Headlines

महालक्ष्मी सरस 2026:अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्रामीण संस्कृतीचा जागतिक दर्जाचा संगम; फुले दांपत्याच्या विचारांची थीम

महालक्ष्मी सरस 2026 यंदा आपल्या भव्य थीम पॅव्हेलियन, आकर्षक सजावट आणि जागतिक दर्जाच्या संकल्पनेमुळे विशेष चर्चेत आले आहे. महाराष्ट्राची संस्कृती, ग्रामीण जीवन, महिला सक्षमीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम यंदाच्या पॅव्हेलियनमध्ये पाहायला मिळत आहे. यंदाची मुख्य थीम महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दी वर्षाला समर्पित करण्यात आली आहे. स्त्रीशिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि…

Read More

सेवानिवृत्तीनंतर पैसे सुरक्षित ठेवण्यासाठीचे 5 सूत्र:अनेकदा ज्येष्ठ नागरिक त्यांची संपूर्ण ग्रॅच्युइटी, पीएफचे पैसे एकाच बँकेत ठेवतात, असे करू नका

नोकरीची 30-35 वर्षे… घाम गाळून कमावलेले पैसे आणि निवृत्तीनंतर मिळालेला पीएफ, ग्रॅच्युइटीचा एकरकमी निधी. बहुतेक ज्येष्ठ नागरिक धोका टाळण्यासाठी याला सर्वात सुरक्षित मानून बँकेच्या एफडी किंवा बचत खात्यात पूर्ण जमा करतात, पण तुम्हाला माहीत आहे का की जर तुमची बँक संकटात आली किंवा बुडाली, तर तुमची किती रक्कम सुरक्षित आहे? आरबीआयची संस्था- डिपॉझिट इन्शुरन्स अँड…

Read More

विद्यार्थिनीने कुलर मागितले तर मिळाली नोटीस:नागपूरच्या सावित्रीबाई फुले वसतिगृहातील प्रकार; हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा – काँग्रेस

उन्हाळ्यामुळे प्रचंड उकडत असल्यामुळे एका विद्यार्थिनीने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुलरची मागणी केली. त्यानंतर वसतिगृह प्रशासनाने सदर विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस बजावल्याची संतापजनक घटना नागपुरात घडली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा प्रकार लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणारा असल्याची टीका करत सरकारवर आगपाखड केली आहे. आकांक्षा उके असे पीडित विद्यार्थिनीचे नाव आहे. ती नागपुरातील सावित्रीबाई…

Read More

संभाजीनगर-जालना जागेवर शिवसेनेचा दावा;‎ पालकमंत्री म्हणतात, येथे आम्हीच जिंकणार:शिंदेसेनेकडून माजी महापौर नंदकुमार घोडेले, विद्यमान उपमहापौर राजेंद्र जंजाळ इच्छुक

छत्रपती संभाजीनगर-जालना आणि ‎परभणी-हिंगोली या दोन स्थानिक स्वराज्य संस्था ‎‎मतदारसंघांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. ‎‎छत्रपती संभाजीनगर-जालना ही जागा महायुतीत ‎‎शिवसेनाच लढवणार असल्याचा दावा पालकमंत्री ‎‎संजय शिरसाट यांनी केला आहे. शिवसेनेकडून ‎‎सध्याचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि माजी ‎‎महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अनेक ‎‎पदाधिकारी इच्छुक आहेत. विधान परिषदेचे‎ आमदार अंबादास दानवे हे यापूर्वी आमदार होते. ‎त्यानंतर आता…

Read More

विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी घाटनांद्रा परिसरात जि.प. शाळेच्या गुरुजींची धडपड:विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढीचा ध्यास; जिल्हापरिषदेचा शिक्षक आपल्या दारी उपक्रम‎

प्रतिनिधी | घाटनांद्रा सध्याच्या काळात ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची शाळेतील घटती पटसंख्या ही शिक्षण क्षेत्रासमोरील एक गंभीर समस्या बनली आहे. यावर मात करण्यासाठी घाटनांद्रा येथील जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांनी एक अनोखा पुढाकार हाती घेत ‘शिक्षक आपल्या दारी’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षक उन्हाची तिव्रता असतानाही गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर जाऊन पालकांशी थेट संवाद साधत विद्यार्थ्यांना शाळेत…

Read More

प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कार:१२१व्या वर्धापन दिनी डॉ. श्रीकृष्ण काकडे यांचाही सत्कार

पुणे येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा १२१वा वर्धापन दिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. या सोहळ्यात प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार डॉ. श्रीकृष्ण काकडे यांना प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रतिभा रानडे म्हणाल्या की, जीवनाच्या वाटचालीत मी वेगवेगळ्या विचारधारांच्या…

Read More

गिरीश महाजनांनी तेवढा तरी अजितदादांचा आदर्श घ्यावा:व्हायरल व्हिडिओवरून अमोल मिटकरींचा सल्ला; मुरलीधर मोहोळ यांच्यावरही निशाणा

वरळी येथे भाजपतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे सर्वसामान्य महिलेने संताप व्यक्त करत थेट मंत्री गिरीश महाजन यांना ‘गेट आऊट’ म्हटले. या महिलेचा हा रुद्रावतार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यावर गिरीश महाजन यांनी त्यांची भाषा योग्य नव्हती असे म्हटले आहे. आता यावर…

Read More

रांजणगाव महागणपती मंदिर 3 महिने बंद राहणार:जतन व संवर्धन कामांमुळे 15 एप्रिल ते 31जुलै 2026 पर्यंत भाविकांना प्रवेश नाही

श्री महागणपती मंदिर, रांजणगाव येथे सुरू असलेल्या जतन व संवर्धन कामांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, १५ एप्रिल २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ही कामे अष्टविनायक आराखड्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या निधीतून हाती घेण्यात आली आहेत. पुरातत्त्व विभागामार्फत ही दुरुस्ती व संवर्धनाची कामे मागील तीन महिन्यांपासून…

Read More

शेतकऱ्यांना २ लाखांच्या कर्जमाफीचा निर्णय लवकरच:मुख्यमंत्री याविषयी अत्यंत सकारात्मक, कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती

राज्य सरकार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा दिलासा देण्याच्या भूमिकेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या निर्णयाविषयी सकारात्मक आहेत. त्याअनुषंगाने आवश्यक माहिती गोळा करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. शेतकरी गरजेपोटी पीक कर्ज किंवा इतर कर्ज घेतात. नवीन घेतलेल्या कर्जाचा भरणा शेतकरी करत असले तरी, त्यांच्या…

Read More

Govt Employees Dearness Allowance Hiked 2%

नवी दिल्ली21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 2% वाढीला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (18 एप्रिल) दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याची घोषणा करण्यात आली. यामुळे 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना फायदा होईल. सरकारने महागाई भत्ता (DA) 58% वरून 60% केला आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये महागाई भत्ता…

Read More