Headlines

मोदींनी होर्मुझमधील भारतीयांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला:म्हणाले – खलाशांची सुरक्षा आमची जबाबदारी; G-7 परिषदेच्या आउटरीच सत्रात ट्रम्पही होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील एव्हियन येथे आयोजित G-7 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी होर्मुझ सामुद्रधुनीतील भारतीयांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. आउटरीच सत्रात मोदी म्हणाले – अनेक भारतीय नागरिकांनीही आपले प्राण गमावले आहेत. जागतिक सागरी व्यापाराद्वारे देशांना जोडणाऱ्या खलाशांची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. मोदी म्हणाले की, आम्ही पश्चिम आशियामध्ये शांततेच्या दिशेने झालेल्या प्रगतीचे स्वागत करतो….

Read More

राऊतांनी पाकिस्तानची चाटुगिरी थांबवावी:अफजल खानाच्या दाढ्या कुरवळणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये– नवनाथ बन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व काय आहे हे भारतामधील लोकांना माहिती आहे.संजय राऊत तुम्ही पाकिस्तानची चाटुगिरी करू नका, त्यांची प्रवक्तेगिरी करू नका. पाकिस्तानचे उदो उदो करण्याचे काम राऊतांकडून सुरू आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, पाकिस्तानने इराण-अमेरिकेमध्ये दलाली करण्याचे काम केले आहे. हे करण्यापेक्षा तिथल्या समस्याकडे जर त्यांनी…

Read More

ममतांनी कल्याण बॅनर्जींना लोकसभेतील चिफ व्हीप बनवले:अध्यक्षांना पत्र लिहिले; 20 बंडखोर खासदारांनी काकोलींची केली व्हीपपदी नियुक्ती

तृणमूल काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी कल्याण बॅनर्जी यांची लोकसभेतील पक्षाचे मुख्य प्रतोद (चीफ व्हिप) म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने रेकॉर्डवर घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. एक दिवसापूर्वी, टीएमसीच्या लोकसभेतील २८ खासदारांपैकी २० जणांनी बंडखोरी करत ममतांची साथ सोडली…

Read More

पीएमआरडीएने पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांचा केला सत्कार:वडकी नाला, कदमवाकवस्ती येथे वारकऱ्यांसाठी फराळ, पाण्याची व्यवस्था

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. सासवड रस्त्यावरील वडकी नाला आणि पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदमवाकवस्ती येथे हे स्वागत करण्यात आले. पीएमआरडीएने वारीतील दिंडीप्रमुखांचा सत्कार केला, तसेच वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी व फराळाचे वाटप केले. महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त महानगर आयुक्त…

Read More

अरुणाचलची २७ ठिकाणे मॅपवर अधिकृतपणे दाखवली:राज्याच्या सल्ल्यानंतर केंद्राचा निर्णय; चीनने अनेकदा भारतीय प्रदेशांची नावे बदलली

भारत सरकारने शुक्रवारी अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक वैशिष्ट्ये अधिकृत नकाशावर नोंदवली. चीनने सीमावर्ती राज्यातील ठिकाणांची नावे बदलण्याच्या प्रयत्नांतर्गत हे पाऊल उचलण्यात आले आहे. गृह मंत्रालयाच्या मते, हे काम अरुणाचल प्रदेश सरकारशी सल्लामसलत करून करण्यात आले आहे. याचा उद्देश या ठिकाणांची योग्य ओळख सुनिश्चित करणे आणि सामान्य लोकांमध्ये जागरूकता वाढवणे हा आहे. मंत्रालयाने निवेदनात…

Read More

सरसकट कर्जमाफीसाठी विकास मंचाचे निवेदन

राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मधील निकषांमुळे सर्व शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळणार नसल्याचा आरोप करत शेतकरी विकास मंचने चांदूर बाजारच्या तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. निवडणूक काळात शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र नव्या शासन निर्णयामध्ये विविध अटी व शर्ती…

Read More

हिंगोलीत एसटीतील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा डल्ला:मालेगाव-बाळापूर प्रवासात 2.80 लाखांचे दागिने लंपास

मालेगाव ते आखाडा बाळापूर मार्गावर बसमध्ये गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी प्रवाशाच्या बॅगमधील 2.80 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शनिवारी ता. 25 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव (जि. वाशीम) येथील गणेश शिंदे हेआखाडा बाळापूर येथील शिक्षक कॉलनीमध्ये राहतात. गावाकडे काम असल्यामुळे शिंदे हे त्यांच्या…

Read More

Shinde Faction Demands Ministerial Berth

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मोठ्या मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला पुन्हा वेग आला आहे. ऑगस्टमध्येच केंद्रीय मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता असल्याचे संकेत गेल्या काही आठवड्यांपासून मिळत आहेत. मात्र, फेरबदलाची अधिकृत . या संभाव्य फेरबदलात महाराष्ट्राच्या राजकारणालाही विशेष महत्त्व मिळू शकते. विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने लोकसभेतील 13 खासदारांची ताकद दाखवल्यानंतर केंद्रातील मंत्रिपदांसाठी आपला…

Read More

भारताचे सर्वात वेगवान धावपटू बनले गुरिंदरवीर सिंग:टॅरिफ युद्धानंतर पहिल्यांदाच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रुबिओ भारतात; 25 मेच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ भारत दौऱ्यावर आले 2. RBI ने सरकारला विक्रमी अतिरिक्त निधी हस्तांतरित केला क्रीडा (SPORTS) 3. गुरिंदरवीर सिंग भारताचा सर्वात वेगवान धावपटू बनला इतर (MISCELLENEOUS) 4. भारताने तीन आफ्रिकन देशांसाठी सल्लागार सूचना जारी केली 5. 75वा…

Read More

साईचरणी 4.21 लाखांची सोनसाखळी:गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता, दहीहंडी फोडून उत्सवाचा भक्तिमय समारो

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने २८ जुलैपासून सुरू असलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाची गुरुवारी भक्तिमय वातावरणात सांगता झाली. वेदश्री वैभव ओक यांच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी साईभक्तांनी उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घेतला. सांगता दिनी सकाळी ६.५० वाजता संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व त्यांच्या पत्नी वैशाली दराडे यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा…

Read More