Headlines

सौंदाळे येथे पाणंद रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी केला रस्तारोको:रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी‎

सौंदाळा (ता.नेवासे) येथील गावठाण ते भेंडा-वडाळा रस्त्यालगत असलेला सुमारे दीड किलोमीटर लांबीचा पाणंद रस्ता अतिक्रमण मुक्त करून शेतकऱ्यांसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी बुधवारी शेतकऱ्यांनी भर पावसात नेवासे-शेवगाव राज्यमार्गावर सौंदाळा येथे रस्तारोको आंदोलन केले. सौंदाळा गावठाण ते भेंडा-वडाळा रस्त्यालगत असलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यावरील सर्व अतिक्रमण काढून हा रस्ता कायमस्वरूपी खुला करुन या रस्त्याचे अधिकृत सीमांकन करून…

Read More

दिल्ली येथील लाठीमाराचा निषेध; मोर्शीत विद्यार्थ्यांची तहसीलवर धडक:जिल्ह्यात निषेध आंदोलन, अंजनगाव बारीतही आंदोलनाला पाठिंबा‎

दिल्ली येथील जंतरमंतर परिसरात आपल्या न्याय मागण्यासाठी शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी चार्जचा मोर्शी शहरात सर्वपक्षीय कार्यकर्ते, विद्यार्थ्यांद्वारे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आल . दिल्ली जंतर-मंतर परिसरात विद्यार्थ्यांवर झालेली मारहाण ही अत्यंत निषेधार्ह व दुर्दैवी घटना आहे.कोणत्याही विद्यार्थ्यांवर त्याचे विचार मांडल्यामुळे किंवा लोकशाही मार्गाने आंदोलन केल्यामुळे हिंसाचार होणे…

Read More

चांदूर बाजार येथे विद्यार्थी, नागरिकांचा आक्रमक मोर्चा:दिल्लीतील लाठीचार्जचा केला निषेध, तहसीलदारांना निवेदन‎

दिल्ली येथील जंतर-मंतरवर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर २० जुलै रोजी झालेल्या लाठीचार्ज व अश्रुधुराच्या वापराच्या निषेधार्थ चांदूर बाजार येथे शांततापूर्ण मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी चौकातून दुपारी १२ वाजता निघालेल्या मोर्चा तहसील कार्यालयामध्ये पोहोचून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात जंतर-मंतर येथील घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने…

Read More

दिल्लीतील विद्यार्थ्यांसाठी अण्णा हजारे मैदानात:अहिल्यानगरात आज मौन धरणे आंदोलन; पंतप्रधान मोदींना पाठवले पत्र

नवी दिल्लीतील जंतरमंतरवर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भक्कम पाठिंबा दिला आहे. देशात लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांना दडपशाहीने चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत, अण्णा हजारे आज अहिल्यानगरमध्ये एक दिवसीय ‘मौन धरणे’ आंदोलन करणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र…

Read More

आंदोलन हिंसक होणे अत्यंत दुःखद बाब:दीर्घकाळ शांततेनंतर सलमान खानने आंदोलनाला पाठिंबा दिला, म्हणाला- याला राजकीय रंग देऊ नका

घकाळ शांततेनंतर, जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांसोबत झालेल्या हिंसेविरोधात आवाज उठवणारे सलमान खान हे चित्रपट उद्योगातील पहिले सुपरस्टार बनले आहेत. त्यांनी केवळ विद्यार्थ्यांसोबत झालेल्या हिंसेचा तीव्र निषेध केला नाही, तर त्यांच्या आंदोलनाला योग्य ठरवले. त्यांनी आशा व्यक्त केली आहे की सरकार लवकरच त्यांना पाठिंबा देईल आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होईल. त्याचबरोबर अभिनेत्याने सांगितले की, हा केवळ विद्यार्थी…

Read More

गाळयुक्त शिवारने बदलले वीरगव्हाणचे चित्र:जिल्हा नियाेजन समितीच्या खर्चातून केलेल्या सोयीमुळे 150 शेतकऱ्यांना फायदा

शासनाच्या ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ या योजनेमुळे तिवसा तालुक्यातील भिवापूर ग्रा.पं. अंतर्गत वीरगव्हाण येथे जलसंधारणाचा एक आदर्श पॅटर्न निर्माण झाला. येथील जलाशयामुळे १५० शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली असून त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पड . राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या समितीचे अध्यक्ष आहे. यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनातूनच हा जलाशय बांधला गेला. विशेष…

Read More

जिल्ह्यात 24 तासांत 15.7 मिमीची नोंद; एका जणाचा बळी:4 घरे पडली, दोन दिवसांपासून संततधार पाऊस, जलसाठे वाढले, शेतकरी सुखावले‎

तब्बल दहा दिवसांनंतर जिल्ह्यात मंगळवारपासून सर्वदूर संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे शेतकरी सुखावले असून, पावसाच्या वार्षिक सरासरीतही चार टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसरीकडे या पावसाने एक बळी घेतला असून, दोन तालुक्यातील चार घरेही जमीनदोस्त झाली. दरम्यान दर्यापूर तालुक्यातील गोळेगाव येथे वीज पडल्याने एका शेतकऱ्याला प्राण गमवावे लागले, तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ३, अमरावतीच्या ग्रामीण भागातील…

Read More

वंचित बहुजन आघाडीचा आज 'महाराष्ट्र बंद':कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा, जबरदस्ती केल्यास कारवाईचा इशारा

नवी दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज्यभरात, विशेषतः मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंददरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच जबरदस्तीने दुकाने किंवा व्यवहार बंद पाडले जाऊ नयेत, यासाठी पोलिसांनी ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना…

Read More

विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, बॉलिवूड दिग्गजांनी आवाज उठवला:अनुपम खेर म्हणाले- हे वर्तन नसावे; रत्ना-सीमा, राजकुमार राव यांनीही पाठिंबा दिला

दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनुपम खेर, रत्ना पाठक शाह, सीमा पाहवा आणि राजकुमार राव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सर्वात निष्पक्ष आणि प्रामाणिक म्हटले, तसेच त्यांना बाहेरील राजकीय पक्षांच्या अजेंड्यापासून सावध…

Read More

परीक्षेतील भ्रष्टाचारविरोधात एल्गार; विद्यार्थ्यांचे आंदोलन:आंदोलनावरील कारवाईचा निषेध; पावसातही एकवटली तरुणाई‎

एमपीएससी, यूपीएससी, नीट, एसएससी, शिक्षक भरतीसह विविध स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेत सातत्याने होत असलेल्या गैरव्यवहार, भ्रष्टाचारविरोधात बुधवारी तरुणाईने एल्गार पुकारला. विद्यार्थी- विद्यार्थिनींनी भरपावसातच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटत नीट पेपर फुटीबाबत कठोर कारवाईसह केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी लावून धरली. दिल्ली येथे आंदोलक विद्यार्थी- विद्यार्थिनीवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध नोंदवत स्वतंत्र चौकशीचा आग्रह…

Read More