोबर 2015 नंतर शेअरची ही सर्वात खराब एका दिवसाची कामगिरी आहे. चौथ्या तिमाहीतील कमकुवत निकाल आणि FY27 च्या निराशाजनक मार्गदर्शनानंतर अनेक ब्रोकरेजने रेटिंग डाउनग्रेड केले आणि प्राइस टार्गेट कमी केले आहेत. यामुळे शेअर्समध्ये ही घसरण…

Read More

बालविकास, महिला सक्षमीकरणात प्रत्येकाचे योगदान गरजेचे:अमृता फडणवीस यांचे ग्रॅव्हिट्स ऊर्जा पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन

अमृता फडणवीस यांनी बालविकास आणि महिला सक्षमीकरणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान देण्याची गरज व्यक्त केली आहे. पुणे येथे ग्रॅव्हिट्स फाउंडेशनतर्फे आयोजित ऊर्जा पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता, प्रत्येक व्यक्तीने आपापल्या क्षमतेनुसार महिला, लहान मुले आणि पर्यावरणासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. या सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल ज्येष्ठ…

Read More

मुंबईतील नोकरीसाठी मराठी उमेदवारांना 'नो एन्ट्री'?:फक्त गुजराती-मारवाडी उमेदवारांना प्राधान्य, वादग्रस्त जाहिरात व्हायरल

इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक याने सोसायटीच्या आवारातील पांढऱ्या पट्टीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर तो वाद शांत झाला खरा, तोच आता मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती-मारवाडी असा नवा भाषिक वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईत असणाऱ्या एका उच्च पदस्थ नोकरीच्या जाहिरातीत ‘फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारच अर्ज करू शकतात’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आल्याने सोशल मीडियावर तीव्र संताप…

Read More