मनोज जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंवर घणाघात:ज्ञानेश्वर वाकडे मृत्यू प्रकरणात म्हणाले, परळीवाल्याचे गुंड मस्तावलेत; सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून केंद्रावरही हल्लाबोल
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील तसेच केंद्रातील राजकीय परिस्थितीवर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. परळी येथील ज्ञानेश्वर वाकडे मृत्यू प्रकरणी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. दुसरीकडे, ‘नीट’ (NEET) पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांनी थेट केंद्र सरकार…