हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल:भूसंपादन आदेशांवर सह्या; तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना जामीन नाही
बीड भूसंपादन लवाद प्रकरणातील ३१० कोटींच्या बनावट आणि मागील तारखेच्या (बॅकडेटेड) आदेशांवर स्वतः अविनाश पाठक यांच्याच स्वाक्षऱ्या असल्याचे हस्ताक्षर तज्ज्ञांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. यागुन्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचाथेट आणि सक्रिय सहभाग सिद्धझाल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अभय वाघवसे यांनीजामीन देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे पाठकयांच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला असून, ७मेपासून न्यायालयीन…