Headlines

आनंदाचे अश्रू आणि जुन्या आठवणी; घोटवीत 24 वर्षांनंतर भरली शाळा:पाचपुते विद्यालयात स्नेहमेळावा उत्साहात, माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला मदत‎

श्रीगोंदे4 तासांपूर्वी कॉपी लिंक तालुक्यातील घोटवी येथील तुळसाई पाचपुते माध्यमिक विद्यालयाच्या सन १९९९-२००० या प्रथम बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २४ वर्षांनंतर एकत्र येत ‘स्नेहमेळावा व कृतज्ञता सोहळा’ अत्यंत भावनिक वातावरणात साजरा केला. आयुष्याच्या धावपळीत विखुरलेले हे मित्र प Source link

Read More

सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी:विधान परिषदेसाठी मुलं, नातेवाईकांसाठी लॉबिंग; देवगिरीवर राजकीय खलबतं रंगली

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून मुंबईतील देवगिरी बंगल्यावर नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. विविध मतदारसंघांतील जागा आपल्या पक्षाला किंवा समर्थकांना मिळाव्यात यासाठी महायुती आणि इतर पक्षांतील नेते जोरदार लॉबिंग करत असल्याचे चित्र दिसत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी अनेक इच्छुक नेत्यांनी हजेरी लावल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विधान परिषद…

Read More

पारा 43.7 अंशांवर; उद्यापासून उष्णतेच्या लाटा:आगामी तीन दिवसात अकोल्याचे तापमान 45 अंशांवर जाण्याची शक्यता

तापमानाचा पारा पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. बुधवारी अकोल्याचा पारा ४३.७ अंशांवर पोहोचला. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने विदर्भात यलो अलर्ट जारी करत शुक्रवार ते रविवार दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आगामी पाच दिवसात तापमानात २ ते ४ अंशांदरम्यान वाढ होणार आहे. ४८ तासांत पारा २ अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे २९…

Read More

शिऊर येथील हॉटेलसह 8 दुकानांना लागली भीषण आग:जीवितहानी नाही, आगीत झाले लाखोंचे साहित्य जळून खाक, साेमवारी पहाटेची घटना‎

प्रतिनिधी | शिऊर वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे सोमवारी (११ मे) रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शासकीय विश्रामगृहासमोरील गॅरेजला आग लागली. ही बाब कुणाच्याही लक्षात न आल्याने शेजारची दुकाने आगीच्या विळख्यात सापडली. तासाभरात आठ ते दहा दुकानांना भीषण आग लागली. दुकान, हॉटेल, पानटपरी, पंक्चर दुकानासह इतर छोट्या-मोठ्या दुकानांमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या…

Read More

राम माधव म्हणाले- भारताने अमेरिकेसाठी काय नाही केले:टॅरिफ सहन केला, रशिया-इराणकडून तेल खरेदी करणे थांबवले; नंतर माफी मागितली, म्हटले- चुकीची तथ्ये दिली

भाजप नेते आणि RSS नेते राम माधव यांच्या अमेरिका आणि भारताच्या संबंधांवरील विधानावरून वाद निर्माण झाला आहे. माधव यांनी वॉशिंग्टनमध्ये एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, भारताने अमेरिकेसोबत चांगले संबंध राखण्यासाठी काय नाही केले. ते म्हणाले, ‘भारताने इराणकडून तेल खरेदी करणे थांबवले, रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवण्यास सहमती दर्शवली आणि अमेरिकेच्या शुल्काचा (टॅरिफ) देखील विरोध केला नाही….

Read More

संघ मातीतला, म्हणून रुजला; मार्क्सवाद संपला:'मला उमगलेला संघ' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात भाऊ तोरसेकरांचे प्रतिपादन

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी प्रतिपादन केले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार हा भारतीय मातीतील असल्याने तो जनमानसात रुजला आहे, तर मार्क्सवादी विचार आयात केलेला असल्याने आणि कालबाह्य झाल्याने तो संपला आहे. ‘मला उमगलेला संघ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.पुण्यातील टिळक रस्त्यावरील लेडी रमाबाई सभागृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ…

Read More

मला लाथा घालून हाकलण्याचा प्रयत्न झाला:धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत; मराठाला भवनासाठी उपलब्ध करून दिली 28 गुंठे जमीन

मागील 2-3 वर्षांत जे काही घडले त्यामुळे माझ्या कर्तव्यात कोणताही बदल झाला नाही. मी जात, पात, धर्म सोडून राजकारण झाले. पण अखेर मला लाथा घालून हाकलण्याचा प्रयत्न झाला, अशा शब्दांत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानने मराठा भवनासाठी तब्बल…

Read More

दिव्य मराठी एक्स्पोज:प्रा. लोंढेंच्या मारेकऱ्यांना संरक्षण देणाऱ्या पीआय ताटेंच्या निलंबनाची शिफारस, डीसीपींचा चौकशी अहवाल ‘दिव्य मराठी’च्या हाती

सेवानिवृत्त प्रा. राजाभाऊ लोंढे यांचा फेब्रुवारीमध्ये दृश्यम स्टाइलने खून झाला होता. यातील आरोपींना पाठीशी घालत उस्मानपुरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे, हे आरोपी असल्याचे माहिती होऊनही गुन्हा दाखल केला नाही. आरोपी विशाल राठोड व त्याचे साथीदार ६ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत तब्बल ३६ दिवस पोलिस ठाण्यात येऊन…

Read More

अशोक खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित:143 वेळा कॉल; खरातच्या पत्नीच्या नावाने गुंतवणूक केल्याचाही आरोप

अशोक खरात प्रकरणात राजकीय नेत्यांच्या सहभागानंतर आता प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांना या प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. खरातसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा गंभीर आरोप भांडे यांच्यावर ठेवण्यात आला असून, याच कारणास्तव त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिजित भांडे यांच्या निलंबनाचे आदेश दिल्याचे समजते….

Read More

पैसे उकळणारे वाहतूक पोलिस निलंबित:पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांचे कारवाईचे आदेश

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून दंडात्मक कारवाई करण्याऐवजी पैसे उकळल्याप्रकरणी वाहतूक शाखेतील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी या निलंबनाचे आदेश दिले. समाजमाध्यमांवर या घटनेची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर याची गंभीर दखल घेण्यात आली. निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे पोलिस हवालदार अंकुश रामा पवार आणि लक्ष्मण बालाजी रामगडे अशी…

Read More