Headlines

कालव्यातून पाईप ओढताना पाय दोरीत अडकला:तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू, हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील घटना

वसमत तालुक्यातील गणेशपूर शिवारात कालव्यातून पाईप नेतांना हात अन पाय दोरीत अडकल्याने तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 12 अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गणेशपूर गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील गणेशपूर शिवारात बाभणाजी वाघमारे (38) यांचे शेत…

Read More

India Chemists Strike Over Online Pharma Competition; Emergency Medicine Supply Uninterrupted

Marathi News National India Chemists Strike Over Online Pharma Competition; Emergency Medicine Supply Uninterrupted 9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) च्या घोषणेनंतर, बुधवारी औषधांच्या बेकायदेशीर ऑनलाइन विक्रीला आणि मोठ्या कंपन्यांच्या स्पर्धेला विरोध म्हणून देशभरातील 15 लाखांहून अधिक मेडिकल स्टोअर्स बंद राहतील. AIOCD चे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले की,…

Read More

मासेमारी बंदी 15 ऑगस्टपर्यंत वाढली:मच्छिमारांना 50 हजारांच्या मदतीचा राज्य सरकारचा विचार, नितेश राणेंची विधानसभेत मोठी घोषणा

राज्यातील मच्छिमारांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यंदा पावसाळा उशिराने सुरू झाल्याने आणि समुद्री परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. यामुळे आर्थिक फटका बसणाऱ्या मच्छिमारांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत…

Read More

जनगणना देशाच्या विकासाचा पाया; गाफील राहू नका:देवळाली प्रवरा पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन

प्रतिनिधी | राहुरी आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. “जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नसून ती देशाच्या उज्ज्वल भविष्याचा आणि विकासाचा पाया आहे,” असे प्रतिपादन मुख्याधिकारी तथा चार्ज अधिकारी ऋषिकेश पाटील यांनी केले. शासकीय योजनांचा लाभ, निधीचे नियोजन आणि सामाजिक-आर्थिक धोरणांची आखणी ही…

Read More

35 मिनिटांत शेतकऱ्याचे 82 हजार रुपये पळविले:आखाडा बाळापूर पोलिसांत गुन्हा दाखल, सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध सुरू

आखाडा बाळापूर येथे मध्यवर्ती बँकेतून काढलेले पैसे महाराष्ट्र बँकेत भरण्यासाठी जात असतांना अवघ्या ३५ मिनिटांच्या कालावधीत एका शेतकऱ्याचे ८२ हजार रुपये चोरट्यांनी पळविल्याची घटना मंगळवारी ता. २ दुपारी घडली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील कसबे…

Read More

‘देऊळ बंद 2’चा बॉक्स ऑफिसवर धडाका:रितेश देशमुखच्या ‘वेड’ला मागे टाकले, सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांत चौथ्या स्थानी

प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद 2 हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 20 दिवसांत तब्बल 62 कोटी रुपयांची नेट कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने रितेश देशमुखच्या सुपरहिट ‘वेड’ चित्रपटाची कमाई मागे टाकत सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या…

Read More

सिगारेट न दिल्याने वृद्धाचा खून:अमरावतीत एकाला अटक, दोन आरोपी फरार

सिगारेट न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ६५ वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना बुधवार, २४ जून रोजी सकाळी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी-गोपालनगर मार्गावरील सूतगिरणीजवळ उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी काही तासांतच एका आरोपीला अटक केली असून, दोन आरोपी अद्याप फरार आहेत. मृत व्यक्तीचे नाव माणिकराव बळीरामजी बोरकर (६५, रा. गोदावरी कॉलनी,…

Read More

'महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणा'ला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी:असे धोरण राबवणारे देशातील पहिले राज्य, मंत्री आशिष शेलारांची माहिती

राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री आशिष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळाने राज्याच्या ‘महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणाला’ नुकतीच मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सहकार्याने राज्याच्या इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाने हे धोरण तयार केले आहे. अशा प्रकारचे सर्वंकष…

Read More

जयपूर-भोपाळसह 19 शहरांमध्ये हीट ॲक्शन प्लॅन अपूर्ण:20 शहरांमध्ये फक्त अहमदाबादमध्ये लागू; 2025 मध्ये 40 हजार प्रकरणे, 110 मृत्यू

शहरांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी तयार केलेला हीट ॲक्शन प्लॅन बहुतेक शहरांमध्ये पाणपोई लावणे, सल्लागार सूचना जारी करणे आणि रुग्णालयांमध्ये तात्पुरती व्यवस्था करण्यापुरता मर्यादित आहे. 2016 मध्ये सरकारने पहिल्या टप्प्यात दिल्ली, अहमदाबाद, इंदूर, भोपाळ, जयपूर आणि चेन्नईसह 20 शहरांसाठी ही योजना सुरू केली होती. उष्णतेच्या लाटेचा (लू) प्रभाव कमी करणे आणि उन्हाळ्यात सामान्य कामकाज सुरू ठेवणे हा…

Read More

Heat wave in 8 states including Maharashtra; 1 death due to heatstroke in Gondia, Banda @ 47.60 hottest place in the country for 5th consecutive day

Marathi News National Heat Wave In 8 States Including Maharashtra; 1 Death Due To Heatstroke In Gondia, Banda @ 47.60 Hottest Place In The Country For 5th Consecutive Day नवी दिल्ली3 तासांपूर्वी कॉपी लिंक यूपीचे बांदा सलग पाचव्या दिवशी देशातील सर्वात उष्ण ठिकाण राहिले. गुरुवारी बांदाचे तापमान ४७.६ अंश होते. १७ मे रोजी ४६.४ अंश,…

Read More