सुपर अल निनोमुळे शेतकरी पुन्हा संकटात:शेतकरी अन् मजुरांना वेतन आयोगाच्या धर्तीवर थेट मदत द्या, विजय जावंधिया यांची मागणी
वातावरणातील तीव्र बदल आणि ‘सुपर अल निनो’मुळे यंदा जून महिन्यात पावसाने मारलेल्या ओढीमुळे देशातील शेती आणि शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांनी या गंभीर परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. भारत हा कृषीप्रधान देश असून 50 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून असल्याने जूनमध्ये 45 टक्क्यांपेक्षा कमी झालेला पाऊस…