लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंवर आरोप:म्हणाले- जरांगे सरकारचे बाहुले बनले, आरक्षणाऐवजी राजकारण करत असल्याचा दावा
पुण्यात लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे हे सरकारच्या हातचे बाहुले बनले असून, आरक्षणाच्या प्रश्नाऐवजी राजकारणाला अधिक महत्त्व देत असल्याचा दावा हाके यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही जोरदार टीका केली. हाके यांनी जरांगे यांच्या…