Headlines

मनोज जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंवर घणाघात:ज्ञानेश्वर वाकडे मृत्यू प्रकरणात म्हणाले, परळीवाल्याचे गुंड मस्तावलेत; सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून केंद्रावरही हल्लाबोल

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील तसेच केंद्रातील राजकीय परिस्थितीवर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. परळी येथील ज्ञानेश्वर वाकडे मृत्यू प्रकरणी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. दुसरीकडे, ‘नीट’ (NEET) पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांनी थेट केंद्र सरकार…

Read More

सोनम वांगचूक प्रकरणावर विरोधक आक्रमक:सरकारच्या भूमिकेवर सवाल; शरद पवार, आदित्य ठाकरेंसह राज्यातील नेत्यांच्या प्रतिक्रिया

दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उपोषणाला बसलेले सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. सलग २१ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला असून देशभरातून विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. अटक झाली तरी आंदोलन सुरूच…

Read More

Skyroot Vikram-1 Launch | Sriharikota Space Mission Update

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक हैदराबादची स्कायक्रूट एरोस्पेस आज शनिवार, 18 जुलै रोजी भारताचे पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 प्रक्षेपित करेल. हे प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून सकाळी 11:30 वाजता होईल. कंपनीने 2022 मध्ये विक्रम-S सबऑर्बिटल रॉकेट प्रक्षेपित केले होते, जे 89.5 किमी उंचीपर्यंत गेले होते. आता विक्रम-1 450 किमीच्या पृथ्वीच्या खालच्या कक्षेत जाईल. सोन्याचे कलाम,…

Read More

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय!:आगामी 4 दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार; विदर्भाला यलो अलर्ट, तर मराठवाडा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या मान्सूनने अखेर महाराष्ट्रात दमदार पुनरागमन केले आहे. पूर्व भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून, 18 जुलैपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. कोकण, सह्याद्रीचा घाट परिसर आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला…

Read More

आषाढी वारी:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, नाना‎पटोले आजपासून पंढरपुरात‎

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी यात्रेच्या तयारीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी रविवार ( दि. १९) रोजी पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. गेल्या ५ वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी यात्रेपूर्वी पंढरपुरात येऊन यात्रेच्या नियोजनाची पाहणी करतात आणि आढावा बैठक घेतात. येत्या २५ जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होत आहे. पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील पूर्वतयारी, पाहणी आणि…

Read More

अपघात मुक्तवारी:माऊलींच्या पालखीसाठी नातेपुतेमध्ये 1400 पोलिसांचा बंदोबस्त

माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा १९ जुलै रोजी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे प्रवेश करणार आहे. जिल्ह्यातील पहिला मुक्काम नातेपुते या ठिकाणी असणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेची पाहणी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, नातेपुते पोलीस स्टेशनचे सपोनी विशाल वायकर यांनी धर्मपुरी स्वागत, कारुंडे विसावा, मोरोची, जिजाऊ…

Read More

उत्सव:'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषात संत गुलाबराव महाराज पालखीचे कुर्डुवाडीत उत्साहात आगमन

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या चांदूरबाजार येथील श्री संत गुलाबराव महाराज पालखी दिंडीचे सायंकाळी कुर्डुवाडी शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च् या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. या पालखी दिंडीच्या कुर्डूवाडी येथील मुक्कामाचे हे ३७ वे वर्ष आहे. शहरात पालखीचे आगमन होताच, वागळे दवाखान्यासमोर कुर्डुवाडीच्या नगराध्यक्षा जयश्री…

Read More

दिलासा:दुबार पेरणीचे संकट टळले, बार्शी तालुक्यामध्ये 66 टक्क्यांवर पेरा

गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने चिंतेत सापडलेल्या बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना गुरुवारी आणि शुक्रवारी सायंकाळी झालेल्या दमदार पावसाने मोठा दिलासा दिला. बार्शी शहर, वैरागसह तालुक्यातील विविध भागांत मध्यम ते दमदार स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतशिवारात पुन्हा ओलावा निर्माण झाला असून करपण्याच्या मार्गावर असलेल्या खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचे हास्य फुलले आहे. यंदाच्या…

Read More

दिव्य मराठी विशेष:रोज 13-14 तास अभ्यास करत मिळवले 642 गुण

फर्स्ट पर्सन, प्रसून कथले, विद्यार्थी नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या बातम्या जेव्हा देशभरात गाजू लागल्या, तेव्हा माझ्या मनातही एक मोठा धक्का बसला होता. माझे वास्तव्य अकोला शहरातील मलकापूर परिसरात आहे. यापूर्वी झालेल्या नीटच्या परीक्षेत मला ६९० गुण मिळाले होते, त्यामुळे मी खूप आनंदित होतो. मात्र, देशभर झालेल्या पेपरफुटीच्या गोंधळामुळे ती परीक्षा रद्द झाली आणि पुन्हा परीक्षा घेण्याचा…

Read More

स्वरा भास्कर म्हणाली- सरकार निर्लज्जासारखी नग्न:CJP आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सेलिब्रिटींना म्हणाली- माझ्यासोबत जे घडले, त्यांना त्याची भीती

अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी नुकतेच जंतर-मंतर येथे पोहोचून कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. यावेळी अभिनेत्रीने सध्याच्या सरकारवर जोरदार संताप व्यक्त केला. त्यांनी असेही म्हटले की, अनेक सेलिब्रिटी या प्रकरणी गप्प आहेत, कारण त्यांना भीती आहे की त्यांच्यासोबतही तेच होईल जे स्वरासोबत झाले. जंतर-मंतर येथे लल्लनटॉपशी बोलताना स्वरा यांनी…

Read More