Headlines

ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन बाजार:खासदारांच्या खरेदीचा रेट 85 कोटी? एवढे पैसे येतात तरी कुठून? – रोहित पवारांचा सवाल

‘ऑपरेशन टायगर’ आणि ठाकरे गटाच्या खासदार खरेदी-विक्रीच्या चर्चांवरून आता महाविकास आघाडीतील इतर नेतेही आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सत्ताधारी महायुतीवर आणि बंडखोर खासदारांवर थेट शब्दांत प्रहार केला आहे. हा प्रकार म्हणजे अत्यंत किळसवाणा राजकीय व्यभिचार आहे, अशा शब्दांत रोहित पवारांनी आपला संताप…

Read More

Madhuri the elephant will return to Kolhapur from the forest, there was strong opposition from across the state to taking it to the forest a year ago

कोल्हापूर शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील ‘महादेवी’ उर्फ माधुरी हत्तिणीचा वनतारातून परतण्याचा मार्ग सुकर झाला आहे. एक वर्षानंतर ती परत येणार आहे. गुजरातमधील वनताराचे पथक सोमवारी नांदणीत दाखल झाले. . कोल्हापुरात दाखल पथकाने माधुरीसाठी उभारण्यात येत असलेल्या पुनर्वसन केंद्राची पाहणी केली. २८ जुलै २०२५ रोजी तिला वनतारात नेण्यात आले होते. माधुरीला वनतारात नेण्यास कोल्हापुरात मोठा विरोध…

Read More

नवीन कथा लिहिली तर बायको मारेल:विक्रम भट्ट म्हणाले- मुलीने गरोदरपणात चित्रपट सांभाळला, आता नातू आणि कुटुंबाला वेळ देईन

‘हॉन्टेड 3D’ च्या यशानंतर जिथे प्रत्येकजण विक्रम भट्ट यांच्या पुढच्या चित्रपटाची वाट पाहत आहे, तिथे दिग्दर्शक सध्या कुटुंबाला वेळ देऊ इच्छितात. दैनिक भास्करशी बोलताना त्यांनी विनोदी शैलीत सांगितले की, जर आता नवीन कथा लिहायला बसलो तर कदाचित बायको मारेल. त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी कृष्णा गरोदरपणातही चित्रपटाच्या प्रत्येक शॉट आणि फ्रेमवर लक्ष ठेवून होती. जर…

Read More

मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांचा वाद चिघळला:‘गांधीगिरी नाही, गोडसेंची गोळी चालणार- जैनमुनी नीलेशचंद्र

मुंबईत सध्या ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद चिघळल्याचे पाहायला मिळत आहे. जैन समाजातील काही बांधवांनी जैन मुनींसाठी अनेक सोसायट्यांत तसेच फूटपाथवर पांढरे पट्टे रंगवले आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यात आता जैन धर्मगुरू नीलेशचंद्र यांचा एक वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात त्यांनी ‘आता गांधींची गांधीगिरी नाही, तर गोडसेंची गोळी चालणार’, असे…

Read More

मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार:राजाभाऊ वाजेंचा फुटीच्या चर्चांना पूर्णविराम, म्हणाले- एकनाथ शिंदेंचा एकही कॉल आला नाही

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांदरम्यान खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आपण पक्ष सोडणार नसल्याचे ठामपणे सांगितले. मी पक्ष सोडणार नाही, मी पहिल्या दिवसापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे आणि पुढेही त्यांच्यासोबतच राहणार, अशा कडक शब्दांत वाजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या विधानामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे….

Read More

आम्हाला काही लोकांवर शंका, भाजपच्या पाठिंब्याशिवाय काहीच होऊ शकत नाही:न्यायालयाचा निकालही सत्ताधारीच ठरवतात का? देशात भयंकर हुकूमशाही सुरू- अंबादास दानवे

ठाकरे गटाचे काही खासदार फुटणार अशी चर्चा सुरू आहे. या चर्चेमुळे आमचे लोकसभा गटनेते अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. आम्हाला काही लोकांबद्दल शंका आहे, असे ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. तर नागेश पाटील आष्टीकर हे स्वत: उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत. कोणी काही सांगत आहेत, त्यांची सत्यता काय आहे देव…

Read More

गायक सोनू निगमच्या मानेच्या नसा दबल्या:MRI, सिटी स्कॅन झाले, पेन किलर्समुळे घशात जडपणा, म्हणाला- मी भोगत आहे, आत्मविश्वास कमी झाला

गायक सोनू निगम यांच्या मानेच्या नसा दबल्या आहेत. ही माहिती गायकाने स्वतः सोशल मीडियाद्वारे दिली आणि दाखवले की ते पट्ट्या लावून परफॉर्मन्सची तयारी कशी करत आहेत. ही घटना 13 जूनची आहे. सोनू निगम यांनी अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात त्यांनी म्हटले, “बघा, माझ्या नसा दबल्या आहेत. मी तर एका आठवड्यापासून त्रास सहन…

Read More

डॉ. सुधा कांकरिया यांना मराठी नाट्य परिषदेचा विशेष पुरस्कार:सांस्कृतिक मंत्री शेलार‎यांच्या हस्ते गौरव‎

बालरंगभूमीवर गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ सातत्याने आपल्या सेवाकार्याद्वारे अमूल्य योगदान देणाऱ्या अहिल्यानगर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सौ. सुधा प्रकाश कांकरिया यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईत आयोजित एका भव्य सोहळ्यात महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते त्यांना हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि…

Read More

सहकारातील राजकीय हस्तक्षेप अन् भ्रष्टाचार पूर्णपणे थांबवावा लागेल:सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांचे प्रतिपादन‎

राज्यातील सहकारी संस्थांचे कामकाज अजूनही १९६० च्या जुन्या कायद्याने सुरू असल्याने त्यात बदल करणे गरजेचे आहे. सहकार चळवळीला नवी संजीवनी देण्यासाठी सहकारातील राजकीय हस्तक्षेप आणि भ्रष्टाचार पूर्णपणे थांबवावा लागेल. तसेच, ही चळवळ पुढील पिढीने चालवण्यासाठी आता युवा व महिलांना पुढे आणणे गरजेचे असून, वर्षानुवर्षे पदावर असलेल्या ज्येष्ठांनी आपल्या खुर्च्या खाली केल्या पाहिजेत, असे प्रतिपादन सहकार…

Read More

खत विक्री नव्हे, तर विक्रेते बनणार शेतकऱ्यांचे मार्गदर्शक:15 दिवसांच्या कृषी प्रशिक्षणाचा दहीगाव येथे झाला यशस्वी समारोप‎

येथील श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचलित कृषि विज्ञान केंद्र (केव्हीके), दहीगाव आणि कॉमन सर्विस सेंटर, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सचिवांसाठी आयोजित करण्यात आलेले १५ दिवशीय “खते, बियाणे, कीटकनाशके व कृषी निविष्ठा परवानाधारक विक्रेता प्रशिक्षण झाले. १ ते १५ जून २०२६ या कालावधीत झालेल्या या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाला…

Read More