Headlines

Godavari to Narmada Yatra Logo Inaugurated; Water Management Fortnight from April 15

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयांतीच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून जलसंपदा विभागाने आयोजित केलेल्या गोदा ते नर्मदा जलयात्रेच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. . जलसंपदा विभागाने जल व्यवस्थापन पंधरवडा दि.१५ एप्रिल पासून केले आहे.याचाच एक भाग म्हणून गोदा ते नर्मदा जल यात्रेची संकल्पना जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवीं…

Read More

रेशन दुकानदारांचा धान्य उचलण्यास नकार:परवाने निलंबित केल्याच्या निषेधार्थ निर्णय, अमरावतीतील 17 लाख नागरिकांच्या स्वस्त धान्याचा प्रश्न गंभीर

अमरावती जिल्ह्यात मे महिन्यापासून रेशन दुकानदारांनी स्वस्त धान्याची उचल व वितरण करण्यास नकार दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे १७ लाख नागरिकांच्या स्वस्त धान्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यात अंत्योदय योजनेचे १ लाख २९ हजार ४६६ कार्डधारक आणि प्राधान्य गटातील १५ लाख ५६ हजार १६ लाभार्थी समाविष्ट आहेत. गेल्या पंधरा दिवसांत जिल्हा प्रशासनाने काही रेशन दुकानदारांचे…

Read More

खासदार वानखडे यांच्या मध्यस्थीने विहिगाव येथील उपोषण स्थगित:रस्ता दुरुस्तीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

अंजनगाव सुर्जी: विहिगाव फाटा ते विहिगाव मुख्य रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी सुरू करण्यात आलेले उपोषण खासदार बळवंतराव वानखडे यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते फिरोज कुरेशी आणि भगवान अभ्यंकर यांनी हे उपोषण सुरू केले होते. खासदारांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर दहा दिवसांत रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले….

Read More

एमपी-यूपी आणि राजस्थानमध्ये तापमान 40°C वर पोहोचले, उष्णतेच्या लाटेचा इशारा:दिल्ली-पंजाबमध्ये 40 किमी प्रतितास वेगाने धुळीचे वादळ येईल, जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे बर्फवृष्टी

गेल्या 15 दिवसांपासून वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तीव्र उष्णतेला ब्रेक लागला होता, पण आता उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतात तापमान वाढू लागले आहे. हवामान विभागाच्या मते, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, सौराष्ट्र कच्छ, बिहार आणि झारखंडमध्ये या आठवड्यात पारा 40°C च्या पुढे जाईल. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेशातील 30 जिल्ह्यांमध्ये आज धुळीच्या…

Read More

12 वर्षीय मुलीच्या स्वादुपिंडाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी:अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयात डॉक्टरांना मिळाले यश

अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) १२ वर्षीय मुलीच्या स्वादुपिंडातील अत्यंत गुंतागुंतीची गाठ यशस्वीरित्या काढण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे मुलीला नवजीवन मिळाले असून, तिच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे. गाठीमुळे या बालिकेचे पोट वरच्या बाजूस सरकले होते. त्यामुळे तिला अन्न गिळण्यास, श्वास घेण्यास आणि चालण्यासही खूप त्रास होत होता. गॅस्ट्रोस्कोपी करतानाही अडथळे येत…

Read More

नोएडामध्ये कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी गोंधळ का घातला?:4 दिवसांपूर्वी हरियाणात 35% पगार वाढला, यूपीच्या कामगारांची मागणी काय आहे?

यूपीमधील नोएडा आणि ग्रेटर नोएडाचा औद्योगिक परिसर सोमवारी अचानक पेटून उठला. ९ एप्रिलपासून सुरू असलेले फॅक्टरी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हिंसक झाले. हजारो कर्मचारी रस्त्यावर उतरले. संतप्त कर्मचाऱ्यांनी १३ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तोडफोड आणि जाळपोळ केली. पोलिसांच्या अनेक गाड्यांना आग लावली आणि दगडफेक केली. या गोंधळामुळे राष्ट्रीय महामार्ग-९ वर अनेक किलोमीटर लांब वाहतूक कोंडी झाली, त्यामुळे कार्यालयात…

Read More

राजधानी एक्सप्रेसमधून 4.26 कोटींचे कोकेन जप्त:महिलेला अटक, नागपुरात DRI ची कारवाई; शॅम्पूच्या बाटल्यांतून सुरू होती तस्करी

राजधानी एक्सप्रेसमधून चाललेल्या एका मोठ्या ड्रग्ज तस्करीचा महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) पर्दाफाश केला आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर केलेल्या या कारवाईत एका महिला प्रवाशाकडून तब्बल ८५३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अमली पदार्थाची किंमत सुमारे ४.२६ कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली असून तिला न्यायालयीन कोठडी…

Read More

काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली, त्यांना घरचा रस्ता दाखवा:शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची खासदार श्रीकांत शिंदेंकडे मागणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत पातळीवर सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. हिंगोलीचे आमदार आमदार संतोष बांगर यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले असून, “ज्या मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, त्यांना घरचा रस्ता दाखवा,” अशी थेट मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे. नांदेड आणि सोलापूर येथे झालेल्या आढावा बैठकांमध्ये…

Read More

उमा भारतींसाठी चेन ओढून पंजाब मेल थांबवली:झाशीत 5 मिनिटे थांबली; रेल्वेने म्हटले- ट्रेन वेळेवर होती, माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले- आधीच सुटली

माजी मुख्यमंत्री उमा भारती यांच्यासाठी रविवारी झाशीमध्ये चेन पुलिंग करून पंजाब मेल थांबवावी लागली. उमा भारती प्लॅटफॉर्मवर पोहोचल्या तेव्हा नवी दिल्लीला जाणारी पंजाब मेल निघाली होती. ट्रेनने अर्धा प्लॅटफॉर्म सोडला होता. उमा यांच्या समर्थकांनी तात्काळ ट्रेन थांबवली. त्यांना ट्रेनच्या फर्स्ट एसी कोच A-1 मध्ये चढायचे होते. पण ट्रेन थांबली तोपर्यंत कोच A-1 यार्डमध्ये पोहोचला होता….

Read More

तेलंगणातील सरकारी शाळेत एआयने शिक्षण:105 जागांसाठी 3500 अर्ज आले; मंत्र्यांनी डिजिटल शाळेसाठी ट्रस्टकडून ₹8 कोटी दिले

तेलंगणाची राजधानी हैदराबादपासून 104 किमी दूर नलगोंडा येथील कोमटिरेड्डी प्रतीक सरकारी शाळेचा पूर्णपणे कायापालट करण्यात आला आहे. आता ही शाळा एसी कॅम्पस, 36 स्मार्ट क्लासरूम, आधुनिक प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि एआय (AI) आधारित शिक्षणाने सुसज्ज अशी मॉडेल सरकारी शाळा बनली आहे. शाळेत मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. इयत्ता 2 आणि 3 साठी खेळ व कृती-आधारित…

Read More