शिक्षणामुळेच बुद्धिप्रामाण्यवादी माणूस घडतो- डॉ. गव्हाणे:कन्नड येथील शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ उत्साहात
शिक्षणाकडे केवळ उद्योग, व्यवसाय, नोकरी किंवा रोजगाराचे साधन या मर्यादित दृष्टिकोनातून पाहणे चुकीचे आहे. शिक्षणामुळे मन आणि मेंदू चिकित्सक बनतात. समाजाला नैतिक आणि विवेकवादी माणूस घडवण्याचे खरे काम शिक्षणच करते, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले. कन्नड येथील शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित पदवी प्रदान…