Headlines

राज्यात उष्णता आणि पावसाचा दुहेरी खेळ:हवामान विभागाकडून विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी, मराठवाड्यात उन्हाचा चटका कायम

राज्यात मान्सूनपूर्व घडामोडींमुळे 13 जून रोजी हवामानाचा दुहेरी प्रभाव पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या काही भागात विशेषतः मराठवाड्यात उष्णतेची लाट असणार आहे, तर काही भागांत पावसाची हजेरी असणार आहे. संपूर्ण राज्याचा विचार केल्यास, 6 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट, 10 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, विदर्भातील 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि 2 जिल्ह्यांना…

Read More

पेपरफुटीच्या क्लाससाठी घर देणारे डाॅ. शिरुरे सीबीआयचे साक्षीदार:नीटप्रकरणी लातूरचे बालराेगतज्ज्ञ डाॅ. शिरुरेंना चौकशीसाठी घेण्यात आले होते ताब्यात

नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी करून त्यांना गुरुवारी रात्री सीबीआयचा साक्षीदार करण्यात आले. याआधी नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीएचा (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) पेपर सेटर, लातूरचा प्राध . त्याच्या जबाबावरून सीबीआयला असा संशय आला की, डॉ. शिरुरेंनी यांनी आपल्या मुलासाठी पेपर खरेदी केला असावा. प्रा. कुलकर्णीने डॉ. शिरुरेंच्या…

Read More

राज्यात गुन्हेगारांना यंत्रणेचा धाक उरला नाही:विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा पारित करा, आमदार रोहित पवार यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील महिला व मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी राज्यात गुन्हेगारांना यंत्रणेचा धाक राहिला नसल्याचा आरोप करत सरकारला एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा पारित करण्याचा सल्ला दिला आहे. महिला व मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना शिक्षा देण्यात कायदेच अडचण ठरत…

Read More

ईव्हीएमची 'अग्निपरीक्षा':इतिहासात पहिल्यांदाच 17 तारखेला मतदान यंत्राची होणार 'डायग्नोस्टिक टेस्ट'; नेमके काय होणार? वाचा

निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम (EVM) यंत्रांची १६ आणि १७ एप्रिल रोजी ‘डायग्नोस्टिक टेस्ट’ केली जाणार आहे. माजी मंत्री नसीम खान यांनी निवडणूक निकालाला कायदेशीर आव्हान दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, देशाच्या निवडणूक इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच तांत्रिक तपासणी…

Read More

'कसं काय?' आरोग्य गीत ग्रामीण भागात लोकप्रिय:'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाचा संदेश पोहोचवते

राज्य शासनाच्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानांतर्गत जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले ‘कसं काय?’ हे आरोग्य गीत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे. या गीतातील आरोग्यदायी संदेशाचा नागरिकांवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी मुंबईत या गीताचा शुभारंभ करण्यात आला. अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी ऐकविल्या जाणाऱ्या या गीताच्या माध्यमातून निरोगी…

Read More

मुंबई विमानतळावर ₹38 कोटींचे 29.37 किलो सोने जप्त:24 केनियन महिलांना अटक, कपड्यांमध्ये आणि बॅगमध्ये लपवून आणत होत्या

मुंबई विमानतळावर बुधवारी २९.३७ किलो सोन्यासह २४ केनियन महिलांना अटक करण्यात आली. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) या महिलांकडून ₹३७.७४ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. या महिला सोने कपड्यांमध्ये आणि बॅगमध्ये लपवून आणत होत्या. वास्तविक पाहता, केनियातील नैरोबी येथून येणाऱ्या काही महिला प्रवासी सोने घेऊन मुंबईत पोहोचणार असल्याची माहिती DRI ला मिळाली होती. यानंतर छत्रपती…

Read More

गुजरातमध्ये मुंबई पोलिसांच्या छाप्यात 74 कोटींचा ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त:ड्रग्ज माफियांविरोधात साकीनाका पोलिसांची थेट राज्याच्या सीमेपार कारवाई

राज्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला तोडण्यासाठी मुंबई पोलिसांनी आता थेट आंतरराज्य सीमा ओलांडून आक्रमक पवित्रा घेतला आहे. साकीनाका पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात धाड टाकत ७४ कोटी ७६ लाख रुपये किमतीचा मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांना मोठा दणका बसला असून मुंबईतील पुरवठा साखळीचा मुख्य दुवा तुटला…

Read More

पेद्दीमधून हटवले जान्हवी कपूरचे वादग्रस्त सीन:दिग्दर्शकाने मान्य केले- काही सीन दिशाभूल करणारे होते; जान्हवीला बोल्ड दाखवल्याने वाद सुरू झाला

साउथ स्टार राम चरण आणि जान्हवी कपूरचा चित्रपट ‘पेद्दी’ बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे, पण चित्रपटात जान्हवीच्या भूमिकेला गरजेपेक्षा जास्त बोल्ड दाखवल्याने वाद निर्माण झाला होता. प्रेक्षकांच्या विरोधामुळे, चित्रपटाचे दिग्दर्शक बुच्ची बाबू सना यांनी पुष्टी केली आहे की चित्रपटातून सर्व वादग्रस्त दृश्ये काढून टाकण्यात आली आहेत. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कबूल केले की…

Read More

एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये ई-मोबिलिटी सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू:स्टार्टअप, उद्योग व विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी डब्ल्यूपीयू) येथे इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी ‘सेंटर फॉर एक्सलन्स इलेक्ट्रिक व्हेइकल्स’ची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहने आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन, विकास आणि कौशल्य विकासावर भर दिला जात आहे. माईर्स एमआयटीचे संस्थापक व सेंटर फॉर एक्सलन्स इलेक्ट्रीक व्हेइकल्सचे संचालक प्रा. प्रकाश जोशी यांनी पत्रकार…

Read More

सलीम कुमारच्या अंत्यसंस्कारात छायाचित्रकारांवर मुलाचा संताप:म्हणाले- आम्हाला शांततेत निरोप देऊ द्या; पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केले

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते मल्याळम अभिनेते सलीम कुमार यांच्या पार्थिवावर रविवारी केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील त्यांच्या निवासस्थानी पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सलीम कुमार यांचे निधन शनिवारी झाले होते. अंत्यसंस्कारावेळी तेथे उपस्थित असलेल्या प्रचंड गर्दीमुळे आणि पापाराझींच्या उपस्थितीमुळे त्यांचे मोठे पुत्र चंदू अस्वस्थ झाले. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओनुसार, चंदू यांनी तेथे उपस्थित असलेल्या छायाचित्रकारांवर…

Read More