Headlines

Anirudhs Uncle Claims Marriage with SRH Owner Kavya Maran; Wedding Rumors Swirl

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) च्या सीईओ काव्या मारन यांच्या लग्नाच्या बातम्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत. अनिरुद्धचे काका आणि तमिळ अभिनेते वाय. जी. महेंद्रन यांनी दोघांच्या लग्नाचा दावा केला आहे. महेंद्रन यांनी तमिळ चॅनल केपीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांना जे सांगण्यात आले आहे, त्यानुसार हे लग्न निश्चित आहे….

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना:अँटोनी लारा कंपनीला कारणे दाखवा नोटीस, सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आरोप

पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेनंतर प्रमुख कंत्राटदार कंपनी अँटोनी लारा रिनेव्हेबल एनर्जी प्रा. लि. यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ८ जुलै रोजी कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा मोठा भाग खचून पडल्याने एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला होता. महापालिकेने नोटिशीत म्हटले आहे की, प्राथमिक तपासात सुरक्षा नियम, करारातील अटी, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट नियम २०१६, तसेच…

Read More

एकतर्फी विजयाचा दावा; बंडखोर म्हणतात, निकाल माझ्याच बाजूने:अकोलेत नगरध्यक्षपदासाठी आज मतदान

अकोले नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी भाजपमधील अंतर्गत राजकारण तापले आहे. भाजप नेते तथा माजी आमदार वैभव पिचड यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवार नगरसेविका वैष्णवी सोमेश्वर धुमाळ यांचा विजय एकतर्फी होईल, असा दावा केला आहे. मात्र, बंडखोर उमेदवार सोनाली नाईकवाडी यांनी उमेदवारी मागे घेण्यास स्पष्ट नकार देत आपण निवडणूक लढवून विजयी होणार असल्याचे सांगितल्याने निवडणुकीतील रंगत…

Read More

खरीप पूर्व नियोजन व हुमणी अळी नियंत्रण मेळावा:टाकळीभान येथे खरीप पूर्व नियोजन, ऊस पीक व्यवस्थापन व मार्गदर्शन मेळावा संपन्न‎

प्रतिनिधी | राहुरी श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप पूर्व नियोजन, ऊस पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व हुमणी अळीचे नियंत्रण या विषयांवर शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचा आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला….

Read More

स्वत:च्या आरोग्याची वेळीच काळजी घेणे काळाची गरज:वाकी बुद्रुकमध्ये डॉ. गायकवाड यांचे प्रतिपादन‎

नेत्र तपासणी शिबिर हे आरोग्याची काळजी घेण्याचे आणि डोळ्यांचे संरक्षण करण्याचे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. डोळे हे शरीराचे अनमोल अवयव असून, त्यांची वेळीच काळजी घेणे भविष्यातील गंभीर समस्या टाळण्यासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन मविप्र चांदवड तालुका संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी केले. वाकी बुद्रुक येथे डॉ. वसंतराव पवार रिसर्च सेंटर वैद्यकीय महाविद्यालय (आडगाव, नाशिक),…

Read More

घरांची छप्परे उडाली, संत्रा बागांचे अतोनात नुकसान,:उंबरखेड, भारसवाडीत वादळी वाऱ्याचा बसला तडाखा, शेतकरी आणि ग्रामस्थ झाले हवालदिल‎

मृग नक्षत्र उजाडूनही कडक उन्हाची तीव्रता कायम असल्याने नागरिक आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. अशातच सोमवारी ८ जून रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तिवसा तालुक्यातील वरखेड, उंबरखेड आणि भारसवाडी परिसरात अचानक आलेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने प्रचंड थैमान घातले. या वादळाचा सर्वाधिक फटका उंबरखेड आणि भारसवाडी गावांना बसला असून, शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले आहे….

Read More

​स्मार्ट मीटर आणि सौर ऊर्जेवरील अवाजवी कर रद्द करा:हिंगोलीत सर्वपक्षीय बैठकीत मागणी, मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन

महावितरण कंपनीतर्फे ग्राहकांची कोणतीही संमती न घेता, त्यांच्या घरातील सुस्थितीतील आणि चालू असलेले जुने वीज मीटर काढून त्याऐवजी ‘स्मार्ट मीटर’ सक्तीने बसवले जात आहेत. स्मार्ट मिटर सक्ती तात्काळ थांबवण्यात यावी, तसेच सौर ऊर्जेवर (सोलार) लावलेले अवाजवी आणि अनावश्यक कर तात्काळ रद्द करण्यात यावेत, अशी मागणी सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आली आहे ​​या संदर्भात ‘श्री गणेश इन’…

Read More

काँग्रेस विधानपरिषद निवडणुकीत कदाचित उमेदवार देईल:आम्ही अस्वस्थ नाही, सगळ्या गोष्टी जबाबदारीनेच होतील – भाई जगताप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित केली आहे. पण आता त्याला काँग्रेसमधून विरोध होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी असे दिलेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत कदाचित काँग्रेस आपला उमेदवार देईल, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या निवडणुकीवरून चांगलेच राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या…

Read More

हिंगोलीत एसटीतील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा डल्ला:मालेगाव-बाळापूर प्रवासात 2.80 लाखांचे दागिने लंपास

मालेगाव ते आखाडा बाळापूर मार्गावर बसमध्ये गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी प्रवाशाच्या बॅगमधील 2.80 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शनिवारी ता. 25 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव (जि. वाशीम) येथील गणेश शिंदे हेआखाडा बाळापूर येथील शिक्षक कॉलनीमध्ये राहतात. गावाकडे काम असल्यामुळे शिंदे हे त्यांच्या…

Read More

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 2.64 कोटींचे अंमली पदार्थ केले नष्ट:156 गुन्ह्यांमधील मुद्देमाल शिरूर येथील भट्टीमध्ये जाळला

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल २ कोटी ६४ लाख १३ हजार ७१० रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रंजनगाव एमआयडीसी येथील ‘महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड’ च्या प्लांटमध्ये हा साठा जाळून नष्ट करण्यात…

Read More