Headlines

Uday Samant Hits Out at Uddhav Thackeray; Operation Tiger Continues

ठाकरे गटातून शिवसेनेत येणाऱ्यांचा ओघ कायम राहणार असून ‘ऑपरेशन टायगर’ हा शब्द वापरण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशाची प्रक्रिया सातत्याने सुरू राहील, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला. त्याचवेळी दिल्लीतील जंतरमंतरवरील . ‘ऑपरेशन टायगर’ सुरूच राहणार, अनेक नेते संपर्कात ‘ऑपरेशन टायगर’बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, ऑपरेशन टायगर म्हणण्यापेक्षा एकनाथ…

Read More

तुकाराम मुंढेंच्या बदलीच्या भानगडीत पडू नका, अन्यथा…:मनोज जरांगेंचा राज्य सरकारला थेट इशारा, नेमके काय म्हणाले जरांगे?

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यात भेसळखोरांविरोधात उघडलेली धडक मोहीम सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या कारवाईच्या धास्तीने राज्यातील अनेक पानाच्या टपऱ्या बंद असल्याचे चित्र आहे. अन्नपदार्थांत भेसळ केल्याचे उघडकीस आल्यास थेट मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे कठोर आदेश मुंढे यांनी दिल्याने भेसळखोरांचे चांगलेच धाबे दणाणले…

Read More

भूत बंगलाच्या निर्मात्यांवर नॉन-पेमेंटचे आरोप:दावा- विक्रेत्यांचे 48 लाख रुपये थकले, बालाजी टेलीफिल्म्सने आरोप फेटाळले

काही विक्रेत्यांनी अक्षय कुमार अभिनित ‘भूत बंगला’ चित्रपटाच्या निर्मात्यांवर पैसे न दिल्याचा आरोप केला आहे. विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, चित्रपटाची निर्मिती कंपनी बालाजी टेलीफिल्म्सकडे त्यांचे 48 लाख रुपये थकीत आहेत. एकता कपूर चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत असतानाच हे दावे समोर आले आहेत. मिड डेच्या वृत्तानुसार, ‘भूत बंगला’मध्ये काम करणाऱ्या विक्रेत्यांनी सांगितले आहे की, त्यांची…

Read More

'राईट ऑफ'मुळे सामान्य लोकांवर विपरीत परिणाम:निधी नसतानाही सरकारकडून दुटप्पी धोरण, लेखक-दिग्दर्शक वरुण सुखराज यांचे मत

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत लेखक-दिग्दर्शक वरुण सुखराज यांनी मोठे विधान केले आहे. बड्या उद्योजकांचे हजारो कोटींचे कर्ज ‘राईट ऑफ’ (निर्लेखित) केल्याने देशातील बँकिंग व्यवस्था आणि सामान्य लोकांवर विपरीत परिणाम होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. योजनांसाठी सरकारकडे निधी नसतानाही हे दुटप्पी धोरण राबवले जात असल्याचे ते म्हणाले. सुखराज यांनी बँकांच्या ‘मिनिमम बॅलन्स’ धोरणावरही…

Read More

राजूर येथील प्रस्तावित अपर तहसील कार्यालयाचा सुधारित अहवाल दाखल:4 महसूल मंडळ, 22 सज्जा, 63 गावे राहतील अपर तहसील अंतर्गत‎

‘अ’ दर्जा प्राप्त राजुरेश्वराला तालुक्याचा दर्जा मिळावा, यासाठी शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक व तालुका कृती समितीकडून १३ वर्षांपासून संघर्ष केला जात आहे. शासनाने नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालय व अपर तहसील कार्यालय निर्मिती व विभाजनासाठी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीच्या निकषांप्रमाणे भोकरदन तालुका विभाजन होऊन राजूरला अपर तहसील कार्यालय होण्यासाठी…

Read More

कॉरिडॉर आरिष्ट निवारणार्थ विष्णुयाग:पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून 7 दिवसीय यज्ञाचे आयोजन; 15 जून रोजी मिरवणूक‎

श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रस्तावित कॉरिडोर रुपी अरिष्ट (संकट) निवारणार्थ आणि श्री पुरुषोत्तम मासाचे (अधिक मास) औचित्य साधून विशेष सात दिवसीय विष्णूयागाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्तदिनात्मक विष्णूयागाच्या (यज्ञ) आज दुसऱ्या दिवसाच्या प्रथम सत्राला उत्साहात सुरुवात झाली आहे. दिलेल्या माहितीनुसार, हा विष्णूयाग दि. ९ ते १५ जून या कालावधीत दररोज सकाळी ७.३० ते ११.३०…

Read More

मोहोळच्या विकासाला मुंबईतून ग्रीन सिग्नल:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत सकारात्मक चर्चा; आमदार राजू खरे यांच्या पाठपुराव्याला यश‎

मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आमदार राजू खरे यांनी मुंबईत जोरदार फिल्डिंग लावली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आमदार खरे यांनी मतदारसंघातील रखडलेल्या प्रकल्पांचा पाढा वाचला. या भेटीत उपमुख्यमंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत आमदार खरे यांनी सुचवलेल्या दोन महत्त्वाच्या विकासकामांसाठी तब्बल १० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला आहे. यामुळे मतदारसंघातील विकासकामांना…

Read More

ग्रामदैवत विशाल गणेशाला ११ हजार १११ आंब्यांचा नैवेद्य:सकाळी अभिषेक दुपारी महापूजा करुन आरती

प्रतिनिधी|अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात अक्षय तृतीयानिमित्त श्री विशाल गणेशाला १११११ आंब्यांचा नैवेद्य दाखवून आंब्यांची सजावट करण्यात आली होती. सकाळी अभिषेक करण्यात आला. दुपारी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, छाया फिरोदिया, आशा फिरोदिया, अनुष्का फिरोदिया, गौरव भंडारी, काव्या फिरोदिया यांच्या हस्ते महापूजा करुन आरती करण्यात आली. याप्रसंगी पुजारी संगमनाथ महाराज, देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव…

Read More

राजकारणात काहीही अशक्य नाही:दोन्ही राष्ट्रवादी येत्या 15 दिवसांत एकत्र येणार, शिंदे-ठाकरेंची मनोमिलन होणार; रवी राणांचा दावा

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या रोज नव्या चर्चा आणि अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच आता आमदार रवी राणा यांनी एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. “येत्या १५ दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट (शरद पवार गट आणि अजित पवार गट) एकत्र येतील, असा मोठा दावा रवी राणा यांनी केला आहे. एवढेच नाही, तर खासदार सुप्रिया सुळे आणि…

Read More

सौंदाणेत रामदेव बाबा मंदिरात चोरी:5.5 किलो दागिने व रोकड लंपास, मागील दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश, पंचक्रोशीत संताप‎

श्री रामदेवजी बाबा मंदिरात रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास १२ लाख रुपयांची धाडसी चोरी झाली. कडेकोट सुरक्षा आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असतानाही चोरट्यांनी मंदिराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून ५.५ किलो चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली. चोरट्यांचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीत तीव्र संताप व्यक्त होत असून, चोरांना तत्काळ…

Read More